गोपनीयतेचा भंग; गद्दार आमदार संतोष बांगरवर गुन्हा दाखल
मिंधे गटाचे नाटकी गद्दार आमदार संतोष बांगर यांनी मंगळवारी दोन डिसेंबर रोजी सकाळी मतदान केंद्रात अनधिकृत रित्या मोबाईल वापरत मतदान करत असलेल्या एका महिलेला हात वारे करत मतदान करण्याचा इशारा केला. त्यानंतर त्यांनी स्वतः मतदान करताना घोषणाबाजी केल्याचाही प्रकार घडला. या प्रकाराचा सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मतदान चिन्ह सांगून गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी […]
उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनानंतर, त्यांच्या ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून कौटुंबिक वाद निर्माण झाला आहे. त्यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव यांच्यावर मालमत्ता हडपण्याचा आणि लपविण्याचा आरोप आहे. संजयची आई राणी कपूर आणि माजी पत्नी करिश्मा कपूर यांच्यात न्यायालयात मालमत्तेवरून लढा सुरू आहे. न्यायालय इस्टेटची सत्यता आणि मृत्युपत्राची वैधता यावर वादविवाद सुरु आहे. राणी कपूर यांचे […]
मेनोपाॅज येण्याआधी स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायला हवी, जाणून घ्या
पाळी हा प्रत्येक स्त्रिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. तसेच पाळी जातानाही स्त्रिला अनेक घडामोडींना सामोरं जावं लागतं. मेनोपाॅजला सामोरं जाताना स्त्रियांना खूप त्रासाला सामोरं जावं लागतं. पाळी येताना जशी काळजी घ्यावी लागते. तसेच पाळीला निरोप देतानाही अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पाळीला निरोप देताना शरीरात अनेक बदल होत असतात. त्या बदलांना कसे सामोरे जाल […]
हिवाळ्यामध्ये चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी हा घरगुती उपाय आहे खूप महत्त्वाचा, वाचा
सीझन कुठलाही असो, सुंदर दिसण्यासाठी महिला नानाविध प्रयोग करत असतात. पार्लरमध्ये जाऊन फेशियल ब्लीच करणे हे अनेकदा शक्य होत नाही अशावेळी काही घरगुती उपायांनी सुद्धा आपण सुंदर दिसू शकतो. जसे शरीर आतून डिटॉक्स करता येते तेसेच त्वचा ही डिटॉक्स करता येते. रात्री उशीरा झोपण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, जाणून घ्या ICE FACIAL ने त्वचा डिटॉक्स […]
आहारात या गरम मसाल्याचा समावेश करणे वरदानापेक्षा कमी नाही, वाचा
किचनमध्ये विविध प्रकारच्या मसाले असतात. या प्रत्येक मसाल्यांचे स्वतःचे असे काही गुणधर्म असतात. गरम मसाल्यांचे स्वतःचे असे गुणधर्म असतात. यामुळे प्रत्येक मसाल्यांचे स्वतःचे असे गुणधर्म असतात. काळी मिरीमध्ये असणारे गुणधर्म कर्करोग रोखण्यासाठी खूपच उपयुक्त मानले जाते. रात्री उशीरा झोपण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, जाणून घ्या काळ्या मिरी मध्येकॅल्शियम, आयरन, फाॅस्फोरस, थाईमिनसारखे पोषक तत्व आढळतात. […]
केसगळतीवर कोणते घरगुती उपाय करावेत, जाणून घ्या
तुमचेही केस गळताहेत का, मग करा हे साधे सोपे घरगुती उपाय,महिला असो वा पुरुष प्रत्येकाला त्यांचे केस प्रिय असतात. केसगळतीमुळे अनेकदा आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण होते. आपल्या घरातील अगदी सहज उपलब्ध असलेले केसांच्या त्वचेसाठी आवश्यक असणारे पदार्थही खूप महत्त्वाचे आहेत. साधे घरगुती उपाय आपण अमलात आणून केसांचे आरोग्य चांगले ठेऊ शकतो. केसांना सहज उपलब्ध असलेल्या […]
Kolhapur News : अंबप फाटा येथे जंगली प्राण्याकडून घोड्यावर हल्ला
बिबट्या बाबत वनविभाग साशंकता अंबप : हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा येथील सदगुरु जंगलीदास महाराज आश्रमाजवळील शेतवस्तीवर शुभम सिद्धू वाघमोडे यांच्या पाळीव घोड्यावर बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला असून यामध्ये घोडा गंभीर जखमी झाला तर येथूनच जवळ [...]
माजी आमदार अमरसिंह पंडितांच्या स्वीय सहाय्यकावर हल्ला, भाजप कार्यकर्त्यावर आरोप
गेवराई नगर पालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला गालबोट लागले. भाजप आणि अजित पवार गट आमनेसामने आले असून येथे दगडफेकीचीही घटना घडली. गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तत्पूर्वी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांच्यावर भाजपा कार्यकर्ताने हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमृत डावकर या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांना बीडच्या खाजगी रूग्णालयामध्ये उपचारासाठी […]
सावंतवाडीत पुन्हा भाजप –शिवसेनेचे समर्थक भिडले
सावंतवाडी । प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या गाडीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीने वनविभागाच्या कार्यालयाजवळ हुलकावणी दिल्याने तेथे शाब्दिक बाचाबाचीचा प्रकार घडला. त्या पदाधिकाऱ्याची गाडी अडवून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तीना जाब विचारत या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे वनविभागाच्या कार्यालयाजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
एलोन मस्कने महाविद्यालयीन तरुणांना दिलाय हा खास सल्ला, वाचा
झीरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये जगप्रसिद्ध उद्योजक एलोन मस्क यांचा समावेश होता. ही चर्चा एक तासाहून अधिक काळ चालली, ज्यामध्ये मस्कने करिअर, अभ्यास, कौशल्ये आणि भविष्यातील शिक्षण याबद्दल स्पष्टपणे त्यांची मते व्यक्त केली. निखिल कामथ यांनी यावेळी मस्क यांनी विविध प्रकारचे प्रश्न विचारले. त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि तरुणांना विचारात पाडणारा प्रश्न होता की, खरंच […]
Sangli News : जागतिक एड्स दिनानिमित्त सुंदरनगर वस्तीमध्ये कॅन्डल मार्च
वारांगना वस्तीतील कॅन्डल मार्चमधून एड्सविरोधी संदेशाचा प्रसार सांगली : जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीतील सुंदरनगर वारांगना वस्तीमध्ये सायंकाळी कॅन्डल मार्च काढून एड्स दिन साजरा करण्यात आला. वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राचे मार्गदर्शक समाजसेवक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात [...]
धाराशिव जिल्ह्यात 65 टक्के मतदान होण्याचा अंदाज
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील धाराशिव, नळदुर्ग, उमरगा, कळंब, या आठही नगर पालिकेत प्राथमिक अंदाजानुसार 65 टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. तर तुळजापूर, मुरूम, भूम, परंडा मध्ये 70 टक्के मतदान होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तुळजापूर येथे मतदानासाठी दुपारी आलेंल्या वयस्कर महिला चक्कर येवून पडली. त्यांना तातडीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. दुपारी साडेतीन पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव नगर परिषदेसाठी 45.53 टक्के, तुळजापूरमध्ये 64.42 टक्के, नळदुर्गमध्ये 56.71 टक्के, उमरग्यामध्ये 54.21 टक्के, मुरूममध्ये 60 टक्के, कळंबमध्ये 55.69 टक्के, भूमध्ये 65.35 टक्के, परंड्यामध्ये 59.11 टक्के मतदान झाले आहे. दुपारी साडेतीनपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी 53.86 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार साडेपाच पर्यंत 65 टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. काही मतदान केंद्रावर रांगा धाराशिव शहरात सायंकाळी पाच नंतर ही खाजा नगर परिसरातील जिल्हा होमगार्ड कार्यालयामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर महिला व पुरूषांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. साडेपाचनंतरही या मतदान केंद्रावर मतदान सुरू राहण्याची शक्यता आहे. सायंकाळी निवडणूक निरीक्षक शिल्पा करमकर यांनी भेट दिली. या मतदान केंद्रासमोर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले.
मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्राबाहेर राडा, भाजप-मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. येथे मिंधे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांचे हे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे वाहने समोरासमोर आल्यानंतर हा राडा झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी दोन्ही […]
Miraj News : बेडग रस्त्यावर भरधाव चारचाकीचा अपघात; दोघे जखमी
मिरजमध्ये राष्ट्रीय महामार्ग बायपासवर चारचाकी पलटी मिरज : शहरातील बेडग रस्त्यावर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासजवळ भरधाव चारचाकीचा अपघात होऊन पाठीमागे बसलेले दोघेजण जखमी झाले. शनिवारी रात्री हा अपघात झाला. याबाबत विकास राजाराम जाधव (वय ३५, रा. कवठेपिरान) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली [...]
तामलवाडीत ‘एस.टी.'विरोधात संतापाचा उद्रेक!
तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या 29 नोव्हेंबरच्या दौऱ्यात तामलवाडी येथे अनपेक्षितपणे मोठी परिस्थिती निर्माण झाली. बसथांब्यावर उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी आणि पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांनी एस.टी. महामंडळाच्या मनमानी कारभाराचा जाहीर निषेध करत मंत्र्यांना थेट अडवून तक्रारींचा पाढाच वाचला. ग्रामस्थांनी यावेळी आपल्या तक्रारीचा पाढा वाढताना म्हणाले की सोलापूर, धाराशिव, लातूर या सर्व विभागांच्या जलद व रातराणी बसेस तामलवाडी येथे थांबत नाहीतचालकवाहक विद्यार्थ्यांना बसमध्ये घेत नाहीतप्रवाशांना 22 तास उभे राहण्याची वेळवारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासकीय अधिकारी दखल घेत नाहीततामलवाडी पंचक्रोशीतील 1012 ग्रामपंचायतींनी मिळून मंत्री सरनाईक यांना थेट निवेदन सादर केले. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्र्यांकडून मिळालेले हे थेट आश्वासन विद्यार्थ्यांना दिलासा देणारे ठरले. यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला. “बसमधील अन्यायकारक वागणूक थांबली नाही, थांबे निश्चित झाले नाहीत, तर 15 दिवसांनी ‘रास्ता रोको आंदोलन'पेटवू!”यावेळी तामलवाडी, गंजेवाडी मार्गावरील निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण याबद्दलही शेतकऱ्यांनी निवेदन देत चौकशी व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. मंत्र्यांनी यावर देखील सकारात्मक प्रतिसाद देत “तुमच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी मी तातडीने कारवाई करतो.”असे आश्वासन दिले. विशेषतः मुलींच्या तक्रारींनी मंत्री महोदयांनी परिस्थितीची गंभीरता ओळखली. मुलींनी माझ्या टोल-फ्री नंबरवर फोन करा, मी सर्वांना सरळ करतो. ” प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
तुळजापूर-मुरूम आघाडीवर, धाराशिवमधे मतदानाची टक्केवारी सर्वात कमी
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी आज दि.2 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरूवात झाली. पहिल्या सहा तासांत जिल्ह्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी समोर आली असून, तुळजापूर व मुरूम मध्ये मतदानाची टक्केवारी धाराशिव पेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुपारपर्यंत 40 टक्के च्या पुढे मतदान झाले होते तर धाराशिव मध्ये फक्त 31टक्के इतकेच मतदान झाल्याचे झाल्याचे दिसत होते. दुपारी दीड वाजेपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी एकूण 38.42 टक्के मतदानाची नोंद झाली असून, दुपारी तीननंतर मतदानाचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सकाळच्या पहिल्या दोन तासांत अनेक मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा दिसून आल्या. मात्र सकाळी अकरानंतर मतदानाचा वेग मतदारांना मतदान प्रक्रिया लक्षात येत नसल्यामुळे मंदावल्याचे दिसून आले. दुपारच्या वेळेत मतदारांचे प्रमाण कमी असले तरी दुपारी तीननंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडण्याची शक्यता आहे. नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत शांततेत आणि सुरळीत मतदान सुरू आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी धाराशिव शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिस यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. पहिल्या सहा तासांतील मतदानाचे प्रमाण धाराशिव नगरपालिका 31.45 टक्के तुळजापूर 47.98 टक्के, नळदुर्ग 40.44 टक्के, उमरगा 38.51 टक्के, मुरूम 47.55 टक्के, कळंब 38.41 टक्के, भूम 46.94 टक्के, परंडा 41.50 टक्के. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान तुळजापूर आणि मुरूम (सुमारे 48 टक्के) येथे नोंदविले गेले आहे. जिल्ह्यातील एकूण 2 लाख 43 हजार मतदारांपैकी आतापर्यंत 93,618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष मतदार 48,802, महिला मतदार 44,807 इतके दुपार पर्यंतचे आहे. तर नगरपालिकानिहाय मतदान झालेल्या मतदारांची संख्या दुपार पर्यंत धाराशिव 29,564, तुळजापूर 14,182, नळदुर्ग 6,924, उमरगा 12,242, मुरूम 7,095, कळंब 8,051, भूम 8,485, परंडा 7,075 इतके मतदान झाले होते. तर तीन मतदानामुळे वेळ धाराशिव शहरात प्रत्येक प्रभागात तीन मतदान करणे आवश्यक आहे एक नगराध्यक्ष पदासाठी व दोन नगरसेवक पदासाठी त्यामुळे ईव्हीएम मशीनचा आवाज येण्यास उशीर होत असल्याने मतदानाची गती मंदावली होती.
श्रीलंकेत दित्वा चक्रिवादळाने थैमान घातले असून तिथे भयंकर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या सागरातून आलेल्या दित्वा चक्रिवादळाने श्रीलंकेत धुमाकूळ घातला आहे. जोरदार पाऊस आणि वादळाने श्रीलंकेत पूरस्थिती ओढावली आहे. अशावेळी पाकिस्तानने श्रीलंकेच्या मदतीसाठी पूरग्रस्तांसाठी काही सामान पाठवले आहे, मात्र ते एक्स्पायर झाले आहेत. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून युजर्सकडून खिल्ली उडवली जात […]
Sangli News : मालगाव दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव 4 डिसेंबरला; भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल
मालगाव येथे दत्त जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक मिरज :मिरज तालुक्यातील मालगाव येथील तानंग रस्त्यावरील दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ नोव्हेंबरपासून श्री गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू आहे. याशिवाय हरिपाठ, प्रवचन व भजन कार्यक्रम होत आहेत. गुरूवारी [...]
कोल्हापूर हादरले : आईवरून शिवी दिल्याच्या रागातून मित्राचा गळा आवळून खून
हॉकी स्टेडियम परिसरात तरुणाचा निघृण खून कोल्हापूर : जेवणानंतर झालेल्या वादातून आईवरुन शिवी दिल्याचा राग मनात धरुन मित्रानेच मित्राचा गळा आवळून निघृण खून केला. हॉकी स्टेडियम परिसरात दुचाकीतील पेट्रोल संपल्याचा बहाणा करुन शांत डोक्याने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. [...]
Sangli News : कुपवाड श्री यल्लमा देवी यात्रेला 4 डिसेंबरपासून उत्साहात प्रारंभ!
