कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी गुरुवारी राज्य विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. त्यांनी सरकारच्या तयार केलेल्या भाषणातील फक्त तीन ओळी वाचल्या आणि सभागृहातून बाहेर पडले. याच्या एक दिवस आधी, राज्यपालांनी अधिवेशनाला संबोधित करण्यास नकार दिला होता. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गेहलोत यांचे भाषण असंवैधानिक ठरवत म्हटले की, “घटनेच्या कलम १७६ आणि १६३ नुसार, राज्यपालांना मंत्रिमंडळाचे संपूर्ण […]
बदलापूरमध्ये चार वर्षाच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसमध्ये अत्याचार, आरोपीला अटक
बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. येथे बुधवारी नर्सरीमध्ये शिकत असलेल्या चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी स्कूल बसचा चालकच असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुलगी शाळेतून घरी परतत असताना मिनी बसमध्ये चालकाने तिच्यावर अत्याचार केला. नेहमीच्या वेळेपेक्षा बस बुधवारी दुपारी उशिरा आल्याने पीडित मुलीची […]
पश्चिम बंगाल आणि आसाम दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या मेनूमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. वंदे भारतच्या स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांना फक्त व्हेज अन्न पदार्थ दिले जात असून नॉनव्हेजचा पर्याय वगळण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. यावरून तृणमूल काँग्रेसने (TMC) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आहे. आधी त्यांनी आमच्या मतांवर पहारा […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी घोडाझरी वन्यजीव अभयारण्य आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधील खाण प्रकल्पांना तीव्र विरोध करत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी या प्रकल्पांना रद्द करण्याची मागणी केली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने (SBWL) चंद्रपूर […]
Sangamner News –आपच्या उमेदवाराचे निवडणूक कार्यालयाबाहेर हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
संगमेश्वर तालुक्यातील धामणी गणातून आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढविणारे कुंभारखाणी बुद्रुक येथील सुजीत गणपत सुर्वे (वय ५७) यांचे आज सकाळी तहसिलदार कार्यालयाबाहेर ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज छाननी होती. त्यासाठी सुजीत सुर्वे हे कार्यालयाच्या प्रवेश करताच पोर्चबाहेरच त्यांचे छातीत जोरदार कळ येवून ते खाली पडले. त्यांना त्वरीत सरकारी रुग्णालयात दाखल […]
मुंबईच्या कुलाबा येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये २४ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान VCCCI अॅन्युअल विंटेज कार फिएस्टाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रोल-रॉयस फँटम या जागतिक दर्जाच्या कारचे शताब्दी वर्ष साजरे केले जाणार आहे. या प्रदर्शनातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे जम्मू आणि काश्मीरचे महाराजा हरी सिंह यांच्या मालकीची 1928 रोल-रॉयस […]
Satara Politics : राष्ट्रवादीचे अर्ज बाद होऊ नयेत म्हणून शशिकांत शिंदे सतर्क
सातारा पंचायत समिती अर्ज प्रक्रियेत राजकीय हालचालींना वेग सातारा : अर्ज भरण्यासाठी गर्दी होती. त्या गर्दीतून वाट काढत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांची गाडी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आली. पोलिसांनी विशेषतः पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी लगेच [...]
कोरेगाव तालुक्यात ऊसतोड कामगाराची निर्घृण हत्या; प्रेमसंबंधांचा संशय
कोरेगाव तालुक्यात खळबळ; स्लीप बॉयविरोधात खुनाचा गुन्हा दाखल एकंबे : कोरेगाव तालुक्यातील भोसे गावच्या हड्डीत प्रेमसंबंधांच्या संशयातून ऊसतोड कामगाराची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे. मच्छिंद्र अंबादास [...]
शिवसेनेनं घेतलेला आक्षेप सत्य, महापौरपदाच्या आरक्षणात फिक्सिंग झाली –विजय वडेट्टीवार
महानगरपालिकांच्या महापौर पदांच्या आरक्षण सोडतीवरून राजकीय वातावरण तापलयं. काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी या सोडतीवर गंभीर आक्षेप घेतला असून, ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप केलाय. आरक्षणात पूर्णपणे फिक्सिंग करण्यात आली असून, सोयीनुसार आरक्षण काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच आरक्षण सोडतीवरून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) घेतलेला आक्षेप सत्य असल्याचं ते म्हणाले आहेत. नागपूर येथे आयोजित […]
Sangli News : आष्ट्यात अज्ञात चोरट्यांकडून दुचाकी लंपास ;पोलिस तपास सुरू
आष्टा शहरात वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती आष्टा : येथील गांधीनगर भागात राहणारे कापड व्यावसायिक कृष्णात मधुकर पिसे (वय ५७) यांची १५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला ५ जानेवारी [...]
वाशी येथील सिद्धीविनायक गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव साजरा
वाशी (प्रतिनिधी)- येथील इंदापूर रोडवरील सिद्धिविनायक गणेश मंदिरामध्ये गुरुवार (दि.22)जानेवारी रोजी माघी गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी सात ते नऊ या वेळेत श्रीगणेशाला राकेश शिंगणापुरे व विश्वजीत देशमुख यांचे हस्ते सपत्नीक महाअभिषेक करून अथर्वशीर्ष पठणचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी बारा वाजता गणेश जन्मोत्सव मोठ्या उत्साहात,भक्तिमय वातावरणात मोठ्या प्रमाणावर उपस्थित भाविकांच्या समवेत साजरा करण्यात आला. त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी थोबडे भजनी मंडळ, देवकर सांप्रदायिक भजनी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी मंदिर भजनी मंडळ, काशी विश्वनाथ भजनी मंडळ, जिजाऊ महिला भजनी मंडळ या भजनी मंडळांनी भजनाचा सुस्राव्य कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम यशस्वितेसाठी बाळासाहेब कवडे, रामेश्वर मोळवणे, मुकुंद शिंगणापूरे, गणेश मोळवणे,सूर्यकांत मोळवणे, बापू येताळ, समाधान जगदाळे, आनंदराव उंदरे, विश्वजीत देशमुख, सुधीर चेडे, बाळासाहेब उंदरे, संदीप हुंबे, महादेव कवडे, अमित उंदरे, बंडू उंदरे, विकास कवडे, राहुल कवडे, विकास पांढरपट्टे, मुकुंद चेडे, गौतम चेडे आदींनी परिश्रम घेतले.
शालेय जीवनातच अभ्यासाची सवय लावल्यास स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळते- आयपीएस मेघना आय एन
धाराशिव (प्रतिनिधी)- शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सवय लावल्यास त्यांना भविष्यात स्पर्धात्मक परीक्षेत घवघवीत यश मिळते त्या माध्यमातून उच्च पद प्राप्त करता येते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करून खेळाकडेही लक्ष द्यावे कारण आयपीएस सारख्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये खेळास ही महत्त्व आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एवढे चांगले शिक्षण मिळते हे पाहून आपणास आनंद झाल्याचे मत प्रशिक्षणार्थी आयपीएस मेघना आय एन यांनी धाराशिव तालुक्यातील जि. प. प्रशाला वडगाव (सि) येथील बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. या मेळाव्याचा शुभारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशिक्षणार्थी आयपीएस मेघना आय एन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक श्री दराडे, मुख्याध्यापिका ज्योती राऊत , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ पाटील , पोलिस पाटील, बापू जाधव , केंद्र प्रमुख भालचंद्र कोकाटे , माध्यमिक शिक्षक भास्कर खडबडे , सुधीर गायकवाड , सहशिक्षिका सरोजा पाटील सुचिता शेलार , निर्मला गुरव, रेखा डाके, माधुरी पौळ , आरती कर्पे , शिंदे मँडम , भूषण मदने आदीसह गावातील माता पालक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशिक्षणार्थी आयपीएस मेघना आय एन यांनी शालेय जीवनातच मुलांनी अभ्यासाची सवय लावल्यास त्यांना पुढील स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळते , मुलांनी मोबाईल पासून दूर राहून अभ्यासाची सवय लावणे महत्त्वाचे आहे. सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास उच्च ध्येय प्राप्त करता येते असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बाल आनंद मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांच्या विविध स्टॉलला भेट देऊन त्यांच्याकडून विविध वस्तू व खाद्यपदार्थाची माहिती घेऊन त्यांनी स्वतः खरेदी केली व विविध पदार्थांचा आस्वाद देखील घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्याशी मनमोकळा संवाद देखील साधला. यावेळी उपस्थित माता पालकांना हळदी - कुंकू व तिळगुळ देण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक , विद्यार्थी, बहुसंख्येने माता पालक व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.
