SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
...

मणिपूरमध्ये पुन्हा दगडफेकीनंतर तणाव

वृत्तसंस्था/ इंफाळ मणिपूरच्या चुराचंदपूर जिह्यात रविवारी रात्री परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती. संतप्त तरुणांच्या जमावाने एका प्रमुख कुकी समाजाच्या नेत्याच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती चिघळली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधूर सोडावा लागला. कुकी-झो कौन्सिलचे अध्यक्ष एच. थांगलेट यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने तरुण जमल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. थांगलेट यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी बैठकीला [...]

तरुण भारत 24 Mar 2026 1:56 am

कोलंबियामध्ये मोठा अपघात, १०० हून अधिक सैनिकांना घेऊन जाणारे लष्करी विमान कोसळले

दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये सोमवारी एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. कोलंबियन हवाई दलाचे सी-१३० हरक्युलस हे लष्करी वाहतूक विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले. या विमानात ११० हून अधिक सैनिक आणि क्रू मेंबर्ससह एकूण १२५ जण प्रवास करत होते. या भीषण अपघातात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान […]

सामना 24 Mar 2026 12:29 am

गोवा सेक्स स्कँडल प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक, मुलींचे शोषण आणि अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप

गोव्यातील कुडचडे परिसरातून एक अतिशय संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे २५ ते ३० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवल्याच्या आरोपाखाली भाजप नेत्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. सोहम सुशांत नाईक (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो कुडचडे नगरपालिकेतील एका भाजप नगरसेवकाचा मुलगा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

सामना 24 Mar 2026 12:17 am

माझे 35 कोटींचे कमिशन कार्यकर्त्यांमध्ये वाटले, मिंधेंच्या आमदाराची जाहीर कबुली

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आता एका नवीन खुलाशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “माझं जवळपास ३५ कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं, म्हणूनच आज माझ्यासोबत सायकलवर फिरणारा कार्यकर्ता फॉर्च्युनर कारमध्ये फिरत आहे,” अशी कबुली गायकवाड यांनी दिली आहे. चिखली येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी […]

सामना 24 Mar 2026 12:07 am

कर्मयोगी फळाचा त्याग करून कर्मे करत असल्याने त्याची चित्तशुद्धी होत राहते

अध्याय पाचवा भगवंत म्हणाले, कर्मयोगी ईश्वरी प्रेरणेने केलेली कर्मे ईश्वराला अर्पण करत असल्याने तो पापासून अलिप्त असतो. ज्या घराण्यात मनुष्य जन्माला येतो त्यानुसार त्याला कर्मे करावी लागतात. काहीवेळा ती कर्मे निषिद्ध असली तरी, तो ती प्रामाणिकपणे करत असतो. काम करत असताना तो देवाचे स्मरण करत असतो. नाम घेत केलेले कर्म निषिद्ध असले तरी त्या कर्माचे [...]

तरुण भारत 23 Mar 2026 11:59 pm

निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, काँग्रेस-CPM-TMC ने आयोगाच्या स्वायत्ततेवर उपस्थित केले प्रश्न

केरळमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकृत पत्रावर भारतीय जनता पक्षाचा शिक्का आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, आयोगाने तत्काळ कारवाई करत एका कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील निवडणूक विभागाकडून पाठवण्यात आलेल्या एका अधिकृत पत्रावर निवडणूक आयोगाच्या शिक्क्याऐवजी भाजपच्या बूथ समितीचा शिक्का मारण्यात आला होता. […]

सामना 23 Mar 2026 11:20 pm

Assam Assembly Election –गौरव गोगोई विधानसभेच्या रिंगणात, जोरहाटमधून उमेदवारी अर्ज केला दाखल

आसामच्या राजकारणातील एक दिग्गज नाव आणि लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी आता राज्याच्या राजकारणात सक्रिय प्रवेश केला आहे. आगामी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी गौरव गोगोई यांनी जोरहाट मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या या निर्णयामुळे आसाममधील लढत आता हाय-प्रोफाइल आणि अत्यंत चुरशीची झाली आहे. गौरव गोगोई हे आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई […]

सामना 23 Mar 2026 8:56 pm

Mumbai News –गोरेगाव परिसरात 9 वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा डाव, चिमुकलीच्या धाडसामुळे प्रयत्न फसला

गोरेगाव पश्चिममध्ये एका 9 वर्षाच्या मुलीचे अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. चंद्राबेन वाघारी असे आरोपी महिलेचे नाव असून ती त्याच परिसरातील सिद्धेश्वर सोसायटीमध्ये राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रेखा खान या भगतसिंग नगर येथे राहत असून घरकाम करतात. रेखा यांनी त्यांची धाकटी मुलगी निशाला 21 […]

सामना 23 Mar 2026 8:52 pm

ईडी, सीबीआय आणि आयटी ही केवळ राजकीय शस्त्रे बनली आहेत, दिग्विजय सिंह यांची केंद्र सरकारवर टीका

ईडी, सीबीआय आणि आयटी ही केवळ राजकीय शस्त्रे बनली आहेत, अशी टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी तर ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्तीचा आज प्रकाशन सोहळा दिल्लीतील कॉन्स्टिट्यु क्लब, मावळणकर […]

सामना 23 Mar 2026 8:41 pm

सरकार जे करेल, त्याला साथ देणे, हेच आता ED चे काम उरले आहे –कपिल सिब्बल

आजच्या काळात इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट (ED) हे इन्फोर्समेंट राहिले नसून एन्डॉर्समेंट डिरेक्टोरेट झाले आहे. सरकार जे करेल, त्याला साथ देणे हेच त्यांचे काम उरले आहे, असे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल म्हणाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी तर ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्तीचा […]

सामना 23 Mar 2026 8:24 pm

Ratnagiri News –भक्ष्याचा पाठलाग करताना काळा बिबट्या विहिरीत पडला, वनविभागाकडून सुटका

भक्ष्याचा पाठलाग करताना काळा बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रत्नागिरीतील कोळंबे येथे घडली. अथक प्रयत्नांनंतर ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यास वन विभागाला यश आले आहे.बिबट्या विहिरीच्या कपारीत जाऊन बसल्याने पिंजऱ्यात येत नव्हता. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर अखेर बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. वन विभागाने बिबट्याची सुखरुप सुटका करत त्याला जंगलात सोडून दिले.

सामना 23 Mar 2026 7:51 pm

जो ईडीच्या भीतीने भाजपमध्ये जाईल तो बेईमान, जो तुरुंगात जाईल तोच प्रामाणिक –अरविंद केजरीवाल

जो ईडीच्या भीतीने भाजपमध्ये जाईल तो बेईमान, जो तुरुंगात जाईल तोच प्रामाणिक आहे, असे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी तर ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्तीचा आज प्रकाशन सोहळा दिल्लीतील कॉन्स्टिट्यु क्लब, मावळणकर सभागृह […]

सामना 23 Mar 2026 7:50 pm

‘अनलाईकली पॅराडाईज’मध्ये आमचा संघर्ष आहे, रडगाणे नाही- संजय राऊत

‘अनलाईकली पॅराडाईज’मध्ये आमचा संघर्ष आहे, रडगाणे नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी तर ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्तीचा आज प्रकाशन सोहळा दिल्लीतील कॉन्स्टिट्यु क्लब, मावळणकर सभागृह येथे पार पडला. यावेळी बोलताना ते असे म्हणाले आहेत. बातमी अपडेट […]

सामना 23 Mar 2026 7:25 pm

इराणने ट्रम्प यांचा दावा होर्मुझच्या सामुद्रधुनीत बुडवला; अमेरिकेसोबत कोणतीही वाटाघाटी नाही!

मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसतानाच, इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावत आक्रमक पवित्रा घेतला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी आता युद्धपूर्व स्थितीत परतणार नाही आणि ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता कायम राहील, असे इराणने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा वाटाघाटी सुरू असल्याचा दावाही इराणने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. इराणच्या ‘तसनीम’ या […]

सामना 23 Mar 2026 6:11 pm

मुंबईच्या खारफुटीसाठी उद्या ‘महारॅली’; प्रशासनाने परवानगी बदलली तरी आंदोलक ठाम

मुंबईतील खारफुटी (मँग्रोव्हज) वाचवण्यासाठी आणि मूलभूत हक्कांच्या मागणीसाठी उद्या (24 मार्च 2026), सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या ‘महारॅली’च्या सुरुवातीच्या ठिकाणात अचानक बदल करण्यात आला आहे. आंदोलक पूजा रुपारेल यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, प्रशासनाकडून ऐनवेळी रॅलीच्या परवानगीत बदल करण्यात आले असले, तरी आंदोलक मागे हटणार नाहीत. उलट, आता अधिक उत्साहाने आणि मोठ्या संख्येने […]

सामना 23 Mar 2026 5:56 pm

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी; कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा व तुळशी अर्चन पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2026 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात 25 मार्च रोजी सकाळी11.00 पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. याबाबत मंदिर समितीच्या 03 […]

सामना 23 Mar 2026 5:45 pm

प्रयागराजमध्ये मोठी दुर्घटना, शीतगृहाची भिंत कोसळली; अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील फाफामऊ येथे सोमवारी दुपारी एका शीतगृहाची भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत 20 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. स्थानिकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 8 ते 10 कामगार जखमी झाले आहेत. […]

सामना 23 Mar 2026 5:42 pm

अज्ञातांकडून लावलेल्या आगीत ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ जळून खाक; खेडमध्ये खळबळ

खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगावजवळ असलेल्या ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला अज्ञात व्यक्तींने आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून संबंधित व्यावसायिकाचे सुमारे पन्नास हजार ते एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपुरकर यांच्या मालकीचे हे हॉटेल असून सोमवारी रात्री […]

सामना 23 Mar 2026 5:37 pm

प्रत्येक संकटाचा बोजा जनतेवरच का? पंतप्रधान मोदींच्या लोकसभेतील विधानावर अरविंद केजरीवाल यांचा सवाल

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी देशवासियांनी तयार राहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केले होते. पंतप्रधानांच्या या विधानाचा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला असून, सरकारच्या अपयशाचा आणि प्रत्येक संकटाचा बोजा शेवटी सामान्य जनतेवरच का टाकला जातो, असा सवाल करत जोरदार पलटवार […]

सामना 23 Mar 2026 5:32 pm

IPL 2026 –राजस्थान रॉयल्समध्ये ‘रियान पर्व’; पण माझ्या मनात तर रविंद्र जडेजा…अश्विन हे काय म्हणाला? वाचा…

आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने एका मोठ्या बदलाची घोषणा केली असून, संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्समध्ये गेल्यामुळे आता संघाची कमान युवा फलंदाज रियान परागकडे सोपवण्यात आली आहे. या निर्णयावर हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आपले मत व्यक्त केले आहे. अश्विनच्या मते, राजस्थान रॉयल्स हा संघ नेहमीच विचारपूर्वक निर्णय घेतो. रियान परागकडे आसामच्या घरगुती संघाचे […]

सामना 23 Mar 2026 5:25 pm

Israel Iran War –युद्ध थांबणार की वादळापुर्वीची शांतता; ट्रम्प यांच्या यू टर्नने जागतिक समीकरणे बदलली

अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध आता महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपले आहे. इराणने हार्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. जर या काळात इराणने सामुद्रधुनी खुली केली नाही तर त्यांच्या उर्जाक्षेत्रांवर हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला होता. तर इराणनेही अमेरिकेला आक्रमक प्रत्युत्तर देत आमच्या उर्जा क्षेत्रावर हल्ला झाला तर आखाती देशातील सर्व उर्जा क्षेत्रावर हल्ला चढवण्याचा […]

सामना 23 Mar 2026 5:24 pm

सौर प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर दबाव?

धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी जमीन बळकावून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. संबंधित प्रकरणात सेरेनिका रिन्यूएबल्स इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या कामकाजाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तुळजापूर येथील गट क्रमांक 284 व 285 मधील जमिनी संदर्भात सुमारे 400 एकर क्षेत्रावर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, विनापरवानगी जमिनीवर प्रवेश, मोजमाप व विविध कामे केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या मालकी हक्कांवर गदा येत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात शेतकरी रेणुका राजेश राठोड व रुक्मिणबाई निलाप्पा राठोड यांनी 29 सप्टेंबर 2025 रोजी प्रशासनाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर तुळजापूर न्यायालयात दिवाणी दावा क्र. 556/2025 दाखल असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच 16 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा तक्रार सादर करण्यात आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, 13 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालयाकडून गावच्या तलाठ्यामार्फत व्हॉट्सपद्वारे सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले असून 18 मार्च रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती. मात्र, सुनावणी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागत असून मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच 15 व 16 मार्च 2026 रोजी कंपनी प्रतिनिधींनी संबंधित जमिनीवर जाऊन मोजमाप करण्याचा प्रयत्न केल्याने महिला शेतकऱ्यांशी वाद निर्माण झाल्याचा तसेच दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाला माहिती देऊनही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना कोणतीही जबरदस्तीची कारवाई थांबवावी, संबंधित कंपनीच्या हालचालींची चौकशी करावी, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावी तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त पाहणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, रूक्मिणबाई राठोड, रेणुका राठोड यांची स्वाक्षरी आहे.