कुपवाडमध्ये यल्लमा देवी यात्रेची धामधूम कुपवाड : कुपवाड शहरवासियांचे ग्रामदैवत तसेच जागृत देवस्थान आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेला गुरूवारी ४ डिसेंबरपासून उत्साहात प्रारंभ होणार आहे. रविवारी महानैवेद्य असल्याने सात डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस आहे, [...]
काठी टेकत टेकत…व्हिलचेअर वरून आजी-आजोबांचे मतदान, तरूणांना लाजवणारा उत्साह
आज नगरपरिषद निवडणुकीत मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळाला.काठी टेकत, कुणाचा तरी आधार घेत, काहींनी व्हिलचेअर वरून येत मतदानाचा हक्क बजावला. राजापूर शहरातील 95 वर्ष वय असलेल्या शैला प्रभाकर मालपेकर आजींनी मतदानाचा हक्क बजावला.रत्नागिरी शहरातील 86 वर्षांच्या शशिकांत लिमये यांनाही काठी टेकत मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला. 83 वर्षाच्या माधुरी कुलकर्णी यांनी मतदानाचा हक्क बजावला. […]
लकरकोट-बांदा येथे ४ व ५ डिसेंबरला दत्त जयंती उत्सव
प्रतिनिधी बांदा श्री दत्त मंदिर, लकरकोट-बांदा येथे यावर्षी ४ व ५ डिसेंबर रोजी ‘श्री दत्त जयंती उत्सव’ मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. या दोन दिवसांच्या उत्सवात महापूजा, अभिषेक, सामूहिक गाऱ्हाणे, भजन-संध्या, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी उत्सवात उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद लाभावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.पहिल्या दिवशी [...]
आज चराठा पावणाई व रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे | प्रतिनिधी चराठा येथील पावणाई व रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज मंगळवारी होत आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी रवळनाथ व पावणाईची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची गर्दी होते. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.
Kolhapur News : टीईटी पेपरफुटी प्रकरणात कराडचा अविनाश कणसे अटक
कराडचे अविनाश कणसे तीन दिवस कोठडीत कोल्हापूर : टीईटी पेपर फुटी प्रकरणी कराड तालुक्यातील अविनाश पांडुरंग कणसे रा. शेणोली (जि. सातारा) याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींची संख्या २१ वर गेली आहे. आरोपीला कागलच्या प्रथम वर्ग [...]
समांथाच्या लग्नानंतर नागाने चैतन्यने पोस्ट केलेला फोटो झाला व्हायरल, वाचा नेमकं काय घडलं?
घटस्फोटाच्या चार वर्षानंतर साऊथची सुपरस्टार समांथा प्रभूने पुन्हा एकदा लगीनगाठ बांधत सगळ्यांनाचा आश्चर्याचा धक्का दिला आहे. समंथाने सोशल मिडियावर लग्नाचे फोटो शेअर करताच, तिचा आधीचा पती ने देखील इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये नागा चैतन्यचा उतरलेला चेहरा पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध साउथ अभिनेत्री समंथा प्रभूने १ डिसेंबर २०२५ रोजी तिने “द फॅमिली मॅन” […]
मतदारयादीचा गोंधळ आणि निवडणूक आयोगाची सर्कस, ‘वन नेशन वन इलेक्शन’वर आदित्य ठाकरेंचा घणाघात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली तेव्हा आदित्य ठाकरे यांनी आगामी निवडणुकांच्या तयारीत तयार झालेल्या गोंधळाचा आणि मतदार यादीतील विसंगतींचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. त्यांनी सांगितले की काही दिवसांची मुदत निवडणूक आयोगाकडे मागितली असली तरी प्रामुख्याने मतदार यादीतले घोळ दूर करण्याचे काम त्यांनी स्वतः […]
वोट चोर, गद्दी छोड! लोकसभेत विरोधकांची घोषणा
एसआयआर आणि मतचोरीच्या आरोपांवरून संसदेत सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी एसआयआरवर चर्चा करावी, ही मागणी केली. आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. काही जण तर वेलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी “वोट चोर, गद्दी छोड” अशी घोषणाबाजी केली. विरोधी पक्षाच्या खासदारांच्या घोषणाबाजी सुरू असतानाच लोकसभेचे अध्यक्ष ओम […]
पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदललं, नवीन पीएमओ ‘सेवा तीर्थ’म्हणून ओळखले जाईल
पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलण्यात आले आहे. पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’ म्हणून ओळखले जाईल. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा भाग म्हणून बांधल्या जाणाऱ्या नवीन पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘सेवा तीर्थ’ असे ठेवण्यात आले आहे. हे असे केंद्र आहे जिथे देशाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. याबाबत माहिती देताना पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, “सत्तेकडून सेवेकडे ही वाटचाल आहे. हे […]
भाजप आता लाडक्या बिल्डरसाठी नाशिककरांवर दादागिरी करत आहेत; आदित्य ठाकरे यांचा संताप
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधुसंताच्या सोयीसाठी साधुग्राम उभारण्यात येत आहे. त्यासाठी तपोवनातील शेकडो झाडे तोडण्यात येणार आहे. या वृक्षांच्या कत्तलीला पर्यावरण प्रेमींसह अनेक नागरिकांनी याला विरोध केला आहे. कुंभमेळा किंवा धार्मिक गोष्टींना आमचा विरोध नाही. मात्र, वृक्षतोडीला आमचा विरोध आहे, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. आता यावर शिवसेना (उद्धव […]
Kolhapur News : यवलूज परिसरातील शिवारात बिबट्या सदृश प्राण्याचा वावर!
यवलुजमध्ये पुन्हा बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन माजगाव : यवलुज येथील कासारी नदीरान परिसरातील शिवारात सोमवारी सकाळी पुन्हा बिबट्या सदृश प्राण्याचा बाबर दिसून आला. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण तयार झाले आहे. यबलूज येथील शेतकरी उत्तम आळवेकर यांचे कासारी नदी परिसरात शेत [...]
हिंगणगाव येथे विविध स्पर्धाचे बक्षिसे वितरण
भुम (प्रतिनिधी)- परांडा तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन, शहीद दिन, महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान गटासाठी (इयत्ता पहिली ते चौथी)रंगभरण स्पर्धा स्पेलिंग बी, श्रुतलेखन स्पर्धा तर मोठ्या गटासाठी (इयत्ता पाचवी ते सातवी) संविधान ज्ञान स्पर्धा, घोषवाक्ये स्पर्धा, निबंध स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा इत्यादी स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये शिवण्या कांबळे, ईश्वरी मारकड, प्रथमेश नवले, तन्वी औताडे, शुभ्रा नवले, श्रावणी ठोंगे, शिवण्या सामिंदर, वेदिका भोसले, शंभुराजे नवले, प्रतिज्ञा समिंदर, शिवानी गोरे, रणवीर सरपणे , आनंद सरपणे, अपेक्षा समिंदर, धनश्री समिंदर, ग्रंथराज सुतार, गौरी मारकड, पांडुरंग औताडे, वैभव समिंदर, गौरव शेटे, करण समिंदर, अपेक्षा मारकड, आयेशा मुलाणी, ऐश्वर्या नवले या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना ॲड ज्ञानेश्वर लोखंडे, महेश काका ठोंगे, गणेश नवले, नागेश औताडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते शालेय शैक्षिणक साहित्य देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल अंधारे यांनी केले तर आभारप्रदर्शन उज्वला बावकर यांनी केले.