ब्रम्हगांव जिल्हा परिषद शाळेसाठी सकाळ समूहाची मदत
परंडा (प्रतिनिधी)- सकाळ समूहाच्या वतीने सकाळ रिलीफ फंडातून “जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्रम्हगांव ता परंडा जि धाराशिव“ या शाळेत पाण्यचा बोअर घेणे, बोअर चा पंप घेणे,पाण्याची टाकी,प्लंबिंग काम करणे,क्रिडा साहित्य खरेदी करणे या कामासाठी निधी रु.125,000/- मंजूर झाला आहे. शाळेच्या या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी सकाळ समूहाच्या वतीने केलेली मदत ही शाळेच्या गुणवत्ता विकास,भौतिक सुविधा विकसित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राथमिक शाळेत सर्व भौतिक सुविधा उपलब्ध असणे खूप आवश्यक आहे. सकाळ समूहाच्या या उत्कृष्ट सामाजिक उपक्रमामुळे जि.प.प्राथमिक शाळा ब्रम्हगांव ता.परंडा या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत निश्चित सुधारणा होऊन शाळेची विद्यार्थी संख्या वाढणार आहे.शाळेत पाण्याची सुविधा निर्माण झाल्यामुळे स्वच्छता व आरोग्य या बाबतीत विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. बुधवार दि.21 रोजी पाण्याचा बोअर घेण्यात आला. सदर बोअर ला मुबलक 3 इंची पाणी लागल्यामुळे शाळेतील पिण्याचे पाणी,स्वच्छतागृह,किचन,झाडे, परसबाग , मैदान तयार करणे, वेळोवेळी वर्ग स्वच्छ करणे या गोष्टींसाठी खूप फायदा होणार आहे.असे मत मुख्याध्यापक यांनी केले तसेच निश्चितच शाळेतील विद्यार्थीसंख्या वाढ होणार आहे. यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फुलचंद ओव्हाळ, उपाध्यक्ष महादेव हिंगणकर, बाळासाहेब हिंगणकर,राजेश गायकवाड,पोपट ओव्हाळ, अमोल गायकवाड, बाळासाहेब जाधव,मारुती शिंदे, महादेव खबाले,तानाजी सांगडे, सचिन गायकवाड, अंकुश भोसले,विजय जाधव मुख्याधपक लहु मासाळ, सविता येवले, सुषमा चव्हाण, अलका ओव्हाळ उपस्थित होते.
परंडा (प्रतिनिधी)- दि. 22 जानेवारी 2026 राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करणे विद्यार्थ्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करणे, जात-पात न पाहता आम्ही सर्व भारतीय आहोत याची जाणीव निर्माण करणे असून विद्यार्थ्यांनी देशांमध्ये असमानता अंधश्रद्धा ,भ्रष्टाचार अशा घटना घडत आहेत. अशा घटना घडू नये यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून पुढाकार घेऊन या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन परंडा तालुका गटशिक्षणाधिकारी सूर्यभान हाके यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा या महाविद्यालयाच्या मौजे बोडखा तालुका परंडा या गावी आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये निरोप समारंभाच्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली दि.16 जानेवारी ते 22 जानेवारी 2026 दरम्यान श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बोडका या गावी विशेष श्रमसंस्कार शिबिर पाणलोट व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकास यावर शाश्वत युवा विशेष भर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने तर व्यासपीठावर बोडखा गावचे सरपंच विठ्ठल करडे, उपसरपंच नागनाथ काकडे ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश चांदणे ,सहशिक्षक नागनाथ उकिरडे ,महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे ,मराठी विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र रंदील, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अरुण खर्डे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. दीपक तोडकरी प्रा.जगन्नाथ माळी यांची उपस्थिती होती. या शिबिरामध्ये डॉ.शहाजी चंदनशिवे, डॉ.सचिन चव्हाण, एन एन लांडगे, हभप अशोक महाराज पाटील, डॉ. अरुण खर्डे यांनी मार्गदर्शन केले. प्रा.किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भगवंत ब्लड बँक बार्शी यांच्या मार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सात दिवसाचा वृत्तांत कार्यक्रमाधिकारी डॉ.दीपक तोडकर यांनी सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डी.जे.पवार आणि कु. सानिका गायकवाड या विद्यार्थिनींनी केले. याप्रसंगी प्रतिक्षा लिमकर ,प्रतीक्षा गवारे तसेच सहशिक्षक नागनाथ उकिरडे यांनीही आपले मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप उप प्राचार्य डॉ.महेशकुमार माने यांनी केला.शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी म्हणून डॉ.अरुण खर्डे ,डॉ संभाजी गाते ,डॉ. विशाल जाधव डॉ.सचिन चव्हाण डॉ.शहाजी चंदनशिवे डॉ.अमरसिंह गोरे पाटील व प्रा.डॉ.गजेंद्र रंदील यांनी केले. तर कार्यक्रमाचे सहाय्यक म्हणून शिक्षकेतर कर्मचारी उत्तम माने,संतोष राऊत धनंजय गायकवाड व श्रीमती सुनंदा कोठुळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक जगन्नाथ माळी यांनी मानले.
कवठेमंकाळ तहसील कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई सांगली : पंचायत समितीच्या नामनिर्देशन फॉर्मसाठी दोनशे रुपयाची लाच घेताना कवठेमंकाळ तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यकाला बुधवारी रंगेहात पकडले. सुभाष बाबासो पाटील (रा. ईरकी) असे त्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने [...]
वाशी तालुक्यातील पहिले देहदान : सामाजिक जाणिवेचा आदर्श ठरले कै. मनीषा निरगुडे यांचे कार्य
कळंब (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील पहिले देहदान आणि धाराशिव जिल्ह्यातील सहावे देहदान मंगळवार दि. 21 रोजी घडून आले असून, ही घटना समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून आणि धाराशिव जिल्हा संप्रदाय यांच्या माध्यमातून वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथील कै. मनीषा पंडित निरगुडे (वय 46) यांनी देहदानाचा संकल्प प्रत्यक्षात साकारला. अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले. निधनापूर्वी काही दिवस त्यांनी देहदान करण्याची स्पष्ट इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेचा सन्मान राखत पती पंडित निरगुडे, मुलगी तसेच इतर नातेवाईकांच्या संमतीने त्यांचे पार्थिव धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात आले. या देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी मोलाची मदत होणार आहे. निधनाची माहिती मिळताच संप्रदायचे वाशी येथील माजी जिल्हाध्यक्ष विजय भारती, तालुकाध्यक्ष बंडू पवार, सचिव शिवाजी सारुक यांनी तातडीने पिंपळगाव गाठले. तेथील कार्यकर्ते पंडित सुकाळे, विलास कोल्हे, सुधीर निरगुडे, त्रिशाला निरगुडे व अनिता जगताप यांच्या सहकार्याने धाराशिव जिल्हा कमिटी व शासकीय मेडिकल कॉलेजशी संपर्क साधून देहदानाची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पाडली. या प्रसंगी संप्रदायचे जिल्हाध्यक्ष संतोष केसकर, जिल्हा सचिव कानडे, युवा प्रमुख लक्ष्मी माने तसेच जिल्हा समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. कै. मनीषा निरगुडे यांचे देहदान हे समाजासाठी दीपस्तंभ ठरले असून, अंधश्रद्धा, रूढी-परंपरांना छेद देत मानवतेसाठी देहदानाचा आदर्श त्यांनी उभा केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, वाशी तालुक्यात सामाजिक परिवर्तनाची नवी चळवळ सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- सर्व समाजासाठी गुरु तेग बहादूर साहीबजी यांनी त्याग केला. लकीशा बंजारा व गुरु तेग बहादूर साहीबजी यांचा इतिहास अबाधित राहावा हा नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाचा उद्देश आहे.जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन पोहरादेवी येथील धर्मपिठाचे महंत जितेंद्र महाराज यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज हिंद दी चादर गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित बंजारा समाज बांधवांच्या बैठकीत महंत जितेंद्र महाराज बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. महंत जितेंद्र महाराज म्हणाले की, गुरु तेग बहादूर साहीबजी यांचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना माहीत झाला पाहिजे.नांदेड येथील कार्यक्रम हा जागतिकस्तरावरचा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने लोक नांदेड येथे येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे,असे ते म्हणाले. कडवकर यावेळी बोलताना म्हणाले की,नांदेड येथील कार्यक्रमाचे मोठे महत्त्व आहे.त्याकाळी गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्यासोबत अनेक समाजांचे लोक जुळले होते.त्यांचा वैभवशाली सांस्कृतिक इतिहास आहे.चांगल्या विचारांचे अनुकरण झाले पाहिजे. विविध समाजाचे योगदान या कार्यक्रमासाठी असले पाहिजे. जिल्ह्यातील कोणत्या तांड्यातून व गावावरून किती लोक नांदेड येथे जाणार आहेत याची माहिती द्यावी.दानशूर व्यक्ती व प्रशासनाच्या समन्वयातून नांदेड येथील कार्यक्रमाला जाणाऱ्या नागरिकांसाठी वाहनाचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती श्री.कडवकर यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला हिंद दी चादर क्षेत्रीय आयोजन समितीचे संतोष चव्हाण, ॲड.प्रवीण पवार,विलास राठोड,विद्यानंद राठोड,दिनेश चव्हाण,शिवाजी राठोड, बाळासाहेब पवार,वसंत पवार,लक्ष्मण राठोड,राहुल राठोड,विनायक राठोड, ज्ञानदेव राठोड,दामाजी राठोड, बी.बी.राठोड,नितीन पवार,नितीन राठोड, गुरुनाथ राठोड व दिनेश राठोड यांची उपस्थिती होती.