लोकराज्य जिवंत 23 Mar 2026 5:24 pm

इराणची अर्थव्यवस्था मेटाकुटीला, जगण्याची भ्रांत; रेशन घेण्यासाठी लागताहेत कोट्यवधी

युद्धाच्या काळात इराणमधील इराणी चलनाचे मूल्य शून्य झाले आहे. इराणने आता १० दशलक्ष इराणी रियालची नोट जारी केली आहे. काही दिवसांपूर्वीच इराणने ५ दशलक्ष इराणी रियालच्या नोटा जारी केल्या होत्या. तथापि, इराणी चलनाची परिस्थिती इतकी बिकट आहे की ते बाजारपेठेच्या आणि लोकांच्या गरजा पूर्ण करू शकलेले नाही. यानंतर इराणने १० दशलक्ष रियालच्या नोटा जारी केल्या […]

सामना 23 Mar 2026 5:17 pm

इराणमधील पॉवर प्लांटवरील हल्ल्याचा प्लॅन तूर्तास टळला, युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे विधान केले आहे. इराणच्या ऊर्जा क्षेत्राला लक्ष्य करण्यासाठी आखण्यात आलेला पॉवर प्लांटवरील हल्ल्याचा प्लॅन तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेला युद्धाचा मोठा धोका सध्यातरी टळल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला […]

सामना 23 Mar 2026 5:07 pm

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात टाटा मोटर्स कंपनीच्या परिसर मुलाखतीचे आयोजन

धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन , प्लेसमेंट आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने टाटा मोटर्स या नामांकित कंपनीच्या परिसर मुलाखतीचे आयोजन दि.25 मार्च 2026 रोजी सकाळी 09:00 वाजता करण्यात आलेले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी दिली. या मुलाखतीसाठी दहावी पास व आयटीआय , बारावी पास व आयटीआय , डिप्लोमा, बी.ए., बी.कॉम , बी.एस्सी भाग तीन मध्ये शिकत असलेले विद्यार्थी आणि पदवी पूर्ण झालेले विद्यार्थी या परिसर मुलाखतीसाठी पात्र समजले जाऊ शकतात. सदर मुलाखतीसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी https://forms.gle/tPQMBq9vCS3gPCxbA या लिंक चा वापर करू शकता किंवा 9730961816 या क्रमांकावर संपर्क साधून प्लेसमेंट अधिकारी प्रा. डॉ.मारुती लोंढे यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ शकता. मुलाखतीसाठी धाराशिव जिल्ह्यातील व परिसरातील गरजू विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांनी केले आहे.

लोकराज्य जिवंत 23 Mar 2026 5:06 pm

तुळजापूर भूमि अभिलेख कार्यालयातील बेफिकिरीचा कळस; जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट तक्रार

तुळजापुर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांच्या वाढत्या तक्रारींना आता संघटनात्मक पातळीवरून आवाज मिळू लागला आहे. कार्यालयातील अनियमितता, अधिकारी-कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि नागरिकांच्या कामांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे संतापाची लाट उसळत आहे. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिनांक 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय धाराशिव यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर स्वतः गणेश पाटील यांची स्वाक्षरी असून, कार्यालयातील सुरू असलेल्या मनमानी कारभाराचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथे काही अधिकारी व कर्मचारी दीर्घकाळ मुख्यालयी राहत नसल्यामुळे कामकाज ठप्प होत आहे. नागरिकांना साध्या कामासाठीही अनेक वेळा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, मात्र अपेक्षित सेवा मिळत नसल्याने प्रशासनावरील विश्वास ढासळत चालला आहे. ही बाब केवळ तक्रारींपुरती मर्यादित नसून, प्रत्यक्षात नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारी ठरत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित कामे, नोंदी, उतारे आदी महत्त्वाच्या प्रक्रियांना विलंब होत असून, त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, संबंधित कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत माहिती असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. यामुळे “शासकीय शिस्तीचे धाबे दणाणले आहेत का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.दरम्यान, गणेश पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. एकूणच, तुळजापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रश्न आता गंभीर बनला असून, प्रशासनाने वेळ न दवडता ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिकांचा आक्रोश रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकराज्य जिवंत 23 Mar 2026 5:05 pm

रविंद्र हायस्कूलच्या दहा विद्यार्थ्यांनी मिळविले गोल्ड मेडल

भुम (प्रतिनिधी)- सिद्धी मोटे, बळे संजना, हाडुळे अनुज, होनराव गौरीश, शिंदे अस्मित, बोराडे राजलक्ष्मी, शरयू साठे, डोके अनुष्का, दुधाळ ज्ञानेश्वरी, डोके सौरभ, फरताडे अथर्व, फारणे शिवम, चौरे स्नेहा, शिंदे क्षितिजा, कांबळे उत्कर्ष, नागरगोजे बालाजी या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले. तर रविंद्र प्राथमिकच्या 3 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले. समृद्धी धनवटे, प्रसेनजीत गडदे, माधुरी तेली या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शन शिक्षक विलास सलगर, शिवाजी मद्देवाड, अमित भालेकर, सचिन कलमे यांचाही प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिव आर. डी. सुळ, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे तसेच धनंजय पवार, भागवत लोकरे, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 23 Mar 2026 5:04 pm

तुळजापुरात अद्यावत वातानुकूलित नाट्यगृह उभारणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी)- कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर शहराला लाभलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी, तसेच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे लवकरच सर्व सोयींनी युक्त असे पूर्णतः वातानुकूलित भव्य आणि अद्यावत नाट्यगृह उभारणार असल्याची अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे तुळजापूर आणि परिसरातील नाट्य चळवळीला मोठी उभारी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंचरंग प्रतिष्ठान आयोजित श्री क्षेत्र तुळजापूर राज्यस्तरीय पंचरंग करंडक एकांकिका लेखन स्पर्धा 2025-26 चा पारितोषिक वितरण आणि निवडक एकांकिकांच्या “अंकुर“ या संग्रहाचा प्रकाशन सोहळा हॉटेल स्कायलँड येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार पाटील यांनी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित राहून नवोदित लेखकांच्या सृजनशीलतेचा गौरव केला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख, ख्यातकीर्त सिने गीतकार तथा प्रसिद्ध कवी व नाट्य लेखक प्रा. डॉ. दासू वैद्य उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याची उंची अधिकच वाढली. व्यासपीठावर तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, प्रसिद्ध अभिनेते उमेश जगताप, शंतनू गंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पंचरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत नाडापुडे, सचिव प्रा. संभाजीराव भोसले, उपाध्यक्ष सचिन घोडके, स्पर्धा संयोजक महेश धुमाळ आणि दिग्विजय भोसले यांच्यासह नाट्य व साहित्य क्षेत्रातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विजेत्या लेखकांचे आणि अंकुर संग्रहात स्थान मिळवलेल्या साहित्याचे यावेळी मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात लौकिकस्पद कामगिरी बजावल्याबद्दल सरोजा नरेश अमृतराव, नीता दिनेश क्षीरसागर डॉ. शिवतेज संभाजी भोसले, डॉ. निविता नारायण नन्नवरे कु. सृष्टी धनंजय पाटील, प्रा. ऋतुजा अनिल रोचकरी, कासिफ ख्वाजा सय्यद, स्वप्नील ऋषीकांत भोसले, डॉ. रिया राजेश शिंदे, भक्ती सुधाकर उळेकर, शिवतेज सुधाकर उळेकर, तुषार तुळसीदास साखरे, आदिती सचिन घोडके, रुहान शंतनू गंगणे, श्रुती राजेश चोपदार, आयुष राजेश जगताप वरील सर्व मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