नगर पालिकेची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार
धाराशिव (प्रतिनिधी)- नगरपालिका निवडणुकीचे मतदान आज दोन डिसेंबरला राज्यातील विविध ठिकाणी पार पडत असतानाच पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र, निवडणूक आयोगाने काही नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका रद्द करून नवीन सुधारित कार्यक्रम जाहीर केल्याने धाराशिव नगरपालिकेची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे धाराशिव नगरपालिकेतील तीन तसेच उमरगा नगरपालिकेतील तीन जागांच्या निवडणुकीवर न्यायालयीन अपील दाखल झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा सुधारित कार्यक्रम प्रसिद्ध केला. या कार्यक्रमानुसार राज्यातील तब्बल 25 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. मात्र, आयोगाच्या सुधारित आदेशामध्ये 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी 3 डिसेंबरलाच घ्यायची की पुढे ढकलायची याबाबत स्पष्ट निर्देश नसल्याने प्रशासनासह उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या संदर्भातील सुनावणी उच्च न्यायालयात झाली आणि महत्वाचा निर्णय देत न्यायालयाने स्पष्ट केले की, 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडणाऱ्या तसेच 20 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या सर्व जागांची मतमोजणी ही एकत्रितपणे 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येईल. या निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मतमोजणीत होणारा विलंब आणि त्यापूर्वी जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांच्या मानसिक ताणात भर घालणारा ठरणार आहे.
महाराष्ट्र संत विद्यालयाचे विविध स्पर्धेत यश
तेर (प्रतिनिधी)- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी मार्फत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धेचे आयोजन उपळे दुमाला या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.याठीकाणी तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील विद्यार्थी यांनी विविध स्पर्धेत यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील विद्यार्थी यांनी प्राथमिक गट इयत्ता पाचवी ते सातवी समुह गीत स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला तसेच प्राथमिक गट इयत्ता पाचवी ते सातवी समोर नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. या यशाबद्दल मुख्याध्यापक जे. के. बेद्रे व पर्यवेक्षक एस. एस. बळवंतराव यांनी यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शीका वैशाली भंडारे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख लक्ष्मण चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी प्रशालेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्यांच्या पतींना बैठकीत बसण्यास मनाई करण्याची मागणी
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या पतींना मासिक बैठकीत बसण्यास सक्त मनाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अमोल कसबे यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,प्रति महा होणा-या मासिक बैठकीत निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य यांनाच बैठकीमध्ये बोलण्याचा व बसण्याचा अधिकार असावा. ग्रामपंचायत सदस्यांचे पती यांना मासिक बैठकीत बसण्याचा अधिकार नाही. मासिक बैठकीत कोणीही ग्रामपंचायत सदस्य पती बसले व बोलले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अमोल कसबे यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे.
गुजरातमध्ये महिला असुरक्षित, गुन्हेगारांना सरकारकडून मिळत आहे संरक्षण; राहुल गांधी यांची भाजपवर टीका
गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाची ‘जन आक्रोश यात्रा’ सुरू आहे. राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या गैरवापराचा, अवैध दारू विक्री आणि वाढत्या गुन्हेगारीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने २१ नोव्हेंबर रोजी ‘जन आक्रोश यात्रा’ सुरू केली आहे. यावरूनच आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. X वर एक पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले की, “गुजरातमध्ये काँग्रेसच्या […]
श्री सिद्धीविनायक परिवाराकडून रक्तदान शिबिर
धाराशिव (प्रतिनिधी)- श्री सिद्धीविनायक परिवाराच्या वतीने संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण 85 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवित मानवतेची श्रेष्ठ सेवा साकारली. शिबिरामध्ये खामसवाडी येथील श्री सिद्धीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रा. लि. येथून 65 रक्तदाते, तर जिल्हा न्यायालय येथील श्रीसिद्धीविनायक मल्टीस्टेट येथील शिबिरात 20 रक्तदाते सहभागी झाले. धाराशिव शहरातील सह्याद्री ब्लड बँक आणि शासकीय रक्तिपेशी यांनी पार पाडली. ग्रीनटेक इंडस्ट्रीजतर्फे कार्यकारी संचालक गणेश कामटे, संचालक प्रथमेश आवटे, बलराम कुलकर्णी, अक्षय शेळके, शेतकी अधिकारी विकास उबाळे, केन अकाउंटंट अमित कुरुळे आणि अभय शिंदे यांनी शिबिराचे मार्गदर्शन केले. तर जिल्हा न्यायालयातील मल्टीस्टेट शाखेकडून अतिरिक्त सीईओ अरविंद गोरे, शाखा व्यवस्थापक प्रज्वल जाधव, तसेच नितीन हुंबे, अविनाश पवार, रंजित भोरे यांनी सक्रिय सहभाग घेत आयोजन यशस्वी केले.
जिल्ह्यात 2 ते 14 डिसेंबरपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी लागू
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषद व नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच संभाव्य आंदोलनात्मक कार्यक्रमांचा विचार करून,जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू केला आहे.हा आदेश 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री 1 वाजेपासून ते 14 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) लागू राहणार आहे. निवडणुकांदरम्यान विविध पक्ष, संघटना, गट यांच्या कार्यक्रमामुळे मोठी गर्दी होण्याची,पक्षांतर, गटबाजी,आरोप-प्रत्यारोप वाढण्याची आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती व घरांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे पिकविमा,नुकसानभरपाई,ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्यांसाठी अचानक धरणे,मोर्चे, उपोषण,आत्मदहन,तालठोको, रास्तारोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी करताना खालील बाबींवर मनाई केली आहे: प्रतिबंधात्मक आदेशानुसार पुढील बाबीस मनाई करण्यात आली आहे.यामध्ये शस्त्र, सोटे,काठी,तलवार,बंदूक जवळ बाळगणे. शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील अशी लाठ्या,काठ्या किंवा तत्सम वस्तू बाळगणे.कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ ठेवणे.दगड,क्षेत्रपणास्त्रे, फोडणी किंवा फेकावयाची उपकरणे तयार करणे किंवा बाळगणे.आवेशी भाषणे, अंगविक्षेप,विडंबन,असभ्य वर्तन,प्रक्षोभक कृती किंवा सामाजिक सलोखा व सुरक्षिततेस बाधा आणणाऱ्या वस्तू, चित्रफलक जवळ बाळगणे. सार्वजनिकरीत्या घोषणा देणे,गाणी म्हणणे,वाद्य वाजविणे किंवा संविधानविरोधी किंवा देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारी कृत्ये करणे.व्यक्तींच्या किंवा शवांच्या प्रतिमा प्रदर्शित करणे.पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावास परवानगीशिवाय एकत्र येणे किंवा मिरवणूक/मोर्चा काढणे.या बाबींचा समावेश आहे.
Kolhapur News : कोल्हापूर तहसील कार्यालयातील तलाठी खोली पेटवण्याचा प्रयत्न!
जुन्या करवीर तहसीलमधील प्रकार ;आग जाणीवपूर्वक लावल्याचा संशय कोल्हापूर : जुन्या तहसील कार्यालयाच्या पिछाडीस असलेल्या कसबा करवीर चावडीत रविवारी चोरीच्या उद्देशाने आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला. यामध्ये महत्वपूर्ण कागदपत्रांचे दोन गट्टे, टेबल, खुर्ची जळून खाक झाली. अज्ञातांनी खिडकीची जाळी फाडून आतील काही कागदपत्रे काढून [...]
