मुंबईला केंद्रशासित नाही तर अदानीशासित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आदित्य ठाकरे यांची टीका
मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पाचे 1700 कोटींचे काम अदानी समुहातील एका कंपनीला देण्यात आले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ”भाजपचे मुंबईला केंद्रशासित नाही तर अदानीशासित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ”मुंबईकरांनो, वेळीच सावध व्हा! […]
पाकिस्तानचा कंट्रोल मुनीरच्या हाती! घटनादुरुस्ती करून CDF पदी करण्यात आली नियुक्ती
पाकिस्तानमधील लष्कराचा प्रभाव एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे. देशाचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर याची गुरुवारी पाकिस्तानचे पहिले संरक्षण दल प्रमुख (CDF) म्हणून नियुक्ती करण्यात केली आहे. हे पद अलिकडेच लागू झालेल्या २७ व्या घटनादुरुस्ती अंतर्गत निर्माण करण्यात आले आहे. या दुरुस्तीनंतर मुनीर आता लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांचा सर्वोच्च कमांडर बनला […]
Solapur Crime : एसीबीने सोलापूरमध्ये भ्रष्टाचार प्रकरणात कृषी अधिकाऱ्याला पकडले रंगेहाथ
सोलापूर एसीबीच्या पथकाने तालुका कृषी अधिकाऱ्यावर केली कारवाई सोलापूर : महाडीबीटी पोर्टलवर शेतीसाठी मिळणाऱ्या अनुदानाच्या अर्जाला पूर्वमंजुरी देण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी धनंजय सुभाष शेटे (वय ३१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सोलापूर युनिटने रंगेहाथ पकडले. तडजोडीअंती आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई [...]
जगळपूर येथे शेतात सापडले अतिविषारी घोणस, सर्पमित्राने दिले जीवनदान
जळकोट तालुक्यातील जगळपूर येथील शेतकरी व्यंकटेश पाटोदाकर यांच्या शेतामध्ये सोयाबीनच्या बनमी मध्ये दोन साप दिसून आले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी लातूर अंतर्गत काम करीत असलेले सर्पमित्र अमोल शिरूरकर, दयानंद हाक्के यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. सर्पमित्र शिरूरकर लगेचच त्यांची टीम घेऊन त्याठिकाणी पोहोचले व त्यांनी त्या अतिविषारी दोन्ही घोणस सापांना […]
बांद्यात गोवा बनावटीच्या दारूसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी बांदा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी सकाळी महामार्गावरील बांदा येथील श्री समर्थ हॉटेल समोर गोवा बनावटीच्या दारुवर मोठी कारवाई करत, अवैध दारू वाहतूक करणारा सुमारे १६ लाख २९ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर महादेव केसरकर, (वय ३१, रा. जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर),रुपेश शिरोडकर, (रा. गोवा) यांच्यावर गुन्हा [...]
Solapur : माजी जिल्हा अध्यक्ष बळीरामकाका साठे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार आज वडाळा गावात उत्तर सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीरामकाका साठे यांचा तीन आठवड्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निश्चित झालेला प्रवेश आज होणार असून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आज वडाळा येथे पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी [...]
WPL 2026 Schedule –महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर, ९ जानेवारीपासून होणार सुरू
जगातील सर्वात मोठ्या महिला क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या WPL 2026 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिल्लीतील मेगा लिलावाच्या अगदी आधी चाहत्यांना याची माहिती देण्यात आली होती. BCCI ने घोषणा केली की ही, स्पर्धा नवी मुंबई आणि वडोदरा या दोन शहरांमध्ये खेळवली जाईल. महिला प्रीमियर लीग 9 जानेवारी रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना 5 […]
Pandharpur : पंढरपूरमध्ये परप्रांतीय चोरट्यांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीती
पंढरपूर तालुक्यातील चोरट्यांचा वाढता सुळसुळाट पंढरपूर : पंढरपूर शहर आणि तालुक्यात परप्रांतीय चोरट्यांचा सुळसुळाट बाढला आहे. महागड्या मोटारसायकल आणि दुकाने, बँका, पतसंस्था यांना लक्ष्य केले जात आहे. मागील तीन दिवसांत पंढरपूर शहरातून तीन दुचाकी वाहने चोरीला गेली तर तालुक्यातील तुंगत येथे छोटे किराणा [...]
नगरपालिका निवडणुकीत मालवणमध्ये भाजपकडून पैशाचे वाटप सुरू आहे, असा अरोप शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केला आहे. त्याचा एक व्हिडीओही नितेश राणे यांनी शेअर केला होता. यावरून जर सत्तेमधलेच लोक काळा पैसा पकडून देतात तर मग काळा पैसा कुणाचा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तसेच […]
धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘जागतिक दिव्यांग दिना’निमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या, शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांनी विशेष उपक्रम राबवावेत, अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटना, धाराशिव जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या पदधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात दिव्यांग व्यक्तींबाबत जनजागृती, त्यांच्या हक्कांची माहिती, विविध योजनांचा प्रसार आणि सामाजिक संवेदनशीलता वाढविण्यासाठी जिल्हास्तरावरून स्पष्ट निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्थांनी ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्याचे आदेश द्यावेत. जनजागृती कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, सन्मान समारंभ, तसेच दिव्यांग हक्क व योजना मार्गदर्शनाचे उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश द्यावेत. दिव्यांगांच्या तक्रारी व मागण्यांसाठी विशेष तक्रार निवारण दिवस आयोजित करावा. शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्प, सुलभ प्रवेश, मार्गदर्शक फलक इत्यादी सुविधा तपासून आवश्यक सुधारणा कराव्यात. या उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांच्या हक्कांचे संरक्षण, आत्मविश्वास वृद्धी आणि समाजातील सकारात्मकता वाढण्यास मदत होईल, असे संघटनेने नमूद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने आदेश जारी करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सदरील निवेदन जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, कार्याध्यक्ष महादेव खंडाळकर, शहराध्यक्ष जमीर शेख, जिल्हा सहसंघटक मेहबूब तांबोळी, तसेच प्रकाश खडके, सागर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Solapur : येळकोट…येळकोट…जय मल्हार’च्या जयघोषात चंपाषष्टी उत्साहात!
सोलापूरच्या बाळे खंडोबा देवस्थानात चंपाषष्टी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा सोलापूर : महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र बाळे खंडोबा देवस्थानात चंपाषष्टीचा पारंपरिक उत्सव यंदा अत्यंत भक्तिभाव, उत्साह आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा झाला. बुधवारी (दि. २६) पहाटे ५ वाजता ‘श्रीं’ च्या पवित्र [...]
आता वादळी वाऱ्यात केळी पिकाचे नुकसान होणार नाही, बार्कने विकसित केले नवीन वाण
जोरदार वारे, पावसाळा आणि वारंवार होणारे पिकांचे नुकसान याला उपाय म्हणून भाभा अणुसंशोधन केंद्राने (BARC) तयार केलेली नवीन बुटकी केळीची जात ‘कावेरी वामन’ शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा ठरू शकते. भारतातील पहिलीच म्युटंट केळी अशी तिची नोंद झाली आहे. तसेच बार्कने विकसित करून बाजारात आणलेला हा पहिलाच फळवर्गातील म्युटंट प्रकार आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोहा येथील सभेत गोंधळ घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड वर्गीकरणाची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी सभेत प्रचंड घोषणाबाजी करून गोंधळ निर्माण केला. यामुळे सभेला व्यत्यय आला. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी लोहा येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित […]
Solapur : सोलापुरात कोठे प्रतिष्ठान तर्फे 26 जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात
लिंगराज वल्याळ मैदानात मंगलवाद्यांच्या सूरात विवाह सोहळा सोलापूर : गोरज मुहूर्तावरची लगबग….मंगलवाद्यांचे सूर…आणि अनुपम्य असा सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी जमलेले हजारो वऱ्हाडी अशा वातावरणात बुधवारी स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात झाला. लिंगराज [...]