लोकराज्य जिवंत 23 Mar 2026 5:03 pm

तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा

धाराशिव (प्रतिनिधी)- रोजगारनिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या फार्मसी विभागातील तब्बल 45 विद्यार्थ्यांची पुणे येथील एजिओ या नामांकित फार्मास्युटिकल कंपनीत निवड झाली आहे. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच औषधनिर्माण (फार्मसी) क्षेत्रातही विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. यापूर्वीही येथील विद्यार्थ्यांची रिलायन्स फार्मास्युटिकल, टीसीएस, वखार्ड, श्रेया लाइफ सायन्स, एमक्युर, लुपिन, सिप्ला यांसारख्या नामवंत कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे. या यशाबद्दल बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले, “आम्ही विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबरोबरच उद्योगांना अपेक्षित असलेली कौशल्ये शिकवतो. याचा परिणाम म्हणून तांत्रिक पारंगतता असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी दिवसेंदिवस नामांकित कंपन्या महाविद्यालयाच्या संपर्कात येत आहेत. येत्या महिन्यांत आणखी दहाहून अधिक फार्मसी कंपन्यांचे प्लेसमेंटसाठी प्रस्ताव आले असून, त्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना सक्षम वेतनासह रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,“ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या भरती प्रक्रियेत तांत्रिक कौशल्य, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास या बाबींवर विशेष भर देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या सातत्यपूर्ण तयारीच्या जोरावर मुलाखतीच्या सर्व फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कुटुंबीयांनीही समाधान व्यक्त केले आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये धनश्री पावले, आकांक्षा कुलकर्णी, श्रेया धारुकर, सानिका वडणे, पवन माने, ओंकार गंजे, श्रावणी भोसले, संकेत वाघमारे, समृद्धी पाटील, अंकित क्षीरसागर, सोनल हिंगमिरे, विशाखा वाघमारे, रोहन करमाने, ज्ञानेश्वर जाधव, प्राजक्ता कुमटी, निकिता मुळे, माधुरी घुगे, समृद्धी जमदाडे, स्वप्नाली गडकर, कल्याणी शिंदे, सुनील डोळे, सायली खोपडे, ऋतुजा दिवाने, अंकिता गुजर, आकांक्षा देशमुख, पवन चव्हाण, श्रेया पाटील, अजित लांडगे, अश्विनी पालकर, नरेंद्र मंडीवाल, प्रतिमा कोळेकर, सृष्टी कोळी, वैष्णवी डोंगरे, आविष्कार हाके, अनिकेत साबळे, सोनू चव्हाण, प्रियंका शिंदे, प्राची इंगोले, आकांक्षा दंडनाईक, वैभव गुंजाळ, सलोनी सोनवणे, अमृता माने, सानिका पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.हा प्लेसमेंट ड्राइव्ह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संभव फाउंडेशन, बंगलोर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अशोक जगताप, फार्मसी विभागाचे प्लेसमेंट ऑफिसर डॉ. चिवटे व श्री. मुंढे यांनी या ड्राइव्हसाठी विशेष परिश्रम घेतले.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील, उपाध्यक्ष तथा विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, कार्यकारी विश्वस्त मल्हार पाटील, विश्वस्त बाळासाहेब वाघ, व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे, फार्मसी विभागप्रमुख डॉ. पी. टी. माने, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. तसेच भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगारसंधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

लोकराज्य जिवंत 23 Mar 2026 5:03 pm

Solapur |सोलापूर पोलिसांचा मोठा दणका! आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश, ६ दुचाकी जप्त

सोलापूरमध्ये आंतरराज्यीय दुचाकी चोर अटक; ६ मोटारसायकली जप्त सोलापूर -सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आंतरराज्यीय दोन दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून पावणे दोन लाखांच्या ६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.प्रमोद अर्जुन जेऊर (वय २१, रा. अतारगा ता. इंडी जि. विजयपूर) आणि अमोल भाऊसाहेब चव्हाण (वय २६, रा. जाधव वरती, [...]

तरुण भारत 23 Mar 2026 5:01 pm

राज्यातील वृत्तपत्रांसाठी 150% दरवाढीची मागणी

धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील वृत्तपत्र उद्योगाला आर्थिक दिलासा देण्यासाठी शासकीय जाहिरात दरांमध्ये तातडीने 150 टक्के वाढ करावी, तसेच विविध प्रलंबित मागण्यांना मान्यता द्यावी, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, 2019 पासून कागद, प्रिंटिंग साहित्य, केमिकल्स, वीज व मनुष्यबळ या सर्वच खर्चांमध्ये सुमारे 150 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र, शासकीय जाहिरात दरांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. यामुळे विशेषतः लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर लाक्षणिक आंदोलन सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संघटनेने केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शासकीय जाहिरात दरात 150 टक्के वाढ, ई-टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, किमान जाहिरात आकार 200 चौ.से. निश्चित करणे आणि जाहिरातींची देयके 30 दिवसांत अदा करणे यांचा समावेश आहे. तसेच विलंब झाल्यास व्याज देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, लघु व मध्यम वृत्तपत्रांना मोठ्या वृत्तपत्रांप्रमाणेच समान संधी देण्यात यावी, जाहिरात वाटपात भेदभाव होऊ नये, तसेच शासकीय निर्णय व बैठकींची माहिती पारदर्शकपणे आणि वेळेत प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काही शासकीय कार्यालये माहिती खात्याला वगळून थेट जाहिराती देत असल्याचा आरोप करत ही पद्धत तत्काळ बंद करून सर्व जाहिराती माहिती व जनसंपर्क विभागामार्फतच देण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच जाहिरात यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रलंबित तपासण्या तातडीने पूर्ण कराव्यात आणि 25 वर्षे पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करावी, असेही निवेदनात नमूद आहे. पत्रकारांच्या प्रश्नांबाबतही संघटनेने लक्ष वेधले असून, दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देणे तसेच शंकरराव चव्हाण पत्रकारिता पेन्शन योजनेच्या अटी शिथिल करून 20 वर्षे सेवा व 55 वर्षे वय पूर्ण केलेल्या पत्रकारांना पेन्शनचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे. “वृत्तपत्र उद्योग हा केवळ व्यवसाय नसून लोकशाहीचा पाया आहे. आर्थिक अडचणींमुळे हा उद्योग कमकुवत झाला, तर त्याचा थेट परिणाम जनतेच्या माहितीच्या अधिकारावर होईल,” असे निवेदनात नमूद करत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, जिल्हा सरचिटणीस आकाश नरोटे, महानगराध्यक्ष मलिकार्जून सोनवणे, जिल्हा प्रवक्ता मनोज जाधव, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सलीम पठाण, तालुकाध्यक्ष कुंदन शिंदे, अल्ताफ शेख,सचिन वाघमारे, किरण कांबळे, शेख जफर रब्बानी,राजेश बिराजदार प्रशांत मते, वाघे प्रतीक अहमद अन्सारी, कलीम शेख, आदींच्या सह्या आहेत. जिल्हाभर व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने तहसील कार्यालय तसेच उपविभागीय कार्यालय या ठिकाणी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे.

लोकराज्य जिवंत 23 Mar 2026 5:01 pm

IPL 2026 –विना तिकीट स्टेडियमचा अनुभव; BCCI कडून ‘फॅन पार्क’ची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’शहरांचा समावेश

BCCI ने IPL 2026 च्या पहिल्या टप्प्यासाठी ‘फॅन पार्क’ची अधिकृत घोषणा केली आहे. चाहत्यांना स्टेडियममध्ये न जाताही तसाच रोमांचक अनुभव मिळावा, यासाठी 11 राज्यांमधील 15 शहरांची निवड करण्यात आली आहे. हे फॅन पार्क 28 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत एकूण तीन आठवड्यांच्या वीकेंडला (शनिवार-रविवार) आयोजित केले जातील. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा चारही […]

सामना 23 Mar 2026 4:57 pm

Solapur |सोलापूरचा पारा चाळीशीपार, पण घसा कोरडाच; शहरात पाणपोई गायब झाल्याने तहानलेल्यांची वणवण

सोलापूर शहरात तहानलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय सोलापूर -मार्च महिन्यात सोलापूरचे तापमान चाळीशीच्या पुढे गेले. अंगाची लाही लाडी होत असताना घसा कोरडा पडलेल्या कष्टकऱ्यांची नजर पाणपोई शोधत आहे, पण शहरात मात्र त्यांच्या हाती निराशाच लागत आहे. अशा कडक उन्हाळ्यात तहानलेल्या प्रवासी आणि गरजू नागरिकांसाठी शहरात ठिकठिकाणी उभारल्या [...]