माजलगाव शहरात गाडीत सहा लाख रुपये पकडले, निवडणूक निर्णय अधिकार्यांची कारवाई
शहरातील बायपास रोडवर सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एका जीपमध्ये ठेवण्यात आलेले सहा लाख रुपये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली. हे पैसे कोणाचे याबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. सोमवारी शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक उमेदवाराकडून प्रचाराचा वेग वाढला होता. संध्याकाळी साडेसात वाजता बायपास रोड असलेल्या तबेल्यासमोर एका जीपमध्ये पैसे वाटप केली […]
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी, सय्यद मुश्ताक अली करंडकात शानदार शतक
हिंदुस्थानचा किशोरवयीन फलंदाज वैभव सूर्यवंशीने मंगळवारी एक अविस्मरणीय खेळी केली आहे. सय्यद मुश्ताक अली करंडकात महाराष्ट्राविरुद्ध बिहार या ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात शतकी खेळी करत त्याने मोठ्या स्तरावर आपल्या आगमनाची गर्जना केली आहे. केवळ १४ वर्षांच्या या डावखुऱ्या फलंदाजाने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी वयात शतक ठोकणारा खेळाडू बनण्याचा विक्रम केला आहे. प्रथम फलंदाजी करताना बिहारच्या […]
केंद्र सरकारने मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांना हिंदुस्थानात तयार केलेल्या किंवा आयात केलेल्या सर्व हँडसेटमध्ये ‘संचार साथी’ (Sanchar Saathi) नावाचे ॲप (App) प्री इंस्टॉल (Pre-installed) करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशामुळे सध्या देशात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. सायबर फसवणूक (Cyber fraud) आणि हरवलेले फोन (Lost phones) शोधण्यास मदत करणे, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे […]
पैशाचा गैरवापर अन् अभूतपूर्व गोंधळ, संपूर्ण निवडणूक रद्द झाली पाहिजे; सुप्रिया सुळे यांची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुणीतरी सांगितले पाहिजे की महाराष्ट्रामध्ये इतक्या वेळेस ते आले आणि पारदर्शक कारभाराच्या नावाने त्यांनी मते मागितली आहेत. महाराष्ट्र सरकारकडून मोदी यांची फसवणूक सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले. आमच्यावर जर कोणी आरोप करत असेल की, आमच्याकडे […]
मिंध्याची धूळफेक आता उघड होतेय आणि त्यांची लाचारीही दिसून येतेय; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
मुंबईतील मातोश्री मध्ये इथर काही पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपण तेजाची मशाल घेत पुढे जात आहोत. ही तेजची मशालीत सर्व जळमटे, विरोधक भस्त होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजप, मिंधे, अजित पवार गटातले अनेकजण आता शिवसेनेत येत आहेत. […]
न्यायालयाच्या निर्णयाने चिंता वाढली, काळजी घ्यावी लागणार! रोहित पवारांची पोस्ट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळावर आता राज्यातील मंत्री, सत्ताधारी आणि विरोधातील आमदार आपल्या भावना व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाने चिंता वाढल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. आपल्या पोस्ट मध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, ‘राज्यातील नगरपरिषद आणि […]
गेवराईमध्ये राडा! राष्ट्रवादी-भाजप आमने सामने, भाजप नेत्याच्या घरासमोर दगडफेक, गाड्या फोडल्या
बीड जिल्ह्यातील गेवराई नगर पालिका निवडणुकीत मतदानाच्या वेळेस राडा झाला. हिंसक वळण मिळाले. भाजपचे माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या घरासमोर दगडफेक करण्यात आली. गाड्या फोडण्यात आल्या. तर याच वेळी राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांचे मोठे बंधू जयसिंह पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव युद्धाजित पंडित हे ही समोरासमोर आल्याने गेवराईमध्ये तणावाचे वातावरण पसरले […]
सातोसेत रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू
सातार्डा- सातोसे येथे रेल्वे मार्गांवर रेल्वेची धडक बसल्याने बिबट्या जागीच मृत्यूमुखी पडला. सोमवारी मध्यरात्री तीन वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. बिबट्या जागीच मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी, पोलीस, जलद कृती दलाचे प्रमुख रामचंद्र रेडकर, सातोसे गावचे पोलीस पाटील संदीप सातार्डेकर, पशु वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते.
लोकशाहीचा गळा घोटला जात आहे; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी होणारी मतमोजणी पुढे ढकलली असून आता 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. न्यायालयाच्या या निर्णयावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आदेशाने निवडणुकीचा खेळखंडोबा झाला आहे. मत चोरीचा हा प्रकार नाही ना? निकाल बाजूने येणार नाही हे पाहून निवडणूक निकाल फिरवण्याचा प्रयत्न करत आहे का? असा […]
24 ठिकाणांसाठी संपूर्ण मतमोजणी पुढे ढकलणे अयोग्य, निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर फडणवीसांची नाराजी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जवळपास 25 ते 30 वर्षे निवडणुकांची प्रक्रिया पाहिली, मात्र घोषित निवडणुका आणि त्यांचे निकाल पुढे ढकलले जाण्याची घटना प्रथमच पाहायला मिळत असल्याचे फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले, “उमेदवार महिनोन्महिने प्रचार करतात, मेहनत करतात. त्यांच्या काही चुकीशिवाय सिस्टीमच्या फेलिअरमुळे संपूर्ण […]
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : मगोलातीनजागा, काहीअपक्षांनापाठिंबा पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप व मगोप यांची युती झाली असून मगोपला 3 मतदारसंघ देण्यात आले आहेत. काही ठिकाणी भाजप अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार आहे. उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर होणार आहे. भाजपच्या नेत्यांची, प्रमुख पदाधिकाऱ्यांची जिल्हा पंचायत उमेदवारांसोबत काल सोमवारी पणजीतील भाजप कार्यालयात [...]
बुलढाण्यात पकडले 2 बोगस मतदार! ग्रामीण भागातून 2 गाड्या भरून बोगस मतदार आणल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांना सुरूवात झाली आहे. मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार आहे. यावेळी राज्यातील अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड होऊन मशीन बंद पडल्याच्या बातम्या समोर आल्या. अशातच बुलढाण्यात 2 बोगस मतदार पकडण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बुलढाणा नगर पालिका निवडणूकीसाठी […]
गोवामुख्यनिवडणूकअधिकाऱ्यांचेस्पष्टीकरण पणजी : रविवार 30 नोव्हेंबर 2025 रोजी गोवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोव्यात सुरू असलेल्या मतदारयादी उजळणी मोहिमेची माहिती देण्यासाठी माध्यमांना संबोधित करताना परदेशी मतदारांचा उल्लेख करताना ओव्हरसीज मतदारांचा उल्लेख करताना चुकून ‘ओसीआय’ हा शब्द वापरला, असे सीईओंनी स्पष्टीकरण दिले आहे. गोव्यात 88 ओव्हरसीज मतदार आहेत जे भारतीय नागरिक [...]
अंजनेयनगरात वृद्धेच्या गळ्यातील तीन लाखांचे दागिने खेचले
मोटारसायकलवरूनआलेल्याभामट्यांचेकृत्य बेळगाव : मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील 3 लाखांचे दागिने पळविले आहेत.पाच दिवसांपूर्वी अंजनेयनगर परिसरात ही घटना घडली असून सोमवारी माळमारुती पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.बुधवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.अंजनेयनगर येथील पुष्पा चिदानंद क्षीरसागर (वय 65) [...]
निपाणीत पुन्हा दिवसाढवळ्या घरफोडी
20 लाखांच्यादागिन्यांसहरोखरकमेवरचोरट्यांचाडल्ला: वाढत्याचोरीसत्रामुळेनागरिकांतभीती निपाणी : निपाणी शहरात चोरीचे सत्र थांबता थांबेना अशी स्थिती निर्माण झाली असून सोमवारी भरदिवसा दुपारी 12 वाजता चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करून सुमारे 18 तोळे सोने व रोकड असा सुमारे 23 लाखांचा ऐवज लंपास केल्याने शहर व उपनगरात एकच खळबळ उडाली आहे. गत पाच दिवसांत अष्टविनायक नगर, पंतनगर व बिरोबा माळनजीक चोरीच्या [...]