Satara Politics : साताऱ्यात विकासाच्या मुद्यावर आरोप-प्रत्यारोपांची रंगली मालिका
साताऱ्यात निवडणूकीसाठी रिक्षा युतीचे अनोखे प्रचार सातारा : साताऱ्यात तब्बल आठ वर्षांनंतर नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुलवाजला असून, प्रचाराची तापलेली हवा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पक्षनिहाय उमेववारी जाहीर झाल्यानतर उमेववारानी प्रभागनिहाय पवयात्रा, घराघरांत जाऊन पत्रकवाटप करीत जोरवार शक्तिप्रवर्शन सुरू आहे. कालचे मित्र आज कट्टर [...]
चाईल्ड हेल्पलाईन चमूने रोखले दोन बालविवाह
धाराशिव (प्रतिनिधी)- ‘बालविवाह मुक्त भारत 100 दिवसांचे अभियान'या उपक्रमाचे औचित्य साधत चाईल्ड हेल्पलाईन धाराशिव चमूने जिल्ह्यातील दोन बेकायदेशीर बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. धाराशिव येथील भीमनगर आणि तुळजापूर तालुक्यातील पिंपळे (खुर्द) येथे होणारे दोन बालविवाह चाईल्ड हेल्पलाईन 1098 च्या तत्पर हस्तक्षेपामुळे थांबविण्यात आले. दि.21 नोव्हेंबर रोजी चाईल्ड हेल्पलाईनला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार, भीमनगर येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा,तर पिंपळे खुर्द येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विवाह होणार असल्याचे समजताच चमूने तातडीने पथके रवाना केली.विवाहस्थळी पोहोचून संबंधितांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असता दोघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार मुलीचे किमान वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे असणे बंधनकारक आहे. त्यामुळे दोन्ही विवाह बेकायदेशीर असल्याने तत्काळ ते रोखण्यात आले. ही कारवाई प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे आणि जिल्हा प्रकल्प समन्वयक विकास चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पार पडली.चमूमध्ये अमर भोसले (सुपरवायझर), योगेश माने तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दराडे व त्यांचे सहकारी सहभागी होते. दोन्ही प्रकरणांत संबंधित बालक/बालिका व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले.त्यांनी बालविवाह न करण्याबाबत हमीपत्र दिले असून पंचनामा करण्यात आला आहे. त्यानंतर या दोन्ही बालक/बालिका यांना बालकल्याण समिती, धाराशिव यांच्यासमोर सादर करण्यात आले आहे. प्रशासनाने आवाहन केले आहे की, बालविवाहाची कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून भविष्यातील बालविवाहाचे अनिष्ट प्रकार रोखता येतील.
भारतीय जनता पार्टीची उमेदवारांच्या प्रचारार्थ समता नगर व परिसरात भव्य रॅली
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे तसेच प्रभाग क्र. 9 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. दिपाली अरुण यादगिरे आणि श्री. सुजीत दिपकराव साळुंके यांच्या प्रचारार्थ समता नगर व परिसरात भव्य रॅली काढण्यात आली. धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या सक्षम नेतृत्वात धाराशिव नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकणार, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. या भव्य रॅलीमध्ये श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री. नितीन भोसले, श्री. युवराज नळे, श्री. अमरसिंह देशमुख, श्री. संदीप साळुंके, श्री. सुजित साळुंके, श्री. आशिष पाटील, सौ. सुनिताताई साळुंके, सौ. वर्षाताई युवराज नळे, शिवानीताई परदेशी, श्री. वैभव मोरे, श्री. गिरीश पानसरे यांच्या प्रभागातील कार्यकर्ते, नागरिक व माताभगिनी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले.
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद निवडणुकीतील तुतारी चिन्हावरील 30 उमेदवार व दोन पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभा उत्साहात आणि विजयी निर्धारात पार पडली. सभेला प्रचंड जनसमुदायाने उपस्थित राहून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. आपल्या प्रभावी भाषणात शशिकांत शिंदे म्हणाले,“महाविकास आघाडीसोबत लढण्याची आमची इच्छा होती; भाजपाला फायदा होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केले. मात्र आम्हाला कमी लेखले गेल्याने तुतारी चिन्हावर स्वतंत्र लढत देणे भाग पडले आहे.” ते पुढे म्हणाले, आजचा हा जनसागर या गोष्टीची साक्ष देतोय की परवीन खलिफा कुरेशी आजच विजयी झालेल्या आहेत. लोकांसाठी रात्रंदिवस काम करणारा माणूस जाती-धर्म पाहत नाही. सर्व समाजबांधवांनी चांगल्या उमेदवारांना साथ द्यावी.”भारतीय जनता पार्टीवरही मतचोरीचा आरोप करत त्यांचाही खरपूस समाचार घेतला.आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचेही नाव न घेता यावेळी टीका केली. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, मुस्लिम समाजाला दिलेल्या प्रतिनिधित्वाचे आणि पक्षाने दाखवलेल्या खऱ्या पुरोगामी विचारांचे विशेष कौतुक केले. तुतारी चिन्हावरील उमेदवार विजयी झाल्यास जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पाच वर्षांत पूर्ण करण्याची शपथ त्यांनी घेतली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, धाराशिव जिल्हा निरीक्षक भारत जाधव,प्रदेश चिटणीस मसूद शेख,माजी नगराध्यक्ष खलिफा कुरेशी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन खलिफा कुरेशी, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे पाटील, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अविनाश तांबारे तसेच पक्षाचे 32 उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,विलास रेणके,मनीषा पाटील,शहराध्यक्ष रणवीर इंगळे, उमेदवार अर्चना अंबुरे,तेजस भालेराव, शिवशाहीर अनिल माने,उमेदवार हिना शेख यांसह इतर मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयाज शेख यांनी केले तर प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.तुषार वाघमारे यांनी केले. या जाहीर सभेतून धाराशिवमध्ये तुतारीच्या बाजूने स्पष्ट जनमत तयार होत आहे, हे ठळकपणे जाणवले.
‘एम-सॅंड’ प्रकल्प उभारणीसाठी अर्ज मागवले
धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून कृत्रिम वाळू (M-Sand) धोरण जाहीर करण्यात आले असून, पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे १०० टक्के एम-सॅंड (कृत्रिम वाळू) उत्पादक प्रकल्प उभारण्यासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून,सदर अर्ज मागविल्यापासून एक महिन्याच्या आत सर्व आवश्यक कागदपत्रांसह महाखनिज संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. यापूर्वी एम-सँड युनिटसाठी महाखनिज प्रणालीवर अर्ज केलेल्या अर्जदारांनीही या नवीन बाबीला प्रतिसाद देत नव्याने अर्ज करणे आवश्यक राहील. आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहे.संबंधित जमिनीचा ७/१२ उतारा. वैयक्तिक अर्ज असल्यास आधार कार्ड व पॅन कार्ड.संस्था अर्ज असल्यास संस्थेची कागदपत्रे.अर्ज फी ₹ ५००/- (महाखनिज प्रणालीवर भरावयाची) आहे.एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘Consent to Establish’ प्रमाणपत्र. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र – युनिटमधून १०० टक्के एम-सँड उत्पादनाबाबत.एम-सँड उत्पादनासाठी दगड कोणत्या खाणपट्ट्यातून वा स्त्रोतांतून आणणार त्याचा तपशील.उद्योग आधार नोंदणी / जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमाणपत्र.खाणपट्टा व M-Sand यंत्रणेस लागणाऱ्या जमिनीवरील वापर अनुज्ञेयतेचे वैध प्रमाणपत्र.महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) २०१३ अनुषंगाने आवश्यक परवानग्या.त्याच कायद्यानुसार प्रदान केलेला व्यापारी परवाना आवश्यक आहे. जाहीर धोरणानुसार जिल्ह्यातील एम-सॅंड प्रकल्पांना उद्योग विभागामार्फत खालील विशेष सवलती दिल्या जाणार आहेत. औद्योगिक प्रोत्साहन अनुदान.व्याज अनुदान.विद्युत शुल्कात सवलत.मुद्रांक शुल्क माफी.वीज दर अनुदान.शंभर टक्के कृत्रिम वाळूचे उत्पादन करणाऱ्या यंत्रणांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्जदारांनी महाखनिज प्रणालीवर खालील संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. www.mahakhanij.maharashtra.gov.in अधिक माहितीसाठी जिल्हा खनिकर्म कार्यालयाशी संपर्क साधावा. पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य निर्मितीसाठी एम-सॅंड प्रकल्प स्थापनेची ही सुवर्णसंधी असून,शासनाच्या प्रोत्साहन योजनांमुळे उद्योग क्षेत्रासाठी मोठी चालना मिळणार आहे.