तरुण भारत 23 Mar 2026 4:51 pm

अमेरिकी तळांना वीज पुरवल्यास खैर नाही; इराणच्या इशाऱ्याने आखाती देशांमध्ये धास्ती

येत्या 24 तासांत मध्य आखाती देशातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली 48 तासांची मुदत मंगळवारी मध्यरात्री संपणार आहे. इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’वरील आपला ताबा सोडावा, अन्यथा त्यांच्या वीज प्रकल्पांवर हवाई हल्ले केले जातील, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. या धमकीमुळे संपूर्ण आखाती क्षेत्रात युद्धाचे ढग पसरले असून आता केवळ […]

सामना 23 Mar 2026 4:48 pm

इराणचा अमेरिकेला मोठा झटका, कुवेतमध्ये लढाऊ विमान पाडल्याचा दावा

इराण ब्रॉडकास्टिंगच्या एका अहवालानुसार, कुवेतमध्ये एका अमेरिकन लढाऊ विमानाला लक्ष्य करण्यात आले आणि त्यानंतर ते कोसळले. मात्र हल्ला कसा झाला याबद्दल कोणतीही सविस्तर माहिती अजूनही देण्यात आली नाही. या घटनेची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही आणि परिस्थिती अस्पष्ट आहे. अमेरिकन लष्कराने या दाव्यावर अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. कुवेतमध्ये अमेरिकन लढाऊ विमान पाडल्याच्या दाव्याच्या […]

सामना 23 Mar 2026 4:41 pm

PSL वर दहशतवादाचे सावट; परदेशी खेळाडूंना थेट धमकी, स्पर्धेतून त्वरित माघार घ्यावी

पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) 11 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होत असतानाच, या स्पर्धेवर दहशतवादाचे मोठे सावट पसरले आहे. ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ आणि विशेषतः ‘जमात-उल-अहरार’ या सशस्त्र गटाने एक अधिकृत पत्रक काढून परदेशी खेळाडूंना थेट धमकी दिली आहे. पाकिस्तानमधील सध्याची राजकीय आणि सुरक्षा स्थिती अत्यंत अस्थिर असल्याचे सांगत, परदेशी खेळाडूंनी स्वतःच्या जीवाच्या सुरक्षेसाठी या स्पर्धेतून त्वरित […]

सामना 23 Mar 2026 4:41 pm

Solapur |सोलापुरात पुन्हा पेटणार स्टोव्ह! गॅस टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाचा आपत्कालीन प्लॅन

गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी; प्रशासन केरोसिन वाटपावर लक्ष सोलापूर -आखाती देशांत सुरु असलेल्या युध्दांमुळे गॅस टंचाई प्रभावित झाल्याने आता रेशन कार्ड धारकांना केरोसिन वाटप करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरु आहे. सध्यस्थितीत करोसीन वाटप केल्यास त्यासाठी आवश्यक स्टोव्ह किती उपलब्ध आहे, केरोशीन कशी उपलब्ध करायची याबाबत जिल्हा पुरवठा विभाग, [...]

तरुण भारत 23 Mar 2026 4:39 pm

शिल्लक राहिलेला इंटरनेट डेटा पुढच्या दिवसासाठी रोलओव्हर करावा, खासदार राघव चड्ढा यांची संसदेत मागणी

डिजिटल युगात इंटरनेट ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज बनली असताना, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत सर्वसामान्य मोबाइल वापरकर्त्यांच्या हिताचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मोबाइल ग्राहकांना मिळणारा दैनंदिन डेटा जर त्या दिवशी पूर्ण वापरला गेला नाही, तर तो वाया न जाता पुढील दिवसासाठी वापरता यावा, म्हणजेच डेटा रोलओव्हरची (Data Rollover) सुविधा […]

सामना 23 Mar 2026 4:37 pm

मुंबईतील फेरीवाल्यांची पडताळणी करा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला सक्त निर्देश

शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. मुंबईतील सर्व फेरीवाले आणि त्यांच्याकडे कामाला असलेल्या मदतनिसांच्या ओळखीची कसून पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी करण्यात कसूर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जाईल, असा इशारा न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठाने दिला. पालिका आणि पोलिसांनी मिळून रस्त्यांवरील […]

सामना 23 Mar 2026 4:28 pm

उंब्रजमध्ये शेताच्या बांधावरून रणकंदन! दोन कुटुंबांत रॉड आणि कोयत्याने हाणामारी

उंब्रज शेतातील बांधावरून कुटुंबात धक्काबुक्कीउंब्रज (ता. कराड) गाबच्या हद्दीत शेतातील बांधाच्या कारणाबरूत दोग कुटुंबात रॉड, कोषता, निळ्याने मारामारी झाली. पानष्पे पाच जण जखमी झाल्याची पटना १८ रोजी सकाळी ९ बाजण्याच्या सुमारास पडली. याप्रकरणी नऊ जणांबर उंब्रज पोलीस अण्पात परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात আলা आहे. [...]

तरुण भारत 23 Mar 2026 4:27 pm

मिरचीच्या दराने गाठला उच्चांक, यावर्षी तिखट पावडर महिलांच्या डोळ्यात पाणी आणणार

अवकाळी पाऊस आणि कीडरोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाने राज्यात मिरची उत्पादनाला मोठा फटका बसला असून, त्याचा थेट परिणाम बाजार भावांवर जाणवत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच घराघरांत वर्षभरासाठी लागणाऱ्या तिखट-मसाल्यांची तयारी सुरू झाली असली, तरी मिरचीच्या वाढलेल्या दरांनी गृहिणींचे गणितच बिघडवले आहे. मिरची पासून तयार केल्या जाणाऱ्या तिखट पावडरचा दर थेट एक हजार पन्नास रुपये किलोवर पोहचल्यामुळे महिलांच्या […]

सामना 23 Mar 2026 4:21 pm

उंब्रजमध्ये काळाचा घाला! ट्रकच्या धडकेत २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

पेरले येथील तरुणाचा उंब्रजमध्ये भीषण अपघातात अंत उंब्रज -भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीची ट्रकला पाठीमागे धडक बसून झालेल्या अपघातात २७वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी २२ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. उंब्रज (ता. कराड) येथील पाटण तिकाटणे येथे ही घटना घडली. समाधान आनंदराव चव्हाण (वय २७, [...]