Kolhapur : दत्तवाड येथे नदीत आंघोळीला गेलेल्या वृद्धाचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू
दत्तवाडमध्ये मगरीचा घातक हल्ला कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे दूधगंगा नदी पात्रात आंघोळीस गेलेल्या लक्ष्मण कलगी (वय ६५) या वृद्धाला मगरीने ओढून ठार केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त कर्मचारी होते. [...]
गटारीवरीलफरशारस्त्यावरच: अपघातातवाढ बेळगाव : नार्वेकर गल्ली येथे गटारीचे खोदकाम करताना काढण्यात आलेल्या दगडी फरशा रस्त्यावरच टाकण्यात आल्याने वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत. यामुळे वाहनांचे अपघात होत असून नागरिकांची वादावादी होत आहे. रिक्षा व कार यांच्यामध्ये किरकोळ अपघात झाल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बराचकाळ खोळंबली होती. त्यामुळे तातडीने येथील फरशा हटवाव्यात, अशी मागणी केली जात आहे. मागील पंधरा दिवसांपासून [...]
किल्ला भाजी मार्केट परिसरात कॅन्टोन्मेंटकडून दुकान गाळ्यांची उभारणी
फूलबाजारहीसुरूहोणार: पार्किंगचीसोयकरणार, महसूलवाढीसाठीकॅन्टोन्मेंटचाप्रयत्न बेळगाव : किल्ला जुने भाजी मार्केट येथील खुली जागा मागील अनेक वर्षांपासून वापराविना पडून आहे. या जागेवर आता बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डने दुकाने उभारण्याचे काम सुरू केले आहे. भरतेश शिक्षण संस्थेसमोर दुकान गाळ्यांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. लवकरच या ठिकाणी हे दुकानगाळे सुरू होणार आहेत. बेळगाव कॅन्टोन्मेंट बेर्डने मागील काही दिवसांत खुल्या जागांचा [...]
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचे भाग्य उजळले
बेळगाव : हलगा येथील सुवर्णविधानसौधमध्ये दि. 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने शहरातील खराब रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रभाग क्रमांक 27 मध्ये येणाऱ्या विविध भागात रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात आले. त्यामुळे सदर काम दर्जेदार व्हावे यासाठी नगरसेवक रवी साळुंखे यांनी स्वत: थांबून चांगल्या प्रकारे काम करण्याची [...]
कॅन्टोन्मेंटचा कारभार बनला निरंकुश
सीईओपदरिकामेच: विकासकामांनाखीळ, जनतेच्यासमस्याबनल्यागंभीर बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील सीईओपद रिक्त असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणाचाच अंकुश नाही. त्यामुळे बोर्डमधील अनेक समस्या डोकेवर काढत असून रहिवासीही वैतागले आहेत. कचऱ्याची योग्य उचल, पाणीपुरवठा, गटारींची स्वच्छता, दुरुस्तीची कामे रखडली जात असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.मागील दोन वर्षांत राजीव कुमार वगळता [...]
…तर पश्चिम घाटाचे वाळवंट होईल!
कळसा-भांडुराप्रकल्पावरसेव्हनॉर्थकर्नाटकसिटीझन्सअलायन्सचाअहवालप्रसिद्ध बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील म्हादई नदीवरील कळसा-भांडुरा या प्रकल्पातून नदीचे पाणी वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे पश्चिम घाटाचे मोठे नुकसान होणार आहे. या प्रकल्पाला परवानगी दिल्यास उत्तर कर्नाटकातील अनेक नद्या कोरड्या तर पडतीलच पण पश्चिम घाटाचे वाळवंट होईल, असा अहवाल ‘सेव्ह नॉर्थ कर्नाटक सिटीझन्स अलायन्स’ने प्रसिद्ध केला आहे.कळसा-भांडुरा प्रकल्पाद्वारे पाणी वळविण्यास उत्तर कर्नाटकातील पर्यावरणवादी, [...]
नक्षलवादाला दणका; हिडमाचा विश्वासू साथीदार बारसे देवा शरणागती स्वीकारणार
देशातील सर्वात मोठ्या नक्षलवादी चळवळीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. PLGA (‘पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’ ) बटालियनचा जहाल नक्षलवादी कमांडो हिडमा माडवी याचा सुरक्षा दलांनी खात्मा केला. त्यानंतर ही चळवळ चांगलीच हादरली आहे. अशातच आता त्याचा विश्वासू साथीदार बारसे देवा शरणागती पत्करण्याच्या तयारीत आहे. बारसे देवा जंगलातून सुरक्षित बाहेर येण्यासाठी सुकमा परिसरात एक कॉरिडोअर […]
सायकल टॅक देताहेत अपघाताला निमंत्रण
एपीएमसीमार्केटयार्डरोडवरीलचेंबरवरचेझाकणगायब: महानगरपालिकेचेदुर्लक्ष बेळगाव : बॉक्साईट रोड क्रॉस येथील डॅमरो शोरुम ते एपीएमसी मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला स्मार्ट सिटी योजनेतून सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहे. सदर सायकल ट्रॅक गटारीवर उभारण्यात आले असून विविध ठिकाणच्या चेंबरवरचेझाकण गायब झाले असल्याने सायकल ट्रॅक अपघाताला आमंत्रण देणारे ठरले आहे. रात्रीच्यावेळी रस्त्याच्या कडेने चालत जाणाऱ्यांनाही धोका निर्माण झाला असल्याने [...]
एड्सबाबत समाजात जागरुकता गरजेची
न्यायाधीशसंदीपपाटीलयांचेप्रतिपादन: बिम्समध्येएड्सदिनानिमित्तकार्यक्रम बेळगाव : एड्सबाबत नागरिक जागरुक असले तरी बेजबाबदारपणामुळे एड्स हा जीवघेणा आजार नियंत्रणात येत नाही ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे समाजात आणखी जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश संदीप पाटील यांनी व्यक्त केले.जिल्हा सेवा प्राधिकारण, अलायन्स क्लब, स्मार्ट सिटी क्लब आणि बिम्स यांच्या संयुक्त विद्यमाने बिम्सच्या सभागृहात सोमवार दि. 1 [...]
Rubaiya Sayeed Kidnapping Case- गृहमंत्रीच्या मुलीचं अपहरण प्रकरणात 35 वर्षांनी आरोपीला अटक
जम्मू-काश्मीरचे माजी गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैया हिच्या अपहरण प्रकरणात तब्बल 35 वर्षांनी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शफत अहमद शांगलू असे त्याचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. शफत याला शोधण्यासाठी 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. मात्र आता तब्बल 35 वर्षांनी शफत अहमद शांगलू यांना CBI […]
Breaking News –नगरपालिका, नगर परिषदांची मतमोजणी पुढे ढकलली; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकीविषयी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार आता 3 डिसेंबरला मतमोजणी होणार नाही. आता मतमोजणी आणि निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत.
बीडमध्ये लक्ष्मीदर्शन… अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; धारदार शस्त्रही जप्त बीडमध्ये लक्ष्मीदर्शन… अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; धारदार शस्त्रही जप्त pic.twitter.com/wIlgBKKpcH — Saamana Online (@SaamanaOnline) December 2, 2025 सर्व मोतमोजणी 21 डिसेंबरला होणार, नागपूर खंडपीठाचा निर्णय राज्यात अनेक ठिकाणी नगरपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. पण या […]
भाजपा पदाधिकाऱ्याच्या गाडीत सापडले पैसे
रोख रक्कम असलेली कार निवडणूक विभाग व पोलिसांनी पकडली आमदार निलेश राणेंनी केली ठोस कारवाईची मागणी मालवण | प्रतिनिधी मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगते दरम्यान खळबळ उडवून देणारी घटना घडली. निवडणूक विभागाचे पथक व पोलिसांनी मालवण पिंपळपार येथे तपासणी दरम्यान एका कारमध्ये सुमारे दीड लाख रोख रक्कम व काही पाकिटे सापडून आली. पुढील तपासासाठी ही [...]