Satara News |सामान्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी मतदान महत्त्वाचे : रेणू येळगावकर
साताऱ्यात मतदारांसोबत प्रचार फेरीत नागरिकांशी संवाद साधला सातारा : सामान्य कुटुबातील अडचणी आणि जीवन जगण्यासाठी त्याचा सुरू असलेला वैनंविन संघर्ष मी स्वतः अनुभवला आहे. प्रभाग क्रमांक तीन मधील बहुताश भाग हा अद्यापही वुर्लक्षित आहे सामान्य यांच्या भावना समजून घेऊन त्यांना योग्य [...]
मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने संविधान दिन साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी धाराशिव शाखेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे अरुणभाऊ बनसोडे, बाळासाहेब माने, विजय गायकवाड, अशोक बनसोडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी संघटनेचे राजेंद्र धावारे, बलभीम कांबळे, श्रीकांत माळाळे, राजन माने, ॲड. दिलीप काळे, दलितमित्र शंकर खुने, दिपक सरवदे, एस.के. शेरखाने, प्रभाकर बनसोडे, दिलीप वाघमारे, सुदेश माळाळे, पांडूरंग सवाई, धनंजय वाघमारे, अच्युत सरवदे इत्यादींची उपस्थिती होती.
संविधानामुळे भारत एकसंघ - ॲड. पल्लवी वाघमारे
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच धाराशिवच्या वतीने नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग गोरे कॉम्पलेक्स, धाराशिव येथे संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ॲड. पल्लवी वाघमारे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. राम चंदनशिवे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. यावेळी प्रा. राम चंदनशिवे यांचे पुष्पगुच्छ देवून प्रा. अंबादास कलासरे यांनी स्वागत केले. ॲड. पल्लवी वाघमारे यांचे पुष्पगुच्छ देवून अमोल गडबडे यांनी स्वागत केले. आर.डी. अंगरखे यांनी प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमात डॉ. रत्नाकर मस्के यांची एमपीएससी मार्फत प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष प्रा. रवि सुरवसे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ॲड. पल्लवी वाघमारे म्हणाल्या की, भारतीय संविधान आहे म्हणून भारत आजपर्यंत एकसंघ राहिला आहे. संविधान हे नागरिकांना अधिकारासोबत कर्तव्याची जाणीव करुन देते. संविधानाने स्त्री-पुरुष समानता दिली. समान वेतन दिले. अस्पृश्यता कायमची हाटवली आहे. तेंव्हा संविधानाचे रक्षण करणे ही भारतीयांची सर्वांची जबाबदारी आहे. सभागृहातील सदस्यांनीही संविधान रक्षणासाठी बोलले पाहिजे. अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे. अध्यक्षीय समारोप करताना प्रा. राम चंदनशिवे म्हणाले की, संविधानाने जाती व्यवस्था संपवली आहे. पण सध्याही जाती व्यवस्था डोके वर काढताना दिसते आहे. संविधानाने जातीच्या उतरंडी कायमच्या संपवल्या आहेत. घटना मसूदा समितीतील सदस्यांपैकी सर्वात जास्त जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली व संविधान लिहून पूर्ण केले. म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांना, मागासवर्गीयांना आरक्षणाची संधी दिली आहे. त्यामुळेच त्यांना शिक्षणाचे दारे खुली झाली आहेत. बहुजनांनी सतत जागृत राहून समतेच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे व संविधानाचे रक्षण केले पाहिजे. कार्यक्रमाचे आभार प्रा. संजय मिसाळ यांनी मांडले. कार्यक्रमास पंडीत कांबळे, बलभीम कांबळे, अशोक बनसोडे, दिपक सरवदे, प्रभाकर बनसोडे, बाळासाहेब माने, नितीन माने, एच.एम. गायकवाड, प्रा. बलभीम ओव्हाळ, अनंत वाघमारे, सुदेश माळाळे, सी.के. मस्के, रत्नाकर मस्के, प्रदिप शिंदे, ॲड. अनुरथ नागटिळक, दिलीप शिंदे, विकास काकडे, इनामदार अहेमद मसूद, साहिल माने इत्यादीची उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रचार रॅली
तुळजापूर (प्रतिनिधी)- प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे धाराशिव येथे आयोजित सभेला जात असताना तुळजापूरात अल्पविराम घेत स्थानिक उमेदवारांसाठी भव्य प्रचार रॅली काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अमर मगर तसेच प्रभाग क्र. 5 चे नगरसेवक पदाचे उमेदवार मीना अभिमान कांबळे आणि राकेश राजेश चोपदार यांच्या समर्थनार्थ ही मोर्चासदृश प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात कणे गल्ली, पावनारा गणपती मंदिर येथून झाली आणि श्री तुळजाभवानी मंदिर येथे सांगता झाली. ढोलताशांचा ताल, तुतारीचा गजर, हात व मशाल चिन्हाचे फडफडते झेंडे आणि उमेदवारांचा उत्साह रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. रॅलीदरम्यान प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले की,“हात, मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून तुळजापूरच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करा. हे उमेदवार कार्यक्षम, विकासाभिमुख आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांशी बांधील आहेत.” प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या प्रचार रॅलीत अनेक मान्यवरांचा सहभाग होता. त्यातजिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील, शहराध्यक्ष अमर चोपदार, निरीक्षक अमोल सुरवसे, बाळासाहेब चिखलकर, युवक तालुका अध्यक्ष शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, स्वरूप कांबळे यांचा विशेष उल्लेखनीय सहभाग होता.
5 डिसेंबरला शिक्षकांची सामूहिक रजा व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्र मोडकळीस आणण्याच्या शासनाच्या धोरणाविरुद्ध धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने दिनांक 5 डिसेंबर शुक्रवार रोजी सामूहिक रजा घेऊन दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय शिक्षक संघटना समन्वय समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत घेतला असल्याची माहिती शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक बाळकृष्ण तांबारे यांनी दिली. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खाजगी व नगरपालिका शाळेतील प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक धाराशिव तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. राज्य शासनाने 2013 पूर्वी कार्यरत असलेले शिक्षक हे प्रादेशिक निवड मंडळाची पात्रता परीक्षा देऊनच भरती केलेले शिक्षक असताना त्यांना टी ई टी बंधनकारक केली असून ही बाब शिक्षकांवर अन्याय करणारी आहे. तसेच 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय शासकीय व अनुदानित शाळा मोडीत काढण्याचा प्रयत्न असून यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, मराठवाडा शिक्षक संघ,उर्दू शिक्षक संघटना, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, दिव्यांग शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जिल्हा मुख्याध्यापक संघ, विनाअनुदानित शाळा कृती समिती, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, राष्ट्रीय ओबीसी शिक्षक महासंघ, जिल्हा जिल्हा मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, विकास मगर शिक्षक मित्र मंडळ या प्रमुख 17 संघटना सहभागी होणार आहेत. दिनांक 5 डिसेंबर दुपारी 12-30 वाजता रोजी लेडीज क्लब धाराशिव पासून हा मोर्चा निघणारा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधान दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्ष व निवडणुकीच्या वातावरणात मतदार जनजागृती म्हणुन संविधान उद्देशिका व विश्लेषण प्रत वाटप करण्यात आल्या. संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस वंदन करण्यात आले. मतदार जनजागरण समितीच्या आयोजित संविधान जनजागृती रॅलीतील मान्यवरांचा यावेळी गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे, कोषाध्यक्ष अंकुश उबाळे, मार्गदर्शक बलभीम कांबळे,सदस्य अतुल लष्करे, विशाल घरबुडवे, मुकेश मोटे,तसेच मतदार जनजागरण समितीचे सचिव अब्दुल लतीफ, सहसचिव बाबासाहेब गुळीग, कोषाध्यक्ष शेख रौफ, उपाध्यक्ष सचिन चौधरी, कायदेसल्लागार ॲड.अजय वाघाळे, सदस्य अमर आगळे, विकास विधाते, तर किसन घरबुडवे, अशोक बनसोडे, डावखरे, सरफराज पटेल, पुरातत्वज्ञ रविंद्र शिंदे, ॲड.पायाळयांची विशेष उपस्थिती होती. सुत्रसंचलन बलभीम कांबळे यांनी केले. तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले.