भूम (प्रतिनिधी)- 17 वयोगटात महाराष्ट्रच्या संघात भूमच्या वैष्णवी बाबर हीची निवड झाली व राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने व्दितीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल राजे संभाजी पब्लिक स्कूल ईट यांच्या वतीने वैष्णवी राजभाऊ बाबर हीचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक प्रा डॉ अप्पासाहेब हुबे, प्राचार्य पवार, गोपाळ येळमकर, अक्षय बाराते, कुणाला भारती, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी तिचे प्रशिक्षक कबड्डी कोच अमर सुपेकर यांचा ही सत्कार करण्यात आला.
चालत्या वाहनातून माल लुटणारे अट्टल गुन्हेगार पकडले
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात सोलापूरधुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधून लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 8 लाख 28 हजार 659 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी ट्रक चालक रामजी शोभनाथ यादव हे कंटेनरमधून नवीन टायर घेऊन सोलापूर-धुळे हायवेवरून जात असताना, लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा परिसरात त्यांच्या कंटेनरमधील नवीन टायर अज्ञात आरोपींनी लुटले होते. या गंभीर गुन्ह्याचा तपास उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी पथकाला विशेष सूचना दिल्या. त्या अनुषंगाने दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना, गुप्त माहितीनुसार संशयित अनिल मच्छींद्र पवार (वय 34, रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) व त्याचा साथीदार नाना तानाजी शिंदे (वय 27, रा. भिकारसारोळा, ता. जि. धाराशिव) हे तेरखेडा गावात आले असल्याचे समजले. पोलीस पथकाला पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी इतर दोन साथीदारांसह हायवेवरून जाणाऱ्या कंटेनरमधून नवीन टायर लुटल्याची तसेच पानगाव येथे चोरी केल्याची कबुली दिली. याशिवाय वाशी, बेंबळी, येरमाळा व भादा पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या मोटारसायकली लक्ष्मी पारधी पिढीच्या पाठीमागील फॉरेस्ट परिसरात लपवून ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून 29 नवीन टायर, 4 चोरीच्या मोटारसायकली, गुन्ह्यातील रोख रक्कम तसेच गुन्हा करताना वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण 8 लाख 28 हजार 659 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस हवालदार महबूब अरब व रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
कळंब्यात श्री स्वयंभू वृक्षगणेश मंदिरात गणेश जयंती उत्साहात साजरी
कळंब्यात गणेश जयंती उत्साहात कळंबा : कळंबा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वयंभू वृक्षगणेश मंदिरात गुरुवारी गणेश जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. [...]
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, मैतेई समाजाच्या तरुणाची अपहरणानंतर गोळ्या झाडून हत्या
मणिपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुराचांदपूर जिल्ह्यात 38 वर्षीय मैतेई समाजाच्या व्यक्तीचे अज्ञात हल्लेखोरांनी अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पीडित व्यक्ती मृत्यूच्या काही क्षण आधी हल्लेखोरांकडे जीव वाचवण्यासाठी गयावया करताना दिसत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. […]
सांगलीत गणेश जयंती उत्साहात साजरी; शहर भक्तीमय वातावरणात न्हालं
सांगलीतील गावभाग व जामवाडीत गणरायांच्या भक्तीचा जागर सांगली : गणेश जयंतीनिमित्त गुरुवारी सांगली शहर व परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वत्र भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.शहरातील पेठभाग येथील गणपती मंदिरातही विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमिताने [...]
सोलापूर महापालिका निवडणूक: अनेक उमेदवारांचा विजयाचा घास ‘नोटा’मुळे हिरावला
‘नोटा’मुळे अनेक मातब्बर उमेदवारांचा पराभव सोलापूर : महापालिकेची निवडणूक यंदा अटीतटीची झाली. मात्र, अनेकांचा हातातोंडाशी आलेला विजयाचा घास नोटा मुळे हिरावला गेला.महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये मतदारांनी उमेदवारपिक्षा ‘नोटा’ अर्थात नापसंती पर्यायाला अधिक मते दिली आहेत. त्याचा फटका निवडून येणाऱ्या उमेदवारांना [...]
Aero show Photo –तेजोमय गगन! नाशिककरांनी अनुभवला सूर्यकिरण टीमच्या हवाई कसरतींचा थरार
आशिया खंडातील सर्वोत्तम हिंदुस्थानी वायू दलाच्या सूर्यकिरण टीमने नाशिक येथील गंगापूर धरण परिसरात गुरुवारी नऊ लढाऊ विमानांच्या शानदार हवाई कसरती करून उपस्थितांना थक्क केले. वायूवेगाने झेपावून तिरंगा, मिग २९, बाण, त्रिशूळ, डीएनएसह विविध प्रतिकृती साकारून आकाशाला त्यांनी जणू नक्षीदार साज चढवला. या सुमारे पंचवीस मिनिटांच्या चित्तथरारक कसरतींमधून वैमानिकांनी शौर्याचे दर्शन घडवून हजारो नाशिककरांमध्ये देशभक्तिचा जागर […]
Solapur News : ई-केवायसीतील चुकांमुळे सोलापूर जिल्ह्यात हजारो महिला लाभापासून वंचित
ई-केवायसी प्रक्रियेत चुकांमुळे सोलापूरच्या महिला नाराज सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या सोलापूर जिल्ह्यात ‘तांत्रिक अडथळ्यांच्या’ विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. योजनेसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे हजारो पात्र महिलांचे अर्ज बाद ठरले असून, गेल्या काही महिन्यांपासून [...]
T20 World Cup –बांगलादेश हिंदुस्थानात होणार टी-२० विश्वचषक खेळणार नाही, स्पर्धेवर टाकला बहिष्कार
हिंदुस्थानात ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये बांगलादेश क्रिकेट संघ सहभागी होणार नाही. बांगलादेश सरकारने आगामी विश्वचषकावर बहिष्कार टाकला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) त्यांचे सामने हिंदुस्थानातून हलवू इच्छित होते. परंतु आयसीसीने आधीच स्पष्ट केले होते की, जर बांगलादेश सहभागी होऊ इच्छित असेल तर त्यांना त्यांचे सामने हिंदुस्थानात खेळावे लागतील. त्यामुळे बीसीबीने स्पर्धेतून […]
Solapur News : सोलापूरात भरधाव कारची बुलेटला धडक; तरुण गंभीर जखमी
हत्तूर ब्रिजवर अपघात, बुलेट चालक गंभीर जखमी सोलापूर : हत्तूर ब्रिज परिसरात भरधाव व निष्काळजी कारचालकामुळे झालेल्या अपघातात एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [...]
Solapur News : सोलापूरात विवाहानंतर तीन महिन्यातच विवाहितेचा छळ
विवाहितेवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात पोलीस तपास सुरु सोलापूर : लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच विवाहितेला माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [...]