तरुण भारत 23 Mar 2026 4:18 pm

एलॉन मस्कची नव्या प्रकल्पाची घोषणा, ‘टेराफॅब’ AI चिप प्रकल्पाचे केले अनावरण

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी टेक्सासमधील ऑस्टिन येथे महत्त्वाकांक्षी टेराफॅब सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याची आपली योजना जाहीर केली आहे. हा प्रकल्प टेस्ला आणि स्पेसएक्स यांच्या संयुक्त विद्यमाने चालवला जाईल, तसेच त्याला त्यांच्या xAI या एआय कंपनीचेही सहकार्य लाभेल. डाउनटाउन ऑस्टिन येथील कार्यक्रमात बोलताना मस्क यांनी सांगितले की, ही सुविधा विविध प्रकारच्या चिप्सचे उत्पादन आणि […]

सामना 23 Mar 2026 4:13 pm

पंचगंगा-वारणा नद्यांना सांडपाण्याचा विळखा; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

कोल्हापूर महापालिकेकडून दररोज ४२ दशलक्ष लिटर मैलापाणी थेट नदीत कुरुंदवाड -पंचगंगा व वारणा नद्यांमध्ये औद्योगिक व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सोडल्या जाण्मया सांडपाण्यामुळे प्रदूषणाची समस्या तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय कोल्हापूर यांच्या अहवालातून हा प्रकार समोर आला असून संबंधित विभागांना तातडीच्या कारवाईचे निर्देश देण्यात आले [...]

तरुण भारत 23 Mar 2026 4:11 pm

जोतिबा डोंगरावर हुल्लडबाज आणि पुजारी यांच्यात जोरदार हाणामारी

जोतिबा डोंगरावर काही तरुणांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे दख्खनचा राजा श्रीजोतिबा मंदिरात पुजारी आणि त्या हुल्लडबाजांमध्ये काल रविवारी दुपारी जोरदार राडा झाला. त्यांनंतर भाविकांसह पुजाऱ्यांनी या हुल्लडबाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. चूक लक्षात येताच जेष्ठ ग्रामस्थांनी दिलगिरी व्यक्त करून, वादावर पडदा टाकला. पण मारहाणीचे चित्रिकरण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ […]

सामना 23 Mar 2026 4:10 pm

Gold Silver Rate –सुरक्षित गुंतवणूक तोट्यात गेली; सोने-चांदीत मोठी घसरण

गेल्या वर्षी सोने-चांदीत जबरदस्त तेजीची रॅली दिसून आली होती. मात्र, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर सोनेचांदीच्या दरात मोठे चढउतार होत आहेत. अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाचाही सोनेचांदीच्या दरावर परिणाम होत आहे. युद्धजन्य परिस्थिती सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुंतवणूकदार सोनेचांदीत गुंतवणूक करतात. मात्र, हे युद्ध याला अपवाद ठरत आहे. या युद्धाच्या काळात सोनेचांदीचे दर वाढण्याऐवजी मोठ्या प्रमाणात […]

सामना 23 Mar 2026 4:09 pm

सावळसूर येथे शरण पाटील यांच्या हस्ते शेत पाणंद रस्त्याचा शुभारंभ

मुरुम (प्रतिनिधी)- निवडणुकीच्या काळात दिलेले आश्वासन पूर्ण करत, विधानसभा समितीचे सह-अध्यक्ष शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते उमरगा तालुक्यातील सावळसूर येथे शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून शेत पाणंद रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सावळसूर येथील पाणंद रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शरण पाटील यांनी ग्रामस्थांना दिले होते. आज या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ झाल्याने सावळसूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याप्रसंगी बोलताना शरण पाटील म्हणाले की, “शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून उमरगा आणि लोहारा तालुक्यात आम्ही पाणंद रस्त्यांचे जाळे विणले असून, हे काम भविष्यातही अविरत सुरू राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्यांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊन हा रस्ता सर्वांगीण सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उमरगा-लोहारा तालुक्यात राबविलेल्या या बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचा एक आदर्श पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रासाठी सेट करू,“ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सावळसूर ते चिरेवाडी आणि आकाश इंगळे यांच्या शेतापासून ते दगडू येमगर यांच्या शेतापर्यंतचा हा सुमारे 2 किलोमीटर लांबीचा रस्ता केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही, तर सावळसूर, चिरेवाडी आणि आजूबाजूच्या अनेक गावांसाठी दळणवळणाची महत्त्वाची वाहिनी ठरणार आहे. या रस्त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार असून शेतीमालाच्या वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, तंटामुक्त अध्यक्ष श्याम चिंचोळे, योगेश राठोड, माजी सभापती सचिन पाटील, आकाश इंगळे, प्रेमनाथ सूर्यवंशी, कमलाकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बाबुराव सूर्यवंशी, भास्कर बोधे, शाहूराज सूर्यवंशी यांच्यासह सावळसूर व परिसरातील नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 23 Mar 2026 4:01 pm

सचिन बसैये यांना पीएच.डी. पदवी प्रदान

धाराशिव (प्रतिनिधी)- सचिन कचरुलाल बसैये यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विषयातील पीएच.डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. त्यांच्या या शोधप्रबंधासाठी त्यांना डॉ. श्रीकृष्ण चंदनशिव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ. सचिन बसैये यांच्या या यशाबद्दल डॉ. सुयोग अमृतराव, संचालक व्यवस्थापन शास्त्र विभाग,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर, धाराशिव तसेच डॉ. विक्रम शिंदे, डॉ. जितेंद्र शिंदे, वरुण कळसे, हेमंत बसैये, विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि मित्रपरिवाराने त्यांचे मनापासून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकराज्य जिवंत 23 Mar 2026 4:01 pm

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शहीद भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांना अभिवादन

धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे शहीद दिनानिमित्त देशासाठी हसत हसत आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंग, सुखदेव राजगुरू या शहीदांना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रमुख वक्ते व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ विजयसिंह देशमुख यावेळी म्हणाले की, भगतसिंग यांच्यावर बालपणापासूनच देशाप्रती प्रेम होते. या तिन क्रांतिकारकांना ज्यावेळी फाशी देण्यात येत होती त्यावेळी फाशीचा दोर सुध्दा दुःखी होता. पण यांच्या चेहऱ्यावर हसू होते. जालियनवाला बाग हत्याकांड, लाला लजपतराय यांच्यावर झालेला अमानुष लाठीमार या घटनांमुळे हे तरुण पेटून उठले होते. भारत मातेच्या जमिनीची माती कपाळी लावुन हसतमुखाने फासावर गेलेले तरुण क्रांतिकारक यांना भारत कधीच विसरणार नाही. फक्त आजच्या तरुणांना या शहीदांची ते का शहीद झाले याची जाणीव असावी असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. तर आभार डॉ बालाजी गुंड यांनी मानले. सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 23 Mar 2026 4:00 pm

तुळजापूरमध्ये गुटखा माफियांचे साम्राज्य

तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूरसह संपूर्ण पंचक्रोशीत गुटख्याची अवैध आयात व विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप विविध संघटनांकडून केला जात आहे. तुळजापूर शहर व तालुक्यात कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध आयात होत असून ग्रामीण व शहरी भागात मोठमोठी गोदामे उभारून तेथून होलसेल पद्धतीने गुटख्याचा पुरवठा केला जात आहे. पुरवठादार वेगळा आणि वितरक वेगळा अशी संपूर्ण साखळी तयार करून गुटखा माफिया राजरोसपणे व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही ती केवळ कागदोपत्रीच राहिल्याचा आरोप करण्यात येत आहे. तुळजापूर शहरासह ग्रामीण भागात खुलेआम गुटखा विक्री सुरू असून त्यावर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गुटखा सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असतानाही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अवैध गुटखा विक्रीतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून या गुटखा माफियांना कोणाचे आर्थिक पाठबळ आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात येत आहे. तुळजापूर तालुक्यातील गुटखा विक्री पूर्णपणे बंद करून गुटखा माफियांवर अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