शेतकरी बांधवांच्या न्यायालयीन लढ्याला यश- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्याला यश आले आहे. ठाकरे सरकारच्या उदासिनतेमुळे प्रलंबित असलेल्या 2020 सालच्या पीक विम्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. उच्च न्यायालयाने विमा कंपनीच्या विरोधात निकाल देत न्यायालयात जमा असलेले 75 कोटी रूपये व्याजासह तातडीने शेतकऱ्यांना वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच विमा कंपनीची राज्य सरकारने रोखलेली देय रक्कमही शेतकऱ्यांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे आणखीन 220 कोटी रूपये मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. ठाकरे सरकार सत्तेत असताना सन 2020 सालच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीकाचे काढणी पश्चात प्रचंड नुकसान झाले होते. मात्र जुजबी तांत्रिक कारणे देत बजाज अलायन्स या खासगी विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. तत्कालीन ठाकरे सरकारकडे याबाबत आपण वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आपण न्यायालयात धाव घेतली. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार आजवर खरीप 2020 च्या नुकसानीपोटी विमा कंपनीच्या माध्यमातून 289 कोटी रूपये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर जवळपास 220 कोटी रूपये शेतकऱ्यांना देणे अपेक्षित असतानाही विमा कंपनीकडून जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात होती. ही उर्वरित रक्कम मिळावी यासाठी उच्च न्यायालयात लढा सुरू होता. आपले महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी आपण केली होती. त्यानुसार जेष्ठ विधीज्ञ ॲड. धोर्डे पाटील यांना नियुक्त करण्यात आले होते. जेष्ठ विधीज्ञ ॲड. व्ही. डी. साळुंके आणि ॲड. राजदीप राऊत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या लढ्याला यश आले आहे. विमा कंपनीने न्यायालयात जमा केलेली 75 कोटी रूपयांची रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना वितरीत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर विमा कंपनीला राज्य सरकारकडून देय असलेले 134 कोटी रूपये देखील शेतकऱ्यांना वितरीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आपल्या मागणीप्रमाणे या निकालामुळे जिल्ह्यातील 3 लाख 33 हजार 412 शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ ॲड. व्ही. डी. साळुंखे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. धोर्डे पाटील, ॲड. राजदीप राऊत, सर्वोच्च न्यायालयातील ॲड. चौधरी, या सर्वांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बहुमोल सहकार्य आणि मार्गदर्शन लाभल्याबद्दल आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या या प्रदीर्घ लढ्याला यश आल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचेही अभिनंदन करून आमदार पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अन्यायाविरूध्द ताकदीने लढलो आणि जिंकलो, याचे समाधान वर्णनापलीकडे आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त 220 कोटी रूपये मिळणार, याचे मोठे समाधान असल्याची भावनाही आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Satara News : जावलीत पावसामुळे भात उत्पादनात 50% घट; शेतकरी वर्ग हवालदिल
केळघर-केर्हथे-मेढा भागातील पिकांवर अतिवृष्टीचा फटका केळघर : सध्या जावलीत भात काढणी अंतिम टप्यात असून मे महिन्यापासून संततधार पावसाने केळघर-केहये-मेढ़ा परिसरातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात ५० टक्क्यांहून जादा घटल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पावसाचे आगर म्हणून ओळख असणाऱ्या जावली तालुक्यात संततधार पाऊस [...]
भाजपसाठी बिल्डर आणि कंत्राटदारच महत्त्वाचे, मुंबईच्या प्रदुषणावरून आदित्य ठाकरे यांचा घणाघात
मुंबईत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वायुप्रदूषणाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई आणि दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर यादीत स्पर्धा करत असताना, राज्य आणि केंद्रातील भाजप सत्ताधारी नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की,मुंबईत भाजप सरकारसाठी बिल्डर आणि कंत्राटदारच महत्त्वाचे […]
मैत्रिणीसाठी जीव तुटला! जेमिमाने स्मृती मंधानासाठी सोडले WBBL
स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिचे 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. सगळेजण लगीनघाईत रमले असताना अचानक त्यांच्या आनंदावर विरझण पसरले. स्मृतिच्या वडिलांची प्रकृती बिघडली. तिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी स्मृतीच्या मैत्रिणीही आल्या होत्या. यात जेमिमा रॉड्रीक्सही होती. जेमिमा बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्ब्रेन हीट टीमकडून खेळणार होती. मात्र, तिने टुर्नामेंटमध्येच सोडून स्मृतीच्या लग्नासाठी […]
‘लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये काँग्रेसला हरवण्यासाठी CIA-मोसादने कट रचला होता’, कुमार केतकर यांचा दावा
काँग्रेसचे माजी खासदार आणि नेते कुमार केतकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. कुमार केतकर म्हणाले आहेत की, “२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर संस्था सीआयए आणि मोसादने कट रचला होता.” ते म्हणतात की, २०१४ मध्ये लोक मनमोहन सिंगांवर नाराज होते, “पण इतके नाराज नव्हते की […]
Satara News : साताऱ्यात खा. उदयनराजे यांनी वाहिली 26/11तील शहिदांना श्रद्धांजली
मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या शहीदांना साताऱ्यात भावपूर्ण श्रद्धांजली सातारा : मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली, सदर बझार येथील शहीद अशोक कामटे उद्यानात खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उदयनराजेंनी अशोक कामटे यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. २६ नोव्हेंबर [...]
सावंतवाडीत तरुणीची गळफासाने आत्महत्या
सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी शहरातील झिरंग रोड येथील कादंबरी प्रशांत वंजारी (३४) हिने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. बुधवारी मध्यरात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास तिने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. त्यावेळी ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. दीड वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. तिच्यावर [...]
आप नेत्याच्या घरावर गोळीबार; 25 राउंड फायर केले, 5 कोटींच्या खंडणीची मागणी
आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाब सरकारच्या ड्रग्जमुक्त मोहिमेचे समन्वयक दलजीत राजू दरवेश यांच्या घरावर बुधवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला. दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी त्यांच्यावर सुमारे 25 राउंड फायर करत 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारे पत्र फेकून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दलजीत राजू दरवेश यांच्या पंजाबमधील फगवाडा येथील निवासस्थानी […]
इन्सुली -रमाईनगर समाजमंदिरात संविधान दिन साजरा
भिमगर्जना युवक मंडळाचे आयोजन बांदा | प्रतिनिधी भिमगर्जना युवक मंडळ इन्सुली, रमाईनगर यांच्या वतीने प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर इन्सुली येथे संविधान दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी विचार मंचावर मंडळाचे अध्यक्ष धम्मचारी लोकदर्शी, सचिव अरविंद जाधव, सल्लागार राघोबा जाधव, दिपक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात राघोबा जाधव यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्ध्याकृती [...]