Solapur : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विवाह सोहळ्याच्या निमित्ताने भव्य विद्युत रोषणाई
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर प्रकाशमय पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, श्री संत तुकाराम भवन तसेच श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे आकर्षक व भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, अशी [...]
जिल्हापरिषदेच्या ५६ गटांसाठी २२६ अर्ज, ११२ पंचायत समिती गणांसाठी ४४४ अर्ज
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी २२६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.जिल्ह्यातील नऊ पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी ४४४ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मंडणगड तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी १२ आणि पंचायत समितीसाठी २० उमेदवारी अर्ज भरले आहेत.दापोलीत जिल्हा परिषदेसाठी २९ आणि पंचायत समितीसाठी ५७ उमेदवारी अर्ज भरले आहेत. खेड तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ३० आणि पंचायत समितीसाठी ७४ उमेदवारांनी अर्ज […]
कामगारांनो एक व्हा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आवाहन
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज जवाहर भवन येथे झालेल्या राष्ट्रीय मनरेगा कामगार परिषदेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी प्रस्तावित ‘व्हीबी-जी राम जी’ कायद्याविरोधात देशभरातील कामगारांनी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. आपण एकत्र आलो तर सरकार माघार घेईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर […]
पक्षाच्या आदेशामुळेच मी फोन बंद ठेवलेला –सरिता म्हस्के
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक सरिता म्हस्के या नॉट रिचेबल असल्याच्या खोट्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पसरविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सरिता म्हस्के यांनी मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर पसरलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सरिता म्हस्के यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण कोणत्याही […]
Naxal Encounter –झारखंडच्या सारंडा जंगलात चकमक, सुरक्षा दलांच्या कारवाईत 16 नक्षलवादी ठार
झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात सारंडा जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत वाँटेड नक्षलवाद्यासह एकूण 16 नक्षलवादी ठार झाले. किरीबुरू आणि छोटानाग्राह पोलीस ठाण्याअंतर्गत कुमडी भागात ही कारवाई करण्यात आली. कोल्हाणचे डीआयजी अनुरंजन किस्पोट्टा यांनी चकमकीची पुष्टी केली. सेंट्रल कमिटी सदस्य अनल दा सह एकूण 16 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मृत […]
मुंबई महापौरपदाची आरक्षण सोडत ठरवून केली, किशोरी पेडणेकर यांचा आरोप
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. पण ही सोडत प्रक्रिया ठरवून केल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला. किशोरी पेडणेकर यांनी महापौर पदाच्या आरक्षणावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या की, महिला ओबीसी आरक्षण लागू करण्यात आलेले नाही. […]
Jammu Kashmir –डोडामध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, 10 जवानांना वीरमरण; सात जखमी
जम्मू-कश्मीरच्या डोडा जिल्ह्यात गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली. लष्कराचे वाहन दरीत कोसळून 10 जवानांना वीरमरण आले, तर सात जवान जखमी झाले आहेत. लष्कर आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संयुक्त बचाव मोहीम सुरू केली आहे. भादरवाह-चंबा रोडवर ही घटना घडली. लष्कराचे लष्कराचे बुलेट प्रूफ वाहन डोडा येथील भादरवाह-चंबा रोडवरून चालले होते. वाहनात एकूण 17 जवान होते. […]
निवृत्तीवेतनधारकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी 28 जानेवारीला धाराशिव येथे पेन्शन अदालत
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की,महालेखाकार कार्यालय,नागपूर व कोषागार कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्तीवेतनधारकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोषागार कार्यालय,धाराशिव येथील बैठक हॉलमध्ये पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हा कोषागार अधिकारी, धाराशिव यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख,आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनाशी संबंधित कामकाज करणारे अधिकारी व कर्मचारी आणि सर्व निवृत्तीवेतनधारक यांनी आपल्या प्रलंबित अथवा इतर समस्यांचे निराकरण करून घेण्यासाठी आवश्यक ते अभिलेख व कागदपत्रांसह वरील ठिकाणी उपस्थित राहावे. निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्याच्या दृष्टीने या पेन्शन अदालतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन अर्चना नरवडे,जिल्हा कोषागार अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.
वैदर्भीय नाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या राज्यस्तरीय पुरस्काराने राजू नागरगोजे सन्मानित
मुरुम (प्रतिनिधी)- कारंजा येथील वैदर्भीय ना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी अत्यंत उत्साहात कारंजा येथील महेश भवन सभागृहात पार पडले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेवापूर तालुका जळकोट येथील शिक्षक श्री राजू नागरगोजे सरांना मौलाना अब्दुल कलाम राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने कारंजा/मानोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सई ताई डहाके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या दिमागदार सोहळ्याचे उद्घाटन कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सहित प्रकाश डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष व सचिव एकनाथ दादा पवार व पूनम एकनाथ पवार, डॉ. पंकज काटोले, पुंडलिक गोसावी, विजय तेलगोटे, शारदाताई भुयार, आशाताई मेश्राम, ज्योतिषाचार्य सागर महाराज देशमुख आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. शेवटी आभार पुंडलिक गोसावी सरांनी मांडले.
संविधान वाचवण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने लढा, राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कुरुक्षेत्र येथील कार्यक्रमात पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी काळातील आव्हानांना निर्भीडपणे सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीला न घाबरता आत्मविश्वासाने कामाला लागा, येणारा काळ हा काँग्रेसचाच असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अंबाला कॅंटचे अध्यक्ष परविंदर सिंग परी आणि शहर अध्यक्ष पवन अग्रवाल डिपी […]
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत नाईकनगर- सुंदरवाडी आश्रमशाळांचा डंका
मुरुम (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील नाईक नगर सुंदरवाडी येथील श्री लाल बहादूर मागास समाजसेवा मंडळ, उमरगा संचलित विठ्ठल साई कनिष्ठ महाविद्यालयाच्या 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने, तसेच विठ्ठल साई माध्यमिक आश्रम शाळेच्या 17 वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या संघाने आणि व्हि. जे. प्राथमिक आश्रम शाळेच्या 14 वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या संघाने ता. जि. धाराशिव येथील शिंगोली आश्रम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आश्रमशाळा खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ग्रामीण व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी कठोर सराव, शिस्त, संघभावना आणि जिद्दीच्या जोरावर हे दैदीप्यमान यश संपादन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मानिकरावजी राठोड साहेब व सचिव मा. श्री. योगेशजी राठोड साहेब यांनी सर्व विजयी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या संघांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी वेदकुमार सगर सर, संतोष केंद्रे सर, अशोक राठोड सर व टोपासिंग राठोड सर यांनी दिलेले नियोजनबद्ध व शिस्तबद्ध मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य व संघभावनेचा उत्कृष्ट विकास साधला गेला. तसेच व्हि. जे. प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गोविंद चव्हाण सर, विठ्ठल साई माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, विठ्ठल साई कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर यश मिळावे अशा शुभेच्छा दिल्या. या विजयामुळे श्री लाल बहादूर मागास समाजसेवा मंडळ, उमरगा संचलित संस्थांची शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातील भक्कम वाटचाल पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून नाईक नगर सुंदरवाडी व परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण पसरले आहे.