अतिक्रमणावरून कंग्राळी खुर्दमध्ये वाद
रामदेवगल्लीतीलरस्त्याबाबतकायदेशीरबाबीतपासूनमंगळवारपर्यंतकार्यवाहीकरण्याचेपीडीओंचेआश्वासन बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील रामदेव गल्लीतील रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावरून सोमवार दि. 1 रोजी अतिक्रमणकर्ते आणि गल्लीतील रहिवाशांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्राम पंचायत आणि पीडीओंनी कायदेशीर बाबी तपासून मंगळवारपर्यंत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गल्लीतील संतप्त जमाव शांत झाला. कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या रामदेव गल्लीतील रस्त्याचे [...]
झाडनावगा येथे भरदिवसा हत्तींकडून भात फस्त
वार्ताहर/नंदगड झाडनावगा (ता. खानापूर) येथील शेतवडीत भरदिवसा सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हत्तींचा कळप उभ्या भात पिकात खाऊन तुडवून नुकसान करत होता. हत्तींना हुसकावण्यासाठी शेतकरी व वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. गेल्या महिन्याभरापासून खानापूर तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात हत्तींच्या कळपाकडून ऊस व भात पिकांचे नुकसान सुरूच आहे. प्रारंभी बाळगुंद, मस्केनटी, हतरवाड, तारवाड, त्यानंतर नागरगाळी, [...]
गुंजी परिसरात अद्याप हत्तींचा धुमाकूळ सुरुच
आंबेवाडीतभात-ऊसासहनारळझाडांचेनुकसान: हत्तींच्यादहशतीमुळेशेतकरीवर्गहतबल वार्ताहर/गुंजी गेल्या महिनाभरापासून गुंजी परिसरात वावरणाऱ्या हत्तीनी रविवारी रात्री आपला मोर्चा आंबेवाडी गावातील शिवारात वळविला असून ऊस,केळी, नारळ आणि भात वळीचे अतोनात नुकसान केले आहे. येथील शेतकरी नारायण महादेव पाटील यांनी दिवसा भात मळणी करून पोती भरून ठेवली होती. रात्र झाल्याने हत्तींच्या दहशतीमुळे त्यांनी भाताची पोती खळ्यावरच ठेवून घरी आले. मात्र रविवारी रात्री [...]
बेळगाव महामेळाव्याला खानापूर म. ए. समितीचा पाठिंबा
मोठ्यासंख्येनेमहामेळाव्यालाउपस्थितराहण्याचानिर्धार खानापूर : कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन दि. 8 डिसेंबरपासून सुवर्णसौध बेळगाव येथे होणार आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी मध्यवर्ती म. ए. समितीकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला खानापूर तालुका म. ए. समितीने पाठिंबा जाहीर केला असून तालुक्यातील मराठी भाषिक नागरिक या महामेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी होणार, असा [...]
तुरमुरी ग्रा.पं.ची मासिक बैठकच नसल्याने अनेक कामे खोळंबली
तातडीनेग्रामपंचायतचीबैठकघ्यावी, अन्यथाजिल्हाधिकारीकार्यालयावरमोर्चाकाढण्याचाइशारा वार्ताहर/उचगाव तुरमुरी ग्राम पंचायतने गेले पाच महिने मासिक बैठकच बोलावली नसल्याने ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. जनतेची कुचंबणा होत असून अनेक शासकीय कामे कशी करावीत, हा मोठा प्रश्न जनतेसमोर आवासून सध्या उभा आहे. याच निषेधार्थ गावातील ग्रामस्थांनी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत यांना निवेदन दिले. तातडीने ग्रामपंचायतीची बैठक घ्यावी, अन्यथा [...]
आरसीयु स्पर्धेत भरतेश उपविजेता
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठ आयोजित नवव्या अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत पुरूष गटात 46 गुणांसह भरतेश महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकाविले. सदर स्पर्धेत भरतेश महाविद्यालयाचा खेळाडू भुवन पुजारीने200 व 400 मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकाविले. सुधान हेगडेने 21 कि.मी. हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. साहील पाटीलने 400 मी. अडथळा शर्यतीत रौप्य पदकाची कमाई केली. बसवराज हळीगौडरने 800 [...]
जय भारत क्लासीक शरीरसौष्ठव स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : बेळगाव डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डींग अॅण्ड स्पोर्ट्स आयोजित जय भारत क्लासीक बेळगाव जिल्हा ग्रामीण, महाविद्यालयीन टॉपटेन व दिव्यांग टॉपटेन शरीरसौष्ठव स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. टिळकवाडी येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडीयर हितेंद्र मराठे, कर्नल अर्पित थापा, मिहीर पोतदार, जयभारत फौंडेशनचे दयानंद कदम, बसवराज पाटील, प्रेमनाथ नाईक, [...]
अरे देवा…बोगद्यात बंद पडली मेट्रो अन् बत्ती झाली गूल; प्रवाशांनी रुळावरून चालत गाठले पुढचे स्थानक
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये मंगळवारी सकाळी मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. विम्को नगर डेपोकडे जाणारी ब्लू लाईनची एक मेट्रो अचानक बोगद्यात बंद पडली. सेंट्रल मेट्रो आणि हाय कोर्ट स्टेशनच्या दरम्यान एका सबवेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही मेट्रो थांबली. ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो बंद पडल्यामुळे कार्यालयातआणि कॉलेजला जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा […]
श्रीलंकेला दित्वा चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाने अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे तेथे मोठे संकंट आले आहे. या विनाशकारी पुरपरिस्थितीत श्रीलंकेत मदत पाठवण्याच्या नावाखाली पाकिस्तानने हिंदुस्थानविरोधात कांगावा सुरू केला आहे. पाकिस्तानने दावा केला की, ते श्रीलंकेला मदत साहित्य पाठवू इच्छितात. मात्र, हिंदुस्थानने त्यांच्या हवाई क्षेत्रातून पाकिस्तानला उड्डाणांसाठी परवानगी देत नव्हता. पाकिस्तानच्या खोट्या आरोपांचे खंडण करण्यासाठी हिंदुस्थानने […]
शिवशक्ती कामत गल्लीकडे वार्ड चषक
बेळगाव : शिवशक्ती युवक मंडळ, भगवा रक्षक कामत गल्ली आयोजित वार्ड क्रमांक 3 मर्यादीत क्रिकेट स्पर्धेत शिवशक्ती स्पोर्ट्स कामत गल्ली संघाने हनुमान तालिम मेणसे गल्लीचा पराभव करुन उपविजेतेपद पटकाविले. प्रदीप गौडर सामनावीर तर ओमला मालिकावीराने गौरविण्यात आले. कामत गल्ली येथे वार्ड मर्यादीत क्रिकेट स्पर्धेत वार्डातील 11 संघांनी भाग घेतला होता.अंतिम सामन्यात शिवशक्ती स्पोर्ट्स कामत गल्लीने [...]
विकसित जामखेड, सुरक्षित जामखेड हवे, यासाठी जनतेने योग्य उमेदवार निवडावे; रोहित पवार यांचे आवाहन
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत जामखेडचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असताना भाजपा सरकारने विकास कामे अडवून विकास कामाची खिचडी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन नितीन बानुगडे पाटील यांनी जामखेडच्या जाहीर केले. जामखेड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]
बीकॉम चषक द्रविंद्रन डायनामिककडे
बेळगाव : गोगटे महाविद्यालय आयोजित बीकॉम प्रीमियर लीग 5 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात द्रविंद्रन डायनामिक संघाने होळसळा हंटर्स संघाचा 31 धावांनी पराभव करुन बेळगाव बीकॉम क्रिकेट चषक पटकाविला. आदित्य पाटीलला सामनावीर व मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. गोगटे कॉलेजच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेत 8 संघांनी भाग घेतला होता. आयपीएलच्या धर्तीवर खेळाडूंचे औक्षण करुन 8 संघात [...]