Karad News : कराड शंभूतीर्थवर 25 फुटांचा संभाजी महाराजांचा पुतळा लवकरच प्रतिष्ठापित होणार
कराड शंभूतीर्थ भविष्यात पर्यटन स्थळ म्हणून उदयास येणार कराड : येथील शंभूतीर्थवर प्रतिष्ठापित करण्यात येणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा २५ फुटी पुतळा मंगळवारी सायंकाळी येथे आणण्यात आला. हा भव्य पुतळा पाहण्यासाठी शिवशंभूप्रेमी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्वराज रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक [...]
उत्तर प्रदेशात आणखी एका बीएलओच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशात पाच बीएलओचा मृत्यू झाला आहे. तीन मृत्यू प्रकृती अस्वास्थ्यामुळे झाले आहेत आणि दोन आत्महत्यांमुळे झाले आहेत. यातच आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या आत्महत्येला निवडणुकीशी संबंधित कामाच्या ताणाचे दुःखद परिणाम असल्याचे म्हटले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबाला निवडणूक आयोगाकडून १ कोटी रुपयांची […]
ती HOTLINE कर्जत-जामखेडकरासाठी का नाही? MIDC वरून रोहित पवार यांचा सवाल
एका फोनवर MIDC होणार असेल तर ती HOTLINE कर्जत-जामखेडकरासाठी का नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला विचारला. तसेच आजचे सत्ताधारी मलिदा आणि स्वार्था शिवाय काहीच करत नाहीत असेही रोहित पवार म्हणाले. एका भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावला. या भागात एमआयडीसी हवी […]
Sangli Crime : प्रेमसंबंधासाठी सतत त्रास देत युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा
सांगली जिल्ह्यात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गंभीर प्रकरण उघडकीस सांगली : प्रेमसंबंध ठेवण्यासाठी सतत त्रास देऊन बदनामीची धमकी देत पूजा राहुल देसाई (वय २४) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चुलत दीर अभिषेक उत्तम देसाई (रा. मार्डी, ता. माण, जि. सातारा) याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल [...]
वाजत गाजत लग्नमंडपात चाललेल्या नवरदेवाच्या गाडीने वऱ्हाड्यांनाच चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात वरपित्याचा जागीच मृत्यू झाला असून नवरदेवाचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी सार्वजनिक आरोग्य केंद्रात पाठवला. ओडिशातील बलांगीर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. अमपाली गावातील तरुणाचे मंडल गावातील तरुणीसोबत लग्न ठरले होते. […]
पश्चिम बंगालमध्ये २८ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली, निवडणूक आयोगाने काय दिलं कारण? वाचा सविस्तर
देशातील १२ राज्यांमध्ये मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमुळे वाद निर्माण झाला आहे आणि या कामात काम करणाऱ्या BLOs च्या मृत्यूची प्रकरणे देखील समोर येत आहेत. काल सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआरमुळे आता २८ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत, असं वृत्त ‘टीव्ही ९ […]
आरोस गिरोबा देवस्थानचा 29 रोजी जत्रोत्सव
न्हावेली /वार्ताहर आरोस येथील श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दि. 29 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी श्रींची पुजाअर्चा व अभिषेक होईल. त्यानंतर केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रमांना सुरूवात होईल. रात्री देवाची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व मध्यरात्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. [...]
आरोस माऊलीचा जत्रोत्सव 28 नोव्हेंबरला
न्हावेली /वार्ताहर आरोस येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी श्रींची पुजाअर्चा व अभिषेक होईल. त्यानंतर देवीची ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रमांना सुरूवात होईल. रात्री देवीची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व मध्यरात्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर [...]
Sangli news : वंजारवाडी ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध आमरण उपोषण सुरू
हातनूर बंजारवाडी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार हातनूर : तासगाव तालुक्यातील बंजारवाडी ग्रामपंचायतीच्या गैर कारभाराबाबत ग्रामस्थ बजरंग बाळासो चवदार व योगेश पोपट दौंड यांनी प्रथम ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, तहसीलदार, तासगाव पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, यांना लेखी निवेदन देत आजपासून ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास [...]
मिंधे गटात जाण्यासाठी संतोष बांगरांनी 50 कोटी रुपये घेतले, भाजप आमदाराचा दावा
एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांनी शिवसेना सोडताना 50 कोटी रुपये घेतले होता असा आरोप झाला होता. आताय आरोपाला पुष्टी मिळणारे एक विधान समोर आले आहे. संतोष बांगर यांनी मिंधे गटात जाण्यासाठी 50 कोटी रुपये घेतला असा दावा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे. तसेच 50 खोके एकदम ओके ही घटना सत्य आहे असेही मुटकुळे […]
पराभवानंतर जखमेवर मीठ; राबडीदेवी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस
बिहार सरकारने माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना १० सर्कुलर रोड येथील बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावली आहे. तो बंगला त्यांना माजी मुख्यमंत्री म्हणून देण्यात आला होता. आता, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांना पाटण्यातील हार्डिंग रोडवरील एक नवीन निवासस्थान देण्यात आले आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन झाल्याने राजकारणात एक नवीन वळण […]
Ratnagiri News –बिबट्या आला आणि खुराड्यात अडकला; वनविभागाच्या बचाव पथकाने केली सुटका
चिपळूणमधील कात्रोळी येथील एका घरात कोंबड्यांच्या लोखंडी खुराड्यात बिबट्या अडकून पडला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी बुधवारी (ता. २६) मध्यरात्री २ वाजता वनविभागाच्या पथकाने बचाव मोहीम राबवली. अथक प्रयत्नानंतर त्याची सुटका करण्यात यश आले. दहा ते अकरा महिन्याचा बिबट्या आईपासून विभक्त होऊन स्वतः शिकारीसाठी बाहेर पडलेला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. बुधवारी मध्यरात्री कात्रोळीपैकी लायकवाडी येथील […]
Ratnagiri News –चिपळूणात शिवसेनेची निवडणूक प्रचारात मुसंडी
चिपळूण शहरातील मार्कंडी प्रभाग क्रं. 7 मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल प्रमोद लोटेकर आणि सपना संतोष पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू देवळेकर यांनाही प्रचारात पाठिंबा मिळत आहे. यावेळी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव उर्फ बाळा कदम, तालुका प्रमुख बळीराम गुजर, शहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम, शहर सचिव […]
Sangli : कापरी येथे ऊस तोडीदरम्यान सापडली बिबट्याचे दोन बछडे !
कापरी शेतात बिबट्याची पिल्ले आढळली शिराळा : कापरी (ता. शिराळा) येथील शिवाजी बाळा पाटील यांच्या शेतात ऊस तोडीच्या दरम्यान दोन बिबट्यांची पंधरा ते वीस दिवस वयाचे दोन बछडे आढळून आली. सदर बिबट्याचे बछडे वनविभाग व सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स च्या पथकामुळे आईच्या [...]
Sangli Crime : कुपवाडमध्ये धारदार शस्त्रासह दोघे सराईत गुन्हेगार गजाआड
एक अल्पवयीन ताब्यात सहापैकी तिघे पसार कुपवाड : कुपवाडमध्ये कोणतातरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने तयारीत असलेल्या एकूण सहापैकी दोन सराईत गुन्हेगारांना धारदार शरत्रासह पकडून गजाआड करण्यात कुपवाड पोलिसांना यश आले. एका अल्पवयीन तरुणासठी ताब्यात घेतले आहे. शहरातील चाणक्य चौक ते [...]