प्रा. सोमनाथ लांडगे यांना पुणे येथे ‘एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान
धाराशिव(प्रतिनिधी)- शैक्षणिक, सामाजिक व वैचारिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. सोमनाथ लांडगे यांना पुणे येथे आयोजित वर्ल्ड टूर्स अँड ट्रॅव्हल्स कार्निव्हल 2026 मध्ये एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आकुर्डी, पुणे येथील श्री खंडोबा सांस्कृतिक भवन येथे दि. 17 जानेवारी 2026 रोजी हा भव्य व दिमाखदार पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमास एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापक सनी चोप्रा, पुणे विमानतळ एथिकल व्यवस्थापनाचे मनोज शर्मा, पुणे ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या श्वेता उंडरे, निलेश भन्साळी तसेच आयआयबीएम ग्रुपच्या सीईओ शिरिन वस्थानी आदी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या समाजाभिमुख, विद्यार्थी-केंद्रित आणि गुणवत्ताधिष्ठित शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग, भारत सरकार पर्यटन विभाग, आयआयबीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि जेट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. प्रा. सोमनाथ लांडगे हे श्री साई श्रद्धा एज्युकेशन संस्थेचे संचालक असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सुमारे 16 जिल्ह्यांतील 400 हून अधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नीट परीक्षेसाठी अल्प शुल्कात ऑनलाइन टेस्ट सिरीज उपलब्ध करून देत अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक संधी मिळवून दिली आहे. यासोबतच, धाराशिव येथे अल्प शुल्कात मुलींसाठी वसतिगृह चालवून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. श्री साई श्रद्धा सेवाभावी संस्थेमार्फत वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षण शुल्कासाठी सातत्याने आर्थिक मदत केली जाते. सध्या प्रा. सोमनाथ लांडगे हे बिल गेट्स ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व पालक वर्गामध्ये समाधान, विश्वास व अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. या पुरस्कारामुळे धाराशिव परिसरासह संपूर्ण राज्यभरातील शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संस्थांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून प्रा. सोमनाथ लांडगे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे तहसीलदार यांच्या हस्ते उद्घाटन
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर येथे दिनांक 19 जानेवारी 2026 ते 25 जानेवारी 2026 या कालावधीत वार्षिक क्रीडा सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. सदरील क्रीडा स्पर्धेचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन माया माने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य श्री वैजनाथ घोडके यांनी मा तहसीलदार यांचे पुस्तक भेट देवून सत्कार केले . याप्रसंगी विविध खेळातील राष्ट्रीय खेळाडू कु चव्हाण सार्थक, गौडा वंकट, जमादार प्रज्वल, कदम महारुद्र यांचा सत्कार करण्यात आला. अभ्यासासोबत शरीर तंदुरुस्त राहण्याकरीता व्यायाम व खेळ हे महत्वाचे घटक आहेत. विद्यार्थ्यांनी आणखीन मेहनत घ्यावी व विविध क्रीडाप्रकारात यश मिळवावेत अशा शुभेच्छा दिल्या. संस्था विद्यार्थ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. कार्यक्रमप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
समाज आणि शिक्षण व्यवस्था जोडण्याचे कार्य शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी केले- प्रा. ए.डी जाधव
धाराशिव (प्रतिनिधी)- समाज आणि शिक्षण व्यवस्था जोडण्याचे कार्य शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी केले असल्याचे प्रतिपादन प्रा. ए.डी जाधव यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व रामकृष्ण परमहंस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन प्राचार्य, तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सह विभाग प्रमुख डॉ. जयसिंग देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख व्याख्याते प्रा. ए.डी. जाधव बोलत होते. प्रा. जाधव म्हणाले की,बापूजींनी अभ्यासु शिक्षक नेमले व शिक्षण देण्याचे काम केले. बापूजींचा स्वभाव स्वावलंबी होता. परीपक्व बुध्दीमत्ता असलेले माणसं जेव्हा सकारात्मक सामाजिक कार्य करत असतात तेंव्हा समाजात चांगले नेतृत्व उदयास येत असते असे सांगितले. प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी आज बापूजींना समजून घेणे समाजासाठी क्रमप्राप्त आहे असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संदीप देशमुख म्हणाले की, आपल्या समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे संस्काराशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. कारण आपल्याला जर सभ्य समाजाचे निर्मिती करावयाची असेल तर संस्कारक्षम शिक्षणाशिवाय पर्याय नाही. या प्रसंगी व्याख्यानाचे आयोजक महाविद्यालयाचे ग्रंथापाल डॉ. मदनसिंह गोलवाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सदर प्रसंगी कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. बबन सुर्यवंशी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मंगेश भोसले, डॉ. बालाजी गुंड यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ अरविंद हंगरगेकर यांनी केले. तर आभार प्रा विवेकानंद चव्हाण यांनी मानले.
दानपेटीत चुकून पडलेली सोन्याची अंगठीही नियमानुसार परत करणे अशक्य
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दररोज हजारो भाविक तुळजापूरात येतात. पिंपरी चिंचवड येथील एका भाविकाच्या हातातील एक तोळ्याची सोन्याची अंगठी चुकून दानपेटीत पडली, आणि ती परत मिळणे अशक्य झाल्याची घटना घडली. सुमारे दोन महिन्यांपूर्वी हा भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आला होता. देवीसमोर दान अर्पण करताना त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी चुकून दानपेटीत पडली. आपली चूक लक्षात येताच त्यांनी तात्काळ मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला. भाविकाने अंगठीचा फोटो, ती नेमकी कोणत्या दानपेटीत पडली याची अचूक माहिती देत रीतसर अर्जही केला. “माझी अंगठी परत मिळावी,” अशी विनंतीही त्यांनी केली. मात्र, मंदिर संस्थानने भाविकाचा अर्ज स्वीकारून त्या भाविकास नियमामुळे आपणाला आपली दानपेटीत पडलेले ऐवज परत मिळू शकत नाही असे त्यांना कळवण्यात आले. या प्रकरणावर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार माया माने म्हणाल्या,“2017 साली नियम करण्यात आला आहे की एकदा दानपेटीत पडलेला ऐवज किंवा रक्कम काढता किंवा परत करता येणार नाही. तो नियम भाविकालाही कळवण्यात आला आहे.” नियम का करण्यात आला? मंदिर संस्थानने स्पष्ट केले की, यापूर्वी अशा घटनांचा गैरफायदा घेण्याचे प्रकार समोर आले होते. काही अपप्रवृत्तीचे लोक ‘चुकून पडले’ असा दावा करून दानपेटीतून मौल्यवान वस्तू काढून घेण्याचा प्रयत्न करत होते. ही फसवणूक थांबवण्यासाठीच हा कठोर नियम करण्यात आला. तरी भाविकांनी पैसे, दागिने, मौल्यवान वस्तू यांची विशेष काळजी घेण्याची विनंती मंदिर समितीने केली आहे.
वाशी तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी 45 अर्ज तर पंचायत समिती गणांसाठी 67 अर्ज
वाशी (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत बुधवारी दि.21 जानेवारी रोजी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जि.प.च्या तीन गटासाठी 35 उमेदवारांनी 45 अर्ज तर पंचायत समितीच्या 6 गणांसाठी 55 उमेदवारांनी 67 अर्ज दाखल केले आहेत. पारगाव जिप गटासाठी दहा उमेदवारांचे अकरा अर्ज, पारा जिप गटासाठी अकरा उमेदवारांचे सोळा अर्ज आणि तेरखेडा गटासाठी चौदा उमेदवारांचे अठरा अर्ज दाखल झाले. पंचायत समितीच्या पारगाव गणात सहा उमेदवारांचे सात अर्ज, सरमकुंडी गणात सात उमेदवारांचे आठ अर्ज, पारा गणासाठी पंधरा उमेदवारांचे सोळा अर्ज, बावी गणासाठी अकरा उमेदवारांचे तेरा अर्ज दाखल करण्यात आले. इंदापूर गणासाठी दहा उमेदवारांचे तेरा अर्ज तर तेरखेडा गणासाठी सहा उमेदवारांचे दहा अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर निडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
Kolhapur News : कोल्हापुूर जिल्ह्यात ५ फेब्रुवारीपर्यंत बंदी आदेश
कोल्हापूर जिल्ह्यात २४ जाने ते ५ फेब्रुवारी बंदी आदेश; कोल्हापूर : जिल्ह्यात विविध पश्न,संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इत्यादी प्रकारची आंदोलने करण्यात येत असून विविध पक्षाकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या [...]
मुंबईत पहिल्यांदाच कुस्तीचा महासंग्राम, देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांचा ‘महामुकाबला’
देशातील कुस्तीप्रेमींसाठी अभिमानाचा आणि इतिहास घडवणारा क्षण मुंबईत साकारत आहे. पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच मैदानात आमनेसामने येणार असून, हा थरारक महासंग्राम ‘कुस्ती महादंगल 2026’ च्या रूपाने साजरा होणार आहे. अर्जुन पुरस्कार विजेते, ऑलिम्पियन आणि सध्या मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले नरसिंह यादव यांच्या संकल्पनेतून, नरसिंह फाउंडेशन आणि नागरिक […]
Kolhapur Breaking: कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी ‘ही’नावे आघाडीवर
कोल्हापूर महापालिकेचे महापौरपद ओबीसीसाठी; इच्छुकांची नावे चर्चेत कोल्हापूर : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, यामुळे आगामी निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या सोडतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, अनेक ठिकाणी दिग्गजांना संधी मिळाली आहे, तर काही ठिकाणी प्रस्थापितांचा हिरमोड [...]
कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी ‘ही’नावे आघाडीवर
कोल्हापूर महापालिकेचे महापौरपद ओबीसीसाठी; इच्छुकांची नावे चर्चेत कोल्हापूर : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, यामुळे आगामी निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या सोडतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, अनेक ठिकाणी दिग्गजांना संधी मिळाली आहे, तर काही ठिकाणी प्रस्थापितांचा हिरमोड [...]
लाल किल्ल्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख आरोपी आणि सूत्रधार असलेला लष्कर ए तोयबाचा दहशतवादी मोहम्मद अरीफ उर्फ अश्फाक याने फाशीच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती जेके माहेश्वरी यांच्या विशेष खंडपीठाने अश्फाकच्या याचिकेची दखल घेतली असून केंद्र सरकार, राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) व इतर यंत्रणांना नोटीस बजावली […]
मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मंत्रालयात आज आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. मुंबई महापालिकेत महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी (महिला) आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबई, नवी मुंबई, पुण्यासह ९ महापालिकांमध्ये महिलाराज असणार आहे. तर ठाण्यामध्ये महापौरपदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे. >> महापालिकांमधील आरक्षण – – सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) […]
अमरावतीत भाजप आणि एमआयएमची युती, अजित पवार गटाचाही समावेश
राज्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाला 100 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता अमरावतीत भाजपने थेट एमआयएमशी हात मिळवणी केली आहे. इतकंच नाही तर अजित पवार गटानेही या युतीत आपला सहभाग नोंदवला आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमने युती केली आहे. भाजपकडून एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा […]
Kolhapur Breaking |कोल्हापूर महापालिकेत ‘ओबीसी’चा होणार महापौर!
राज्यातील 29 महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर कोल्हापूर : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, यामुळे आगामी निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या सोडतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, अनेक ठिकाणी दिग्गजांना संधी मिळाली आहे, तर [...]
अंधार झाल्यावर पोलीस बंदोबस्तात पैसे वाटू, भाजप आमदाराची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
बदनापूरचे भाजपा आमदार नारायण कुचे यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये कुचे हे निवडणूकीतील पैसा वाटपाविषयी बोलत आहेत. ”पोलीस बंदोबस्तात पैसे वाटू”, असे त्यांनी समोरच्या माणसाला सांगितल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून त्यानंतर कुचे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र कुचे यांनी […]
चिपळूणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन, पोलिसांनी शिक्षकाला केले अटक
चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने दोन महिलांचे फोटो मॉर्फ करून ते अश्लील स्वरूपात तयार केल्याचा तसेच एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो कायदा, अॅट्रोसिटी अॅक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल […]
जलवाहिन्या 40 वर्षांपूर्वीच्या, 24 तास पाणी कसं मिळणार?
पेयजलमंत्रीफळदेसाईयांनीचव्यक्तकेलीअडचण पणजी : राज्यात गेल्या 40 वर्षांपूर्वीच्या जुन्या जलवाहिन्या आजही कार्यरत आहेत. त्यामुळे घरातील नळांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही. काही ठिकाणी तर जुन्या जलवाहिन्यांमुळे पाण्याची गळती होते आणि त्यातच जनतेला 24 तास पाणीपुरवठा होऊ शकत नाही, असे खुद्द पेयजल खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांसमोर अडचण व्यक्त केल्याने 24 तास पाणी मिळणार कसं? हा प्रश्न [...]
भाजपाध्यक्ष नितीन नबीन 30 जानेवारी रोजी गोव्यात
पणजी : भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे जानेवारीच्या शेवटी दोन दिवस म्हणजे 30 व 31 रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच गोवा भेट असेल. ते गोव्यातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजपचे आमदार, मंत्री यांच्यासोबत त्यांच्या बैठकाही होणार असून आगामी 2027 ची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची रणनिती [...]
पणजी मनपा निवडणुकीची तयारी सुरु
प्रभागांच्यापुनर्रचनेचामसुदाजारी: आक्षेपांसाठी29 जानेवारीचीमुदत पणजी : पणजी महानगरपालिकेच्या मार्च 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीची तयारी सरकारने सुरु केली असून शहर विकास खात्याने प्रभागांचा पुनर्रचना मसुदा जारी केला आहे. त्यावर आक्षेप, सूचना, दुरुस्ती मागवण्यात आल्या असून त्याकरिता 29 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शहर विकास खात्याने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यात पणजी शहरातील मनपाच्या एकूण 30 [...]
Chhattisgarh News –स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; कोळसा भट्टीत भीषण स्फोट, 7 कामगारांचा मृत्यू
छत्तीसगडमधील बकुलाही येथे स्टील प्लांटमध्ये गुरुवारी भीषण दुर्घटना घडली. डीएससी कोळसा भट्टीत झालेल्या स्फोटात सातहून अधिक कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. कामगार भट्टीभोवतीचा परिसर साफ करत असतानाच ही घटना घडली. यात अनेक कामगार जखमी झाले आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. अचानक झालेल्या स्फोटानंतर गरम कोळसा अंगावर पडल्याने कामगार गंभीर भाजले […]
हडफडेअपात्रसरपंचरोशनरेडकरसमोरदोनचपर्याय,मुंबईउच्चन्यायालयानेफेटाळलाअटकपूर्वजामीनअर्ज पणजी : तब्बल 25 जणांचे बळी घेतलेल्या ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमधील आग प्रकरणासंदर्भात हडफडे-नागवे ग्राम पंचायतीचा अपात्र सरपंच रोशन रेडकरयाचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांनी यासंदर्भातील निवाडा दिला. हडफडे येथे 6 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमध्ये लागलेल्या [...]
सीमाप्रश्नासंबंधी सुनावणी पुन्हा लांबणीवर
‘सर्वोच्च’मध्येत्रिसदस्यीयखंडपीठाचाअभाव: लवकरचपुढीलतारीखमिळण्याचीशक्यता बेळगाव : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयातील दाव्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली. बुधवारी या दाव्याची सुनावणी होणार होती. परंतु त्रिसदस्यीय खंडपीठाऐवजी द्विसदस्यीय खंडपीठ उपलब्ध झाल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. तातडीने पुढची तारीख मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. सीमाप्रश्नाच्या दाव्याबाबत सुनावणीसाठी त्रिसदस्यीय समितीची आवश्यकता होती. दावा पटलावर दाखल केला होता. [...]
कॅन्टोन्मेंट हस्तांतरबाबत मुख्य सचिव, संरक्षण अधिकाऱ्यांसोबत चर्चा
पुन्हापंधरादिवसानंतरबैठकीचेआयोजन बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आखत्यारितील 125 एकर निवासी भाग महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात बुधवारी राज्याच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश व संरक्षण अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी संरक्षण अधिकाऱ्यांनी जॉईंटसर्व्हेकरूवयासाठीथोडीप्रतीक्षाकरा, असेसांगितल्यानेपुन्हापंधरादिवसांनीयाविषयावरबैठकहोणारआहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील निवासी भाग महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून [...]
मूलबाळ झाले नसल्याच्या कारणावरून भांडणाऱ्या पत्नीचा पतीकडून खून
बैलहोंगलमधीलप्रकार, झोपेतचआवळलागळा; पतीलाअटक बेळगाव : लग्नाला तीन वर्षे उलटली तरी अपत्ये झाली नाहीत म्हणून भांडण काढणाऱ्या पत्नीचा पतीने झोपेत गळा आवळून खून केल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील नेगिनहाळ येथे घडली आहे. बैलहोंगल पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश्वरी फकिरप्पा गिलक्कन्नवर (वय 21) असे खून झालेल्या महिलेचे नाव [...]
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीसह देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा मोठा कट उघडकीस आला आहे. त्यामुळे दिल्लीत आणि इतर महत्त्वाच्या स्थळांवर कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय (ISI) आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने ‘कोड 26-26’ अंतर्गत हे षडयंत्र रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या गंभीर इशाऱ्यानंतर सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर […]
महसूल उपायुक्तांची गोवावेस विभागीय कार्यालयाला भेट
ई-आस्थी संदर्भातील जाणून घेतल्या समस्या : 4 तास कार्यालयात थांबून ई-आस्थीबाबत अर्ज दाखल करण्यासह इतर समस्यांचे केले निवारण बेळगाव : नागरिकांना सिटीझन लॉगईनच्या माध्यमातून 9 जानेवारीपासून ई-आस्थीसाठी अर्ज करण्यास सोय केली आहे. त्यामुळे बेळगाव वन किंवा इतर सायबर सेंटरमधून आपले ई-आस्थी अर्ज दाखल करू शकतात, असे महसूल उपायुक्त डॉ. सिद्दू हुल्लोळी यांनी सांगितले. बुधवारी गोवावेस [...]