लोकराज्य जिवंत 23 Mar 2026 3:59 pm

आरळी खुर्द- काळेगाव रस्त्याची 25 वर्षांपासुन दुरवस्था

तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरळी (खुर्द), आरळी (बु.), काळेगाव या अत्यंत महत्त्वाच्या प्रमुख जिल्हा मार्गाची गेल्या तब्बल 25 वर्षांपासून दुरवस्था कायम असून, या भागातील नागरिकांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्ता पूर्णतः उखडून गेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्याबाबत प्रशासनाकडून दीर्घकाळ कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही. काही वर्षांपूर्वी हा रस्ता जिल्हा नकाशावरूनही गायब असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे शासनस्तरावरून निधी मिळण्यात अडथळे आले. परिस्थिती असह्य झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत वर्गणी गोळा करून स्वखर्चातून रस्त्याची डागडुजी केली. मात्र ही तात्पुरती उपाययोजना ठरली आणि काही काळातच रस्ता पुन्हा पूर्ववत खराब झाला. आता रस्ता नकाशावर समाविष्ट असूनही संबंधित विभागाकडून दुरुस्तीबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्ह्यातील गेल्या अनेक निवडणुकांमध्ये लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद या रस्त्याचा प्रश्न आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष,पंचायत समिती सभापती आदींकडे सातत्याने मांडण्यात आला. पण प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधींनी रस्ता प्राधान्याने दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. मात्र निवडणुका संपल्यानंतर या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या दुरवस्थाबाबत हा एकच प्रश्न विविध पक्ष नेते व प्रशासनाकडे मांडून मांडून स्थानिक लोकप्रतिनिधी ही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. आरळी बुद्रुकच्या या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था आता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावर पडलेल्या लाखों खोल खड्ड्यांमुळे या मार्गावरून दररोज जाणारी शेकडो वाहने नादुरुस्त होत असून, वाहनधारकांना सतत सर्व्हिसिंगचा खर्च सहन करावा लागत असून या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनांना मोठे धक्के बसत असल्याने सस्पेन्शन, टायर, शॉकर, ब्रेक सिस्टीम यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक फटका बसत असून, वारंवार पंचर होणे, वाहन घसरणे आणि अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. आरळी (खुर्द) आरळी (बु.) काळेगाव हा रस्ता केवळ वाहतुकीचा मार्ग नसून, शिक्षण, आरोग्य, व्यापार आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला असून, प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेणे अत्यावश्यक आहे.नागरिकांच्या संयमाचा अंत होत असून, आता प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. बस सेवा बंद; विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान रस्त्याची अत्यंत खराब अवस्था लक्षात घेऊन एसटी महामंडळाने या मार्गावरील बस सेवा काही काळ बंद केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तुळजापूरला जाणे कठीण झाले. अनेकांना शिक्षण सोडण्याची वेळ आली. खासगी वाहनांवर अवलंबित्व वाढले, ज्यामुळे खर्चही वाढला, ग्रामस्थांनी स्वतः रस्ता दुरुस्त केल्यानंतर काही प्रमाणात सेवा सुरू झाली, मात्र पुन्हा रस्ता खराब झाल्याने समस्या कायम आहे. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर खड्डेमय रस्त्यामुळे रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचवणे अवघड झाले असून गर्भवती महिला, वृद्ध आणि गंभीर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतं आहे. प्रवासादरम्यान होणाऱ्या धक्क्यांमुळे मणक्याचे व सांध्यांचे आजार वाढले असून अनेक वेळा अपघात होऊन जखमींची संख्या वाढल्याची माहिती स्थानिकांनी दिली. बाजारपेठेवर परिणाम; आर्थिक फटका आरळी बुद्रुक हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या इंग्रजकालीन बाजारपेठेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. या रस्त्याद्वारे परिसरातील दहा ते बारा गावांचा दैनंदिन संपर्क असतो. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापारी आणि ग्राहकांची ये-जा कमी झाली. बाजारपेठेची उलाढाल घटली,स्थानिक व्यवसायांवर परिणाम झाला परिणामी, या भागातील अर्थचक्र मंदावल्याचे चित्र आहे. आमदारांकडे ठोस कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.“रस्ता तात्काळ दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकराज्य जिवंत 23 Mar 2026 3:59 pm

प्रहार जनशक्ती पक्ष यांची आढावा बैठक संपन्न

धाराशिव (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग क्रांती व प्रहार जनशक्ती पक्ष, धाराशिव जिल्ह्याची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीस प्रहार पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लू झांजवळ, प्रहार दिव्यांगचे राज्याध्यक्ष धर्मेंद्रजी सातव, राज्य उपक्रम समन्वयक महेश बडे, तसेच धाराशिव संपर्क प्रमुख अमोल जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी सोलापूर प्रहार पक्षाचे सातलिंग स्वामी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे यांची उपस्थिती होती. बैठकीदरम्यान जिल्हा, तालुका व शाखास्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागाचा अहवाल सादर करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील संघटना व पक्षाची सद्यस्थिती, भविष्यातील संघटनात्मक बांधणी आणि प्रहारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आगामी आंदोलन व विविध उपक्रमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप बल्लू झांजवळ यांनी केला. बैठकीचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांचा सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या बैठकीस संघटनेचे सर्व जिल्हा, तालुका व शाखास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठकीचे आयोजन प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी केले. या बैठकीसाठी जमीर शेख, महादेव चोपदार,अमोल शेळके, इंद्रजीत मिसाळ,बाबासाहेब भोयटे, औदुंबर भणगे, राजेंद्र आकाडे, सतिश कोळगे, पिंटू क्षीरसागर, शाहजी शेरखाने, रामभाऊ तांबे, दिपक गव्हाणे, कुमार नरवडे, अमोल पाडे पाटील, कृष्णा राऊत, मारुती कांबळे, पाडे बारीकराव माळी आदी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 23 Mar 2026 3:59 pm

Kolhapur News |पुलाची शिरोलीत ६५ वर्षीय वृद्धाची आत्महत्या; आजारपणाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

पुलाची शिरोलीत वृद्धाची आत्महत्या; परिसरात खळबळ पुलाची शिरोली – येथील बालेचांद पीर दर्याजवळ एका ६५ वर्षीय वृद्धाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रामचंद्र राघू गावडे (वय ६५, रा. हेगडे गल्ली, पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे मृत वृद्धाचे नाव आहे. दीर्घकाळापासून असलेल्या [...]