गौतम गंभीरला सुनील गावसकरांचा खंबीर पाठिंबा; टीकाकारांना फैलावर घेत विचारले खणखणीत प्रश्न
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका पराभव झाल्यापासून टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गौतम गंभीर सध्या टीका कारांच्या केंद्रस्थानी असून त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. तसेच मुख्य प्रशिक्षकपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गौतम गंभीर यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत असताना सुनील गावस्कर यांनी टीकाकारांना फैलावर घेत त्यांची बोलती […]
आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झालीय…धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची भावूक पोस्ट
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रं यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत घालवलेले चांगल्या क्षणांची आठवण काढत धर्मेंद्र एक चांगला नवरा, वडिल, मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक होता. धर्मेंद्र यांच्या जाण्याने आयुष्यात मोठी पोकळी निर्माण […]
आचरा इंग्लिश मिडीयम स्कूलचे किक बॉक्सिंग स्पर्धेत यश
विभागस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत 2 विद्यार्थ्यांची निवड आचरा| प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 19 वर्षाखालील मुलगे गटातून अथर्व निलेश भोसले व 17 वर्षाखालील मुली गटाततून ॲलिसिया वॉलविन फर्नांडिस हिने प्रभावी खेळ सादर करत विभागस्तरीय [...]
Sangli Crime : चाकूचा धाक दाखवून दागिने लुटणारा आरोपी कवठेमहांकाळ पोलिसांच्या जाळ्यात
निसर्ग हॉटेलजवळ झालेल्या दरोड्याचा पोलिसांनी केला वेगाने उलगडा कवठेमहांकाळ : चाकूचा धाक दाखवून दागिने लुटणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. बोरगाव हद्दीत तासगाव रोडलगत निसर्ग हॉटेल जवळ २० नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या जबरी दरोड्याचा तपास वेगाने करून कवठेमहांकाळ पोलिसांनी आरोपीला अटक केली असून [...]
आज तांबुळी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे | प्रतिनिधी तांबुळी गावचे ग्रामदैवत देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी 27 डिसेंबर रोजी होणार आहे. नवसाला पावणारी माहेरवाशिणीची पाठीराखी अशी माऊलीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर माउलीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात आले. त्यानंतर देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनास प्रारंभ झाला. यानिमित्त [...]
Kolhapur : मार्गशीर्ष महिन्यातील आज पहिला गुरुवार!
लक्ष्मी-विष्णू पूजेसाठी शुभ दिवस कोल्हापूर : आज, २७ नोव्हेंबर २०२५ रोजी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. या दिवशी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. विवाहित महिला या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात. कार्तिक [...]
Kolhapur News : ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या गजरात पालखीचा भव्य मिरवणूक सोहळा उत्साहात
खोलखंडोबा मंदिरात पालखी सोहळा उत्साहात कोल्हापूर : पारंपरिक उत्साहात आज रात्री शनिवार पेठेतील खोलखंडोबा मंदिरात पालखी सोहळा उत्साहात पार पडला. पारंपरिक वाद्यांसह रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, आकर्षक विद्युतरोषणाईच्या साथीने सजलेल्या या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मंदिरात काल पारंपरिक पद्धतीने जागरणाचा [...]
वास्को दरोड्याचा पर्दाफाश, सहाजणांना अटक
लुटलेला सर्व ऐवजही हस्तगत : सर्व दरोडेखोर ओडिशातील,आज सकाळी आणणार गोव्यात,अखेरगोवापोलिसांचेमोठेयश वास्को : वास्को बायणातील चामुंडी आर्केड इमारतीतील फ्लॅटवरील दरोडा प्रकरणाचा पूर्ण पर्दाफाश करण्यास अखेर पोलिसांना यश आले. या दरोड्यातील सहा दरोडेखोरांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून लुटीचा सर्व ऐवजही हस्तगत करण्यात आलेला आहे. सातव्या दरोडेखोरालाही गजाआड करण्यात यश येईल, असे मुरगावचे पोलिस निरीक्षक शेरीफ [...]
गोवासहकारीबँकेच्यातत्कालीनसंचालकांचीआरोपांतूनसुटका पणजी : गोवा राज्य सहकारी बँकेच्या महत्वाकांक्षी ‘दाम दुप्पट योजने’चा काही ठराविक कर्जदारांना फायदा करून संस्थेचे सुमारे 12.26 कोटींचे नुकसान केले असल्याच्या आरोपातून तत्कालीन संचालक मंडळाची निर्दोष सुटका करण्याचा आदेश मेरशी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी सारिका फळदेसाई यांनी दिला आहे. या खटल्यादरम्यान दिवंगत झालेल्या तत्कालीन अध्यक्ष रामचंद्र मुळे यांच्यासहित पाच संचालकांच्या मरणोपरांत नावांवरील बालंट दूर [...]
राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती चिंताजनक
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर नगर-सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ रात्रीच्या वेळी प्राणघातक हल्ला झाला. रात्री हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे परतत असताना 10 ते 15 अज्ञात हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल व सत्तूरसारख्या घातक शस्त्रांनी खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात खाडे गंभीर […]
Kolhapur : यमेकोंडमध्ये हत्तीचा धुमाकूळ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
धान्याच्या गोदामावर हत्तीचे आक्रमण; शेतकरी चिंतेत किणे : यमेकोंड परिसरात हत्तीने धुमाकूळ घातला असून या परिसरामध्ये हतीकडून नुकसानीचे सत्र सुरूच आहे. मळणी काढून भात भरून ठेवलेल्या शेतामधील धान्याच्या पिशब्या हत्ती विस्कटून टाकत आहेत. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार तरी किती असा सवालही शेतकरी करत आहेत. येमेकोंड [...]
अखेर आरजी, गोवा फॉरवर्डकडे युती करण्याचा काँग्रेसचा निर्णय
प्रत्येकी दहा जागा सोडणार : स्वत: लढणार तीस जागा पणजी : राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांकडे युती करण्याचे ठरविले असून दोन्ही पक्षांना प्रत्येकी दहा जागा देण्यावर विचार चालविला आहे. काँग्रेस पक्ष 30 जागांवर निवडणूक लढविणार आहे. आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड यांनी मागितलेल्या काही [...]
श्रीराम पुतळ्याचे उद्या लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास उपस्थिती : सार्ध पंचशताब्दीनिमित्ति दहा दिवसीय महोत्सव, देशभरातीलअनेकस्वामीजींचीपावनउपस्थिती पणजी : संपूर्ण आशिया खंडात गोव्याच्या लौकिकात भर घालणारे मानचिन्ह ठरेल अशा मर्यादापुऊषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण उद्या शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर रोजी काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती मठाच्या मध्यवर्ती [...]
जगातील 80% लोकसंख्या शहरांकडे वळत आहे, गावे ओस पडत आहेत; संयुक्त राष्ट्रांचा चिंताजनक अहवाल
जग वेगाने बदलत आहे आणि हा बदल तंत्रज्ञान, जीवनशैली आणि ट्रेंडमध्ये दिसून येत आहे. त्याचसोबत त्याचा परिणाम राहणीमानाच्या सवयींमध्ये दिसून येतो. त्यातच आता संयुक्त राष्ट्रांनी एका अहवालात वाढत्या शहरीकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. जगातील 80% पेक्षा जास्त लोक आता शहरात राहतात. याचा अर्थ असा की, एकेकाळी मानवी संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेली गावे आणि ग्रामीण भाग आता […]
अधिवेशन बंदोबस्तासाठी सहा हजार पोलिसांचे बळ
गृहमंत्र्यांचीमाहिती: 15 हजारपोलीसभरतीकरणार बेळगाव : बेळगावच्या सुवर्णविधानसौधमध्ये 8 ते 19 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी 6 हजारहून अधिक अधिकारी व पोलीस जुंपण्यात येणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. याबरोबरच मटका व जुगार थोपविण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस मुख्यालयात बुधवारी आढावा बैठक झाली. [...]
माजी सैनिकाच्या बंगल्यातील 28 लाखांचा ऐवज लंपास
निपाणीच्याअष्टविनायकनगरातीलघटनेनेखळबळ निपाणी : निपाणी येथील अष्टविनायकनगर येथे चोरट्यांनी माजी सैनिकाचा बंद बंगला फोडून सुमारे 28 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आली. राजू कृष्णा घाटगे असे चोरी झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. माजी सैनिक राजू घाटगे हे मंगळवारी इस्लामपूर येथे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. चोरट्यांनी ही संधी साधून बंगल्याच्या गेटवरून आत [...]