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय 171 (AI 171) या विमानाला 12 जून 2025 रोजी झालेल्या भीषण अपघाताबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील ‘फाउंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टी’ (FAS) या एव्हिएशन सेफ्टी कॅम्पेन ग्रुपने सादर केलेल्या अहवालात या अपघातासाठी विमानातील गंभीर तांत्रिक चुका कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. हे विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच […]
क्रेडाई बेल्कॉन-ऑटो एक्सपो प्रदर्शनाची मुहूर्तमेढ
बेळगाव : क्रेडाई बेळगाव व यश इव्हेंट्स यांच्यावतीने बेल्कॉन 2026 बांधकाम, प्रॉपर्टी, बांधकाम साहित्य इंटिरियर्स, एक्स्टेरीअर, फर्निचर तसेच ऑटो एक्सपो प्रदर्शनाचे आयोजन 5 ते 8 फेब्रुवारीदरम्यान आयोजित केले आहे. बुधवारी सकाळी सीपीएड मैदानावर सदर प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी प्रथमच सदर प्रदर्शन आधुनिक आणि सुसज्जित वातानुकूलित शामियान्यात संपन्न होणार आहे. कर्नाटक राज्यात बेंगळूरनंतर बेळगावात अशा [...]
हरेकृष्ण रथयात्रा महोत्सव 24 पासून
बेळगाव : लौकिक आणि ऐहिक सुख असूनही त्याला अध्यात्माची जोड नसेल तर मनुष्य सुखी होणार नाही. इस्कॉनची मंदिरे ही आध्यात्मिक क्रांतीचे माध्यम व्हावे, असे आम्ही मानतो. याच हेतूने दरवर्षी रथयात्रेचे आयोजन केले जाते. देवाच्या नामाचे स्मरण करणे आणि भक्तीमार्गाचा अवलंब करणे या हेतूने इस्कॉन बेळगावच्यावतीने दि. 24 ते 25 जानेवारीदरम्यान हरेकृष्ण रथयात्रा महोत्सव आयोजित करण्यात [...]
बंगळुरू विमानतळावर दक्षिण कोरियन महिलेचा कर्मचाऱ्याकडून विनयभंग, आरोपीला पोलिसांकडून अटक
बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका दक्षिण कोरियन महिला पर्यटकाचा विमानतळावरील कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, या घटनेमुळे हिंदुस्थान असुरक्षित आहे असा संदेश जाऊ नये, अशी भूमिका पीडित महिलेने घेतली आहे. कोरियन नागरिक किम सुंग क्युंग ही महिला बंगळुरूला मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. 19 जानेवारी रोजी तिची इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर […]
लोककल्पतर्फे चापगाव येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर
बेळगाव : लोककल्पतर्फे नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (डॉ. अग्रवाल आय क्लिनिक) यांच्या साहाय्याने चापगाव (ता. खानापूर) येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुमारे 83 हून अधिक नागरिकांनी या शिबिरामध्ये नेत्र तपासणीचा लाभ घेतला. याप्रसंगी मोफत नेत्र तपासणी, दृष्टिदोष चाचण्या करून नागरिकांनाआवश्यक सल्लामसलत करण्यात आली. खानापूर तालुक्यातील ग्रामीण नागरिकांमधील दृष्टिदोषांचे निदान व्हावे यासाठी हा [...]
म.ए.समिती महिला आघाडीचा तिळगूळ समारंभ उत्साहात
बेळगाव : म. ए. समिती महिला आघाडीचा तिळगूळ समारंभ नुकताच लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून लीला पाटील व मराठी बँकेच्या संचालक दीपाली दळवी उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी रेणू किल्लेकर होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष सुधा भातकांडे व सचिव सरिता पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी अर्चना देसाई व ग्रुप यांनी ईशस्तवन व स्वागतगीत म्हटले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते [...]
Jammu Kashmir –किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक सुरू
जम्मू आणि कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक सुरू झाली. परिसरात तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती मिळते. अखनूर पोलिसांसह जम्मूच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) ची अनेक पथके संपूर्ण परिसरात सखोल शोध घेत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून या परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, रविवारी रविवारी चत्रू पट्ट्यातील मंद्राल-सिंहपुराजवळील सोनार […]
अन्यथा शहरातील सर्व रिक्षा बंद
ऑटोरिक्षासंघटनेचाजिल्हाधिकारीमोहम्मदरोशनयांनानिवेदनाद्वारेइशारा बेळगाव : दीड किलोमीटरच्या आतील ऑटोरिक्षा प्रवासासाठी किमान भाडे 50 रुपये निश्चित करावे, त्यानंतरच्या प्रवासासाठी प्रत्येकी किलोमीटर 30 रुपये अतिरिक्त भाडे निश्चित करावे तसेच ओला, उबेर यासारख्या सेवा तातडीने बंद कराव्यात, अशी मागणी ऑटोरिक्षा ओनर्स अॅण्ड ड्रायव्हर्स असोसिएनशच्यावतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. येत्या तीन दिवसात याबाबत निर्णय झाला नाही तर शहरातील [...]
गॅरन्टी योजनेची माहिती देणारे कुडची येथे वस्तूप्रदर्शन
बेळगाव : अनुसूचित जाती-जमातीसाठी राज्य सरकारतर्फे हाती घेण्यात आलेले विविध उपक्रम व सरकारच्या गॅरन्टी योजनाबाबत माहिती देणारे वस्तूप्रदर्शन कुडची (ता. रायबाग) येथील बसस्थानकावर भरविण्यात आले आहे. माहिती आणि सार्वजनिक संपर्क खात्याने वस्तूप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. कुडचीचे आमदार महेंद्र तम्मण्णवर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.20) वस्तूप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते म्हणाले, नागरिकानी वस्तूप्रदर्शनाला भेट देऊन सरकारच्या [...]
दुबार मतदार शोधताना बीएलओंची ‘नाकीनऊ’
एसआयआरमॅफींगलाशाळा- अंगणवाडीशिक्षिकावैतागल्या बेळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम बेळगाव जिल्ह्यात सुरू आहे. मात्र प्रक्रियेत सर्वात मोठे आव्हान दुबार मतदारांचे आहे. एकाच मतदाराचे नाव दोन वेगवेगळ्या मतदारसंघात अथवा दोन वेगवेगळ्या केंद्रामध्ये असल्याचे दिसून येत आहे. ते शोधण्यासाठी अंगणवाडी व सरकारी शाळांच्या बीएलओंचे नाकीनऊ येत आहेत. सध्या निवडणूक आयोगाकडून विशेष सॉफ्टवेअरच्या आधारे दुबार मतदारांची [...]
कोट्टलगीतील मातंग समाजाच्या जमिनी ट्रस्टकडे हस्तांतरित करा
बेळगाव : अथणी तालुक्यातील कोट्टलगी गावातील मातंग समाजाच्या उपजीविकेसाठी जमिनी मंजूर करण्यात आल्या. या जमिनींवर समाज बांधवांनी अनेक वर्षे शेती करून उदरनिर्वाह चालवला आहे. मात्र, संबंधित जमीनधारकांच्या मृत्यूनंतर काही व्यक्तींनी वारस म्हणून बेकायदेशीर नावे नोंदवून या जमिनी इतर जातींच्या लोकांना विक्री केल्याचे समजते. यामुळे सदर जमिनी ट्रस्टकडे हस्तांतरित करण्यात याव्यात, अशी मागणी बुद्ध-बसव-आंबेडकर हरिजन समाज [...]
समर्थनगरातील समस्यांची आमदारांकडून पाहणी
बेळगाव : समर्थनगर येथे मागील अनेक दिवसांपासून रस्ता व डेनेजच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या सोडविण्यासाठी नुकतीच बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी या भागाची पाहणी केली. या भागातील समस्या तातडीने सोडविल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. समर्थनगर येथील महिला तसेच रहिवाशांकडून त्यांनी समस्या जाणून घेतल्या. ड्रेनेज गटारी यांचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे [...]