तरुण भारत 23 Mar 2026 3:53 pm

मृत झालेल्या व्यक्तीला कामावर ठेवून मजुरी दिल्याच माहितीच्या आधारे उघड , धाबा ग्रामपंचायती मधील प्रकार

बारा वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला कामावर ठेवून मजुरीही दिलाचा प्रकार माहितीच्या आधारे उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा ग्रामपंचायत मधील घटना आहे. मृतक ला गावातील कोंडवाड्यातील जनावरांना पाणी, चारा खायला देण्याच काम देण्यात आलं आणि या कामाची ग्रामपंचायतेने मजुरी दिली दिल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक आणि अकल्पित […]

सामना 23 Mar 2026 3:49 pm

Iran Israel War –इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास वीज प्रकल्प उद्ध्वस्त करू; नेतान्याहू यांचा ट्रम्प यांच्या अल्टिमेटमला पाठिंबा

इराणसोबत सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. इराणने जर मोक्याची मानली जाणारी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ वाहतुकीसाठी खुली केली नाही, तर इराणच्या वीज वितरण प्रणालीवर अमेरिका करणार असलेल्या संभाव्य हल्ल्यांचे इस्रायल समर्थन करेल, असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे. दक्षिण इस्रायलमधील अराद शहरात इराणी क्षेपणास्त्र […]

सामना 23 Mar 2026 3:23 pm

मार्क झुकरबर्ग बनवताहेत AI सीईओ एजंट, आता मेटाचे काम होणार अधिक गतिमान

मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग हे त्यांचे काम अधिक सुलभ होण्यासाठी, एक ‘सीईओ एजंट’ तयार करत आहेत. अशी माहिती वॉल स्ट्रीट जर्नलने रविवारी दिली आहे. हा एआय एजंट झुकरबर्ग यांच्या मदतीस सज्ज असणार आहे. जी माहिती मिळवण्यासाठी त्यांना अनेकांच्या संपर्कात राहायला लागत आहे. तिच माहिती आता हा एआय एजंट मिळवून देणार आहे. वृत्तानुसार, हा […]

सामना 23 Mar 2026 3:14 pm

Satara News |सातारा पोलीस दलात मोठी खळबळ! एसपी तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे विधान परिषदेचे आदेश

पालकमंत्री शंभूराज देसाईंना धक्काबुक्की प्रकरण भोवले; सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीदरम्यान राज्याचे पर्यटन मंत्री साताऱ्याचे पालकमंत्री मंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की आणि मतदारांना रोखल्याच्या गंभीर प्रकरणाची दखल विधान परिषदेत घेण्यात आली असून, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी सातारा पोलीस प्रशासनावर कडक [...]

तरुण भारत 23 Mar 2026 3:14 pm

भाजपसोबतच्या युतीत कालसारखे कटू अनुभव आम्हालाही येत आहेत, शिंदेगटाच्या मंत्र्यांची सभागृहात कबुली

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या राड्याचे तीव्र पडसाद आज विधान परिषदेत पाहायला मिळाले. या प्रकरणावरून विधानपरिषदेत भाजप आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांचे सूर उमटले.सातारा जिल्हा परिषदेतील गोंधळावर भाष्य करताना मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपसोबतच्या युतीत आम्हालाही कटू अनुभव येत असल्याची कबुली सभागृहात दिली. विधान परिषदेत बोलताना शंभुराज देसाई यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या स्थानिक […]

सामना 23 Mar 2026 3:06 pm

Satara ZP election |सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा गैरवापर? आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

साताऱ्याचे राजकीय वातावरण तापले! सातारा : साताऱ्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस यंत्रणेला हाताशी धरून अध्यक्षपदासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक संदीप देसाई यांनी या प्रकरणाचा जाहीर निषेध व्यक्त करत, निवडणूक [...]

तरुण भारत 23 Mar 2026 3:03 pm

दिल्ली विमानतळावर वन्यजीव तस्करीचा प्रयत्न उधळला; तपासणीदरम्यान प्रवाशाच्या बॅगेत आढळली हरणाची शिंगे

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्यजीव तस्करीचा भांडाफोड करण्यास केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (सीआयएसएफ) ला यश आले आहे. सीआयएसएफने बँकॉकला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या बॅगेतून संशयास्पद हरणाची शिंगे जप्त केली आहेत. या प्रवाशाला वन्यजीव संरक्षण प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. विमानतळावर नियमित सुरक्षा तपासणीदरम्यान सुरक्षा […]

सामना 23 Mar 2026 3:01 pm

मालवणात 24 मार्चला कृषी महोत्सवाचे आयोजन

मालवण प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी मालवण कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत ओम साई गणेश मंगल कार्यालय ( मामा माडये हॉल),कट्टा बाजारपेठ मालवण येथे करण्यात आले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अन्नधान्य पिके योजनेतून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची [...]

तरुण भारत 23 Mar 2026 2:52 pm

एतिहाद एअरवेजमध्ये हिंदुस्थानी व्यक्तीला मिळाली अविस्मरणीय क्षणांची अनुभूती

एतिहाद एअरवेजमध्ये एका हिंदुस्थानीला एका अविस्मरणीय अनुभवाची अनुभूती मिळाली. त्या व्यक्तीने केलेली एक साधी विनंती, अविस्मरणीय अनुभवामध्ये बदलली आहे. वंश मोटवानी नामक या व्यक्तीने फ्लाइट अटेंडंटला नम्रपणे विचारले की, मला कॉकपिटला भेट देण्याची काही संधी आहे का? फ्लाइट अटेंडंट सुरुवातीला सावधपणे प्रतिसाद देते, कारण सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानात अशा विनंत्यांना सहसा परवानगी नसते. नंतर मात्र ती […]

सामना 23 Mar 2026 2:48 pm

मला घरी जायचंय, आता हे सहन होत नाहीये!; मियामी ओपनमधील पराभवानंतर स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराझला अश्रू अनावर

टेनिस विश्वातील उदयोन्मुख तारा आणि आघाडीचा टेनिसपटू कार्लोस अल्काराझला मियामी ओपनमध्ये सलग दुसऱ्या वर्षी आपला गाशा लवकर गुंडाळावा लागला. हार्ड रॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या मियामी ओपनमध्ये तिसऱ्या फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात अमेरिकेच्या सेबॅस्टियन कोर्डाने अल्काराझचा पराभव करत त्याला स्पर्धेबाहेर केले. या पराभवानंतर मैदानातच अल्काराझ भावूक झाला. आक्रमक खेळासाठी ओळखला जाणारा अल्काराझ या सामन्यातील पराभवानंतर पूर्णपणे हतबल […]

सामना 23 Mar 2026 2:38 pm

मंत्री मार खाताहेत, आता सत्ता सोडण्याची हिंमत आहे का? अनिल परब सभागृहात आक्रमक

सातारा जिल्हा परिषद निवडणूकीच्या वेळी झालेल्या राड्यात राज्याचे मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. यावरून आज विधानपरिषदेत मोठा गोंधळ झाला. विधानपरिषदेत सकाळी या मुद्द्यावरून भाजपचे मंत्री जयकुमार गोरे व शंभूराज देसाई यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर सभागृह काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर शिवसेना […]

सामना 23 Mar 2026 2:16 pm

Narendra Modi |मध्य-पूर्वेतील युद्धामुळे भारत ‘सुपर अलर्ट’वर; पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

जागतिक ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी सरकार सक्रिय नवी दिल्ली –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थान, ७ लोक कल्याण मार्ग येथे एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीला वरिष्