बेळगाव : जिल्हा क्रीडांगणावर राणी चन्नमा विद्यापीठातर्फे आयोजित 9 व्या आंतरमहाविद्यालयीन मुला मुलींच्या अॅथलेटिक्स स्पर्धेत खानापूर तालुक्यातील सनहोसूरयेथील भूषण गंगाराम गुरव यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. भूषणने 1500 मी.धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण तर 5000 मी. स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केला आहे. भूषणहामराठा मंडळ, खानापूर येथे पदविचेशिक्षण घेत आहे. भूषण हाज्योती अॅथलेटिक्स स्पोर्ट्सचे वरिष्ठ प्रशिक्षक एल. जी. कोलेकर यांच्याकडे [...]
ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्याला 6 कोटीचे बक्षीस
मुख्यमंत्रीसिद्धरामय्यायांचीघोषणा: क्लासवनसरकारीनोकरी, रौप्यपदकविजेत्यालामिळणार4 कोटीरु. बेंगळूर : चांगले प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि सुविधा असतील तर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणे कठीण नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा, असे आवाहन त्यांनी केले. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या राज्यातील खेळाडूंना 6 कोटी रुपयांचे बक्षीस आणि क्लास वन दर्जाची सरकारी नोकरी देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. युवा [...]
ग्रामपंचायती शक्ती केंद्र बनण्याची गरज
मुख्यमंत्रीसिद्धरामय्यायांचेप्रतिपादन: राज्यातील238 ग्रामपंचायतींनागांधीग्रामपुरस्काराचेवितरण बेंगळूर : लोकशाही मजबूत करायची असेल तर लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. ग्रामपंचायती शक्ती केंद्र बनल्या पाहिजेत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसौधमध्ये ग्रामविकास व पंचायतराज खात्याने आयोजिलेल्या 2023-2024 सालातील ‘गांधी ग्राम पुरस्कार’चे वितरण केले. याप्रसंगी त्यांनी ई-स्वत्तू 2.0 (ई-मालमत्ता) सॉफ्टवेअरचे अनावरण केले. राज्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे [...]
जानेवारी किंवा फेब्रुवारीत मुख्यमंत्री बदल : अजय सिंग
बेंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या गोंधळाला ‘ब्रेक’ लावला आहे. असे असताना आता आमदार अजय सिंग यांनी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री बदल होणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. सोमवारी बेंगळूरच्या केम्पेगौडा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, मुख्यमंत्री बदलाची चर्चा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. सर्व काही हायकमांडच्या [...]
राज्यातील पाच जिल्ह्यांत भूजल उपशाचे प्रमाण विपरित
केंद्रीयभूजलमंडळाच्याअहवालातूनस्पष्ट बेंगळूर : राज्यातील कूपनलिकांसह विविध स्रोतांमार्फत भूगर्भातील पाणी उपशाचे प्रमाण वाढले आहे. त्यातही पाच जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण विपरित असल्याचे केंद्रीय भूजल मंडळाने म्हटले आहे. मंडळाच्या 2025 सालातील अहवालात कोलार, बेंगळूर शहर, चिक्कबळ्ळापूर, बेंगळूर ग्रामीण व चित्रदुर्ग जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भूजल साठ्याचा वापर झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. बेंगळूर दक्षिण (पूर्वी रामनगर जिल्हा) आणि तुमकूर [...]
पुणे-बंगळुरू महामार्गावर कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत मंगळवार पहाटेच्या सुमारास नाशिकहून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची बस अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली. या अपघातात नऊ ते दहा विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्राप्त माहितीनुसार, नाशिकमधील विद्यार्थ्यांची सहल कोकणात गेली होती. सहल संपवून आज पहाटेच ही बस कोकणातून नाशिककडे परतत होती. […]
मनरेगा, जलजीवन योजनांच्या बाबतीत केंद्राकडून सापत्नभाव
उपमुख्यमंत्रीडी. के. शिवकुमारयांचाआरोप बेंगळूर : मनरेगा, जल जीवन मिशन आणि इतर योजनांच्या बाबतीत केंद्र सरकार कर्नाटकशी दुजाभाव करत आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीकेला. सोमवारी विधानसौधमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी केंद्र पुरस्कृत योजनांसाठी केंद्र सरकारकडून सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मनरेगा हा काँग्रेस सरकारचा कार्यक्रम आहे. यामुळे आमच्या सरकारला अधिक प्रसिद्धी मिळेल. [...]
बेपत्ता बालिकेचा श्वानांकडून शोध
कोडगूजिल्ह्यातीलघटना: कॉफीबागायतीतझालीहोतीबेपत्ता बेंगळूर : फार्महाऊसमधून बेपत्ता झालेल्या दोन वर्षांच्या बालिकेचा शोध लावण्यात वनखात्याचे कर्मचारी यशस्वी झाले. कॉफी बागायतीमध्ये बेपत्ता झालेल्या बालिकेला वनकर्मचाऱ्यांनी पाळीव कुत्र्यांच्या मदतीने शोधून काढले. ही घटना कोडगू जिल्ह्यातील बी. शेट्टीगेरी गावात घडली. मधमाशी पालन करणारे सुनील आणि नागिणी हे दाम्पत्य पाच दिवसांपूर्वी दक्षिण कोडगू भागातील बी. शेट्टीगेरी वनभागालत कॉफीच्या मळ्यात कामासाठी आले [...]
10 तारखेपूर्वी मिळणार इंदिरा आहार किट
मुख्यमंत्र्यांचीअन्न-नागरीपुरवठाखात्याच्याअधिकाऱ्यांनासूचना बेंगळूर : राज्य सरकारने अन्नभाग्य योजनेंतर्गत 5 किलो अतिरिक्त तांदळाऐवजी ‘इंदिरा आहार किट’ देण्याचा निर्णय घेतला आहे. समग्र पोषण आणि आहार पद्धती उपक्रमांतर्गत इंदिरा आहार किट वितरण केले जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपूर्वी हे आहार किट वितरित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बेंगळूरमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी इंदिरा आहार किट योजनेच्या अंमलबजावणीबाबत [...]
मिंधे गटाचे नाटकी गद्दार आमदार संतोष बांगर यांनी गोपनीयतेचा भंग केला आहे. संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात अनधिकृत रित्या मोबाईल वापरत मतदान करत असलेल्या एका महिलेला हात वारे करत मतदान करण्याचा इशारा केला. एवढेच नाही तर घोषणाबाजी केल्याचाही प्रकार घडला आहे. मिंधे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या वंजारवाड्यातील शेतकरी भवनसमोर मतदानाच्या पूर्वसंध्येला […]
Mumbai Hit And Run Case- अंधेरीत भरधाव स्कूलबसने वृद्धेला उडवलं, वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात अपघातांचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. अंधेरी पूर्वे परिसरात शुक्रवारी हिट अॅण्ड रनची धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी एका स्कूलबसच्या धडकेत 78 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. उषा बोलार असे मृत वृद्धेचे नाव आहे. अपघातानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र आता त्याला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, उषा बोलार या भीमानगर येथील मथुरादास […]
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे आहेत. दोन्ही नेते मंगळवारी ब्रेकफास्टसाठी भेटणार आहेत. दोन्ही नेत्यांनी हायकमांडच्या निर्देशांचे पालन करण्यास सहमती दर्शविली आहे. आश्वासने पूर्ण करण्यासाठी आणि राजकीय तणाव कमी करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी ही बैठक पाहिली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पक्षातील एकतेचे दर्शन घडवण्यासाठी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या […]

27 C