चन्नम्मा सर्कल परिसरातील धोकादायक फांद्या हटविल्या
बेळगाव : शहरातील राणी चन्नम्मा सर्कल परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरलेल्या झाडांच्या फांद्या काढण्याची कारवाई करण्यात आली. वनविभागाकडून ही मोहीम राबविण्यात आली. राणी चन्नम्मा सर्कल हा शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असून याठिकाणी वाहनांची व पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. झाडांच्या फांद्या रस्त्यावर, वीजतारा व वाहतूक मार्गावर झुकल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. नागरिकांकडून वारंवार तक्रारी झाल्यानंतर [...]
कर्नाटक विधानसभेत गुरुवारी अभूतपूर्व प्रकार घडला. राज्य सरकारच्या परंपरागत अभिभाषणातील काही भाग वाचण्यास नकार देत राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सभागृहातून बाहेर पडल्याने राजभवन आणि काँग्रेसप्रणीत सरकार यांच्यात नवा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल सरकारची धोरणे आणि प्राधान्यक्रम मांडणारे अभिभाषण सादर करणार होते. मात्र प्रस्तावित ‘जी राम जी’ विधेयकाच्या अंमलबजावणीसंदर्भातील उल्लेखांवर […]
उत्तर प्रदेशमध्ये माघ मेळ्यात पवित्र स्नान करण्यापासून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना योगी सरकारने रोखले आहे. त्या विरोधात शंकराचार्य आंदोलन करत असताना त्यांच्यावर पोलिसांना लाठीचार्ज केल्याचे देखील समजते. यावरून सध्या उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच शंकराचार्यांना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य अतिथीचा दर्जा देत त्यांना वर्षा बंगल्यावर बोलावले होते. आता […]
घणसोलीत बेकायदा बांधकामांवर सिडकोचा हातोडा
घणसोली येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने धडक कारवाई केली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांवर सिडकोने वक्रदृष्टी वळवल्याने भूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घणसोली गावांमध्ये सर्व्हे क्रमांक 60, 122 आणि 61 वर शांताराम मढवी यांनी अनधिकृत बांधकाम केले होते. या बांधकामांवर सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. करावे गावातील […]
मध्य रेल्वेच्या रखडपट्टीवर प्रवासी संघटना आक्रमक, लोकल ट्रेन वेळेवर चालवा; वरिष्ठ अधिकाऱ्यांना साकडे
मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन रोज अर्धा तास विलंबाने धावत आहेत. परिणामी, प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. लोकल ट्रेन वेळेवर चालवा, 15 डबा लोकलसाठी अनेक स्थानकांतील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवा आदी प्रमुख मागण्यांबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना साकडे घालण्यात आले. मध्य रेल्वे मार्गावर […]
घाणेकर नाट्यगृहाची तिसरी घंटा तीन महिने बंद, डागडुजीसाठी काम सुरू करणार
गडकरी रंगायतनपाठोपाठ पोखरण रोड येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला असून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पुढील महिन्यात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यानंतर ठाण्यातील घाणेकर नाट्यगृहाची तिसरी घंटा तब्बल तीन महिने बंद राहणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम करताना कलाकार […]
पार्ले-जी चा कारखाना होणार जमीनदोस्त, कारखान्याच्या जागेवर उभ्या राहणार टोलेजंग इमारत
विलेपार्ले परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा सुगंध 2016 च्या मध्यातच थांबला होता. आता तब्बल 87 वर्षांचा इतिहास असलेला पार्ले प्रॉडक्ट्सचा विलेपार्ले (पूर्व) येथील मूळ कारखानाही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. पार्ले प्रॉडक्ट्स कंपनीने या कारखान्याच्या जागेवर भव्य व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने (SEIAA) 7 […]
जांबोटी-खानापूर रस्ताकाम निकृष्ट; प्रवासी-नागरिकांतून नाराजी
रस्त्याचीदयनियअवस्थाझाल्यानेरस्ताकामालासुरुवात: निकृष्टरस्ताकामामुळेप्रवासी-नागरिकांतूनसंताप खानापूर : जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाची दयनिय अवस्था झाली होती. हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. यासाठी या रस्त्याच्या पुनर्डांबरीकरणासाठी केंद्र सरकारच्या रस्ते विकास राखीव निधी (सीआर फंड) अंतर्गत 6 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने पावसाळ्यानंतर हा रस्ता पुन्हा खड्डेमय [...]
ऐन थंडीत जव्हारवासीयांवर पाणीटंचाईचे संकट, खडखड नळ पाणी योजना कागदावरच
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह चार दिवसांपूर्वी तुटला असून रोज फक्त पंधरा ते वीस मिनिटे नळाला पाणी येते. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली असून ऐन थंडीत जव्हारवासीयांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. लवकरात लवकर व्हॉल्व्हची दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. व्हॉल्व्ह तुटून चार दिवस उलटले तरी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने […]
तालुक्यातील विविध ठिकाणी आज गणेश जयंती
पिरनवाडीयेथेविविधकार्यक्रम तालुक्यातील अनेक गावांमध्ये गणेश मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आायोजन करण्यात आले आहेत. पाटील गल्ली व रयत गल्ली पिरनवाडी येथील गणेश मंदिरात गुरुवार दि. 22 रोजी गणेश जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी 7 वा. गणेश पूजन व अभिषेक करण्यात येणार आहे. दुपारी 12 वा. पाळणागीत व जन्मोत्सव सोहळा होणार [...]
कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं.वर महिला रोजगार मजुरांचा मोर्चा
नरेगायोजनाचचालूठेवण्याचीग्रामस्थांचीमागणी वार्ताहर/कंग्राळीबुद्रुक केंद्र सरकारने सुरू केलेली जी रामजी योजना रद्द करून पहिलेचे नरेगा योजना हे नाव कायम द्यावे, या मागणीसाठी कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड येथील महिला मजुरांनी कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीवर मोर्चाद्वारे सोमवारी निवेदन दिले. केंद्र सरकारने नरेगा योजनेचे स्वरुप बलून जी रामजी योजनेत रुपांतर केल्याने या योजनेतील मजुरांना वेळेत काम मिळत नाही. तसेच योजनेतील [...]
भारतीय संस्कृती जपणे सर्वांचे कर्तव्य!
उचगावयेथीलमंदिरातआयोजितहळदीकुंकूसमारंभातमंत्रीलक्ष्मीहेब्बाळकरयांचेप्रतिपादन वार्ताहर/उचगाव भारतीय संस्कृती ही फार मोठी संस्कृती आहे. या हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभाला फार मोठे स्थान आहे. हळदीकुंकू हा सौभाग्यवतींचा एक अलंकार आहे. त्यामुळे आमची संस्कृती जपणे हे तुम्हा आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे, असे मनोगत कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. उचगाव येथील मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई [...]
हिंदूधर्म एकसंध राहण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज
कडोलीविभागातर्फेभव्यहिंदूसंमेलनमेळावा वार्ताहर/कडोली संपूर्ण देश जातीभेदाच्या जाळ्यात अडकून पडला आहे. त्यामुळे येथील हिंदू धर्माची संस्कृती, संस्कार आणि संरक्षण धोक्यात आले आहे. संत, महात्म्यांनी दिलेली आध्यात्मे केवळ वाचून चालणार नाहीत तर आचरणात आणून बालमनावर हिंदू धर्माची पाळेमुळे रूजविली पाहिजेत. हिंदूधर्म एकसंध राहण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज बनली आहे, असे उद्गार श्री रूद्रकेसरी मठ बेळगावचे प. पू. श्री [...]
इनाम बडस-पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान
वार्ताहर/किणये पंढरीचीवारीआहेमाझ्याघरी।आणिकनकरीतीर्थव्रत।। व्रतएकादशीकरीनउपवाशी।गाईनअहिर्निशीमुखीनाम।। नामविठोबाचेघेईनमीवाचे।बिजकल्पांतीचेतुकाम्हणे।। संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे तालुक्यातील अनेक वारकरी आषाढी, कार्तिकी व माघ एकादशीची पंढरीची वारी करतात. सध्या तालुक्यातील वैष्णव भक्तांना माघ वारीचे वेध लागले आहेत. इनाम बडस येथील वारकरी सांप्रदाय यांच्यावतीने इनाम बडस ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान बुधवार दि. 21 रोजी सकाळी झाले. इनाम बडस गावातील वारकरी सांप्रदाय यांच्यावतीने आयोजित [...]

25 C