राज्यात सध्या सत्ताधारी महायुतीतील तीन पक्षांमध्ये राज्याची तिजोरी कोण नियंत्रित करतो यावरून उघडपणे स्पर्धा रंगलेली आहे. प्रत्येक पक्ष आपल्याकडेच आर्थिक निर्णयांची लगाम असल्याचा दावा करत असताना या राजकीय चढाओढीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, कामावरून मतं मागण्याची पद्धत आता […]
गोवावेस येथील बसवेश्वर सर्कलचा होणार कायापालट
पीव्हीजी कंपनीचा प्रस्ताव : अपघातांना आळा घालण्याचा प्रयत्न, रहदारी पोलिसांसह माजी नगरसेवकांकडून सर्कलची पाहणी बेळगाव : गोवावेस येथील बसवेश्वर सर्कल अपघातांचा काळ ठरत आहे. योग्यप्रकारे सिग्नल दिसत नसून सर्कलमधून वाहने हाकताना अडथळे येत असल्याचे निवेदन काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापौरांना दिले होते. याची दखल घेत बुधवारी पीव्हीजी ग्रुप सर्कलचा विकास करण्यासाठी पुढे [...]
महापौर, उपमहापौरांची माळमारुती, कणबर्गीला भेट
बेळगाव : महापौर मंगेश पवार व उपमहापौर वाणी जोशी यांनी बुधवारी (दि. 26) सकाळी माळमारुती व कणबर्गीला भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागात अनेक ठिकाणी अस्वच्छता असून परिसर स्वच्छ ठेवून आरोग्यदायी वातावरण राहावे याकडे लक्ष देण्याची सूचना आरोग्य निरीक्षकांना केल्या. यावेळी महापौर, उपमहापौर यांच्यासमवेत सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाळी व आरोग्य स्थायी समिती [...]
रेल्वेस्थानकातील फूटओव्हर ब्रिजच्या कामाला गती
रेल्वेराज्यमंत्र्यांच्यासूचनेनंतरआलीजाग: जानेवारीमहिन्यापर्यंतकामपूर्णहोण्याचीशक्यता बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकातील फूटओव्हर ब्रिजच्या कामाला अखेर गती आली आहे. बुधवारी रेल्वे स्थानकाच्या समोरील भागात फूटओव्हर ब्रिजचे गर्डर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने गर्डरचा एक एक भाग बसविण्यात आला. गर्डर बसविण्याचे काम पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. रेल्वे स्थानकावरील जुना फूटओव्हर ब्रिज वर्षभरापूर्वी हटविण्यात आला. त्या जागी नवीन ब्रिज [...]
व्हाइट हाऊसजवळ गोळीबार, दोन सैनिक गंभीर जखमी; हल्लेखोराची ओळख पटली
व्हाइट हाऊसपासून काही अंतरावर दोन सैनिकांवर गोळीबार करणारा संशयित हल्लेखोराची ओळख पटली आहे. हल्लेखोर अफगाणिस्तानचा असून त्याचे नाल रहमानुल्ला लाकानवाल आहे. 2021 मधील अफगाणिस्तान माघारीदरम्यान ‘ऑपरेशन अलाइज वेलकम’अंतर्गत तो अमेरिकेत पोहोचला होता, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. घटनास्थळाजवळील फॅरागट वेस्ट मेट्रो स्टेशनजवळ दुपारी सुमारे 2.15 वाजता लाकानवाल दबा धरून बसला होता. त्याने प्रथम महिला […]
इंडोनेशियाला 6.3 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का
इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर गुरुवारी 6.3 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. आचे प्रांताजवळ हा भूकंप जाणवला. इंडोनेशियन हवामानशास्त्र, जलवायु आणि भूभौतिकशास्त्र एजन्सी (BMKG) नुसार, भूकंपाची खोली 10 किलोमीटर होती. जवळपासच्या अनेक भागात या भूकंपाचा धक्का जाणवला. मात्र त्सुनामीचा धोका नसल्याचे त्सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट केले.
येळ्ळूर शिवारातून कूपनलिकेची केबल लांबविली
10 ते 15 शेतकऱ्यांना बसला फटका बेळगाव : अज्ञातांनी शेतातील कूपनलिकेची केबल तोडून नुकसान केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. येळ्ळूर शिवारात सदर घटना घडली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे यावर्षी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आता अज्ञातांकडून शेती तसेच अवजारांचे होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी येळ्ळूर शिवारात [...]
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत कर्णधार शुभमन गिलची टीम इंडियाला कमतरता जाणवली. मानेला झालेल्या दुखापतीमुळे पहिली कसोटी अर्धी सोडल्यानंतर शुभमन गिल दुसऱ्या कसोटीत मैदानात उतरला नाही. दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 408 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-0 अशी जिंकली. टीम इंडियाचा हा मालिका पराभव क्रीडा प्रेमींच्या जिव्हारी लागला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर […]
दुरुस्तीसाठी काढलेल्या पेव्हर्समुळे पादचाऱ्यांना अडथळा
बेळगाव : शहरात अनेक ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे खोदाई करताना काढण्यात आलेले पेव्हर्स तेथेच टाकून देण्यात आल्याने अडचणीचे ठरू लागले आहेत. अनेक ठिकाणी पदपथावरील खोदाई केल्यानंतर पेव्हर्स बाजूला ठेवण्यात आले आहेत. परंतु,रात्रीच्या वेळी पेव्हर्स नजरेस न पडल्याने अपघात होत आहेत. आरपीडी चौक, अनगोळ रोड, गोवावेस या परिसरात बसथांब्यांच्या समोरील पेव्हर्स काही दिवसांपूर्वी काढण्यात आले [...]
गणपत गल्ली रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात
वर्दळीमुळेरात्रीच्यावेळीकाम: व्यापाऱ्यांमधूनसमाधान बेळगाव : नेहमीच वर्दळीच्या असलेल्या गणपत गल्ली येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे. दिवसा या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने रात्रीच्या वेळी काम पूर्ण केले जात आहे. जुने डांबरीकरण उखडून या ठिकाणी नवे डांबरीकरण केले जात असल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून गणपत गल्ली ओळखली जाते. [...]
लग्नाच्या वरातीत जात असताना कार दरीत कोसळली, तिघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी
लग्नाच्या मिरवणुकीला जात असताना कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदताकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बबलू सोनकर, श्यामलाल सोनकर आणि राजू सोनकर अशी मयतांची नावे आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये हा भीषण अपघात घडला. वाराणसीतील […]
खानापुरात एकाचवेळी दोन तहसीलदार दावेदार
तहसीलदारकार्यालयातदोनअधिकाऱ्यांतवाद: पुढीलनिर्णयहोईपर्यंतवादनकरण्याच्यासूचना खानापूर : खानापूर तहसीलदारपदाचा वाद बुधवारी तहसीलदार कार्यालयात रंगला होता. बदली झालेले तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तहसीलदार कार्यालयातील थेट खुर्चीवर ताबा मिळविला. त्यानंतर काही वेळानी सध्या रुजू असलेल्या तहसीलदार मंजुळा नायक या कार्यालयात आल्यावर दोघांत वाद रंगला होता. शेवटी सायंकाळी प्रांताधिकारी नाईक यांनी हस्तक्षेप करून पुढील निर्णय येईपर्यंत दोघानीही वाद [...]
Ratnagiri News –वाळू वाहतुकीवरून दिवसाढवळ्या डंपर चालकावर रोखली बंदूक; परिसरात खळबळ
वाळू वाहतुकीवरून झालेल्या वादातून एका डंपर चालकाला भर रस्त्यात अडवून बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याची घटना संगमेश्वर तालुक्यात घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील करजुवे ते माखजन मार्गावर दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हर्षद एकनाथ साळुंखे (वय २५, रा. चिखली साळुंखेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) […]
यरगट्टीत पोलीस स्थानक उभारण्याची स्थानिकांची गृहमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : यरगट्टी तालुका घोषित करून पाच वर्षे उलटली तरीही यरगट्टीत पोलीस स्थानक उभारण्यात आले नाही. या गावात पोलीस आऊटपोस्ट आहे. केवळ चार पोलीस येथे काम करतात. लवकरात लवकर पोलीस ठाण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. बुधवारी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर हे बेळगावला आले होते. यरगट्टी येथे स्थानिक नागरिकांनी रयत [...]
गृहलक्ष्मी बँक, सहकारी संघांमध्ये ‘नर्ल्म’च्या महिलांना प्राधान्य द्या
बेळगाव : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेंतर्गतच्या गृहलक्ष्मी बँक व सहकारी संघांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण जीवनोपाय अभियान (नर्ल्म) योजनेच्या महिला कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशीं मागणी नर्ल्म जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नर्ल्मच्या जिल्हाध्यक्षा गंगुबाई मादर यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी (दि. 26) देण्यात आले. राज्यात गृहलक्ष्मी योजनेमुळे महिलांना प्रोत्साहन मिळत [...]
केंद्र सरकारच्या कामगार कायद्याला विरोध दर्शवून सिटूचे आंदोलन
अधिसूचनेचीप्रतजाळूनकेलानिषेध बेळगाव : केंद्र सरकारच्या कामगार कायद्याला सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनने (सिटू) तीव्र विरोध दर्शविला आहे. सिटू जिल्हा शाखेचे पदाधिकारी व सदस्यांनी बुधवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालय आवारात एकत्र येऊन केंद्राच्याअधिसूचनेचीप्रत जाळून निषेध व्यक्त केला. केंद्राने कामगारासंबंधी असलेले 44 कोड रद्दबातल करून केवळ 4 कोड ठेवले आहे.यामुळे कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. [...]
म. ए. समितीचा निष्ठावान कार्यकर्ता हरपला
रामाशिंदोळकरयांनावाहिलीसमितीकार्यकर्त्यांनीश्रद्धांजली बेळगाव : कोनवाळ गल्लीतील म. ए. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पंच रामा शिंदोळकर यांचे नुकतेच निधन झाले. म. ए. समितीच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. मराठी भाषिकांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. त्यांच्या जाण्यामुळे म. ए. समितीचा निष्ठावान कार्यकर्ता हरपल्याची चिंता मंगळवारी आयोजित शोकसभेत व्यक्त करण्यात आली. शिवसेनेच्यावतीने रामलिंगखिंड गल्ली येथील मध्यवर्ती कार्यालयात [...]
‘नटसम्राट’बाबी कलिंगण उद्यानाचा वर्धापनदिन उत्साहात
कोल्हापूर – चंदगड तालुक्यातील जांबरे गाव आजही जपतोय त्यांच्या स्मृती ओटवणे प्रतिनिधी स्वर्गीय नटसम्राट बाबी कलिंगण यांनी घाटमाथ्यावरील चंदगड तालुक्यातील ज्या गावात आपला देह ठेवला त्या जांबरे गावात मंगळवारी रात्री त्यांचा ११ वा स्मृतिदिन त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याच कंपनीचे नाटक सादर करून यादगार केला. तसेच त्यांच्या स्मृति प्रित्यर्थ जांबरेवासियांनी साकारलेल्या “बाबी कलिंगण उद्यान” उद्यानाचा [...]
आपले काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडूया
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दहीकर यांचे आवाहन ; 26/ 11 च्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली कुडाळ – आपण आपले काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडूया. कारण त्यातून कुणाकडून गैरप्रकार होणार नाहीत व देशामध्ये देश विघातक शक्ती वाढणार नाहीत. त्यासाठी नाक, कान, डोळे उघडे ठेवून सजग होऊन आजूबाजूला पाहा. संशयास्पद गोष्टी सुरक्षा यंत्रणेच्या नजरेस आणा. शिस्त, [...]
विराज मर्गजची मुंबई उपनगर कबड्डी संघात निवड
कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावचा सुपुत्र कुडाळ – पुणे येथे होणाऱ्या 52 व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी मुंबई उपनगर (पूर्व )कबड्डी संघात मूळ कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावचा राहिवासी व सध्या भांडुप – मुंबई येथील विराज प्रल्हाद मर्गज याची निवड झाली आहे. सदर स्पर्धा 27 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.कबड्डी या खेळात [...]
‘तिलारी’चे पाणी मार्कंडेय नदीत केव्हा सोडणार?
पाचवर्षापूर्वीझालेल्याकर्नाटक-महाराष्ट्रातीलमंत्री-आमदारांच्याबैठकीतप्रस्तावावरकेवळचर्चाच वार्ताहर/उचगाव तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीत सोडण्याचा प्रस्ताव कर्नाटक-महाराष्ट्रातील मंत्री व आमदारांच्या जुलै 2020 साली झालेल्या बैठकीत मांडून जवळपास पाच वर्षे होत आली. दोन्ही राज्यातील मंत्री, आमदार, खासदार यांनी मांडलेल्या बैठकीतील या प्रस्तावावर अद्याप पुन्हा चर्चा झालेली नाही. आता नवनिर्वाचित आमदार तसेच खासदार यांनी या धरणातील पाणी मार्कंडेय नदीत सोडण्यासाठी पुन्हा बैठक घेऊन यावर [...]
लम्पी-लाळ्याखुरकतचे तालुक्यातील लसीकरण पूर्ण करा
खानापूरपशुवैद्यकीयउपसंचालकांनानिवेदन खानापूर : तालुक्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बाहेरील जिल्ह्यातून भरपूर असे शेळ्या मेंढ्याचे कळप खानापूर तालुक्यात येत असतात. त्यामुळे लाळ्या खुरकतचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढते. आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर मृत्युमुखी पडतात. त्यामुळे उपाययोजना करावी. लंपी सुद्धा पूर्णपणे प्रतिबंधित नाही त्यामुळे गाई, बैलामध्ये याचे परिणाम जास्त आढळतात. त्यावरही तालुक्यातील शिल्लक गावामध्ये लसीकरण करून घ्यावे [...]
हिंडलगा येथील वेंगुर्ला मार्गावरील भुयारी गटार कामास विरोध
आंबेवाडीक्रॉसयेथेचालूअसलेल्याकामासविरोध: रस्त्याच्याएकाबाजूनेपाणीनेण्याचीगरज वार्ताहर/हिंडलगा बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील हिंडलगा ते सुळगा चार पदरी रस्ताकामास प्रारंभ झाला असून हे काम गेले वर्षभर चालू आहे. या रस्त्यावर आंबेवाडी क्रॉसजवळ लेप्रसी हॉस्पिटल व केंद्र कारागृह, शिवमनगर भागातून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साचून रहदारीला अडथळा होत असतो. याकरिता या पाण्याचा निचरा योग्य होण्यासाठी ग्राम पंचायतमार्फत सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदने दिलेली [...]
Nalegaon News –अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर
उदगीर लातूर महामार्गावर आजनसोंडा पाटीजवळ अज्ञात वाहन आणि ऑटोच्या धडकेने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उदगीरहून ऑटो पुणे येथे जात असताना लातूर उदगीर महामार्गवर आजनसोंडा पाटीजवळ अज्ञात वाहनाची व ऑटोची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की ऑटोमधील धोंडी हिप्परगा येथील रहिवासी सुरज महाळप्पा कांबळे (20) याचा जागीच मृत्यू झाला. तर […]
नऊ जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या औद्योगिक कॉरिडॉरला संमती
कुमारस्वामींनाकेंद्रीयवाणिज्यमंत्रीपियुषगोयलयांचेपत्र बेंगळूर : राज्यातील9 जिल्ह्यांच्यासमावेशअसणारेराष्ट्रीयऔद्योगिककॉरिडॉर (एनआयसीडीपी) विकसित करण्याची योजना जारी करण्यास केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला होता. या योजनेची अंमलबजावणी करण्याची विनंतीही केली होती. आता मंत्री पियुष [...]

31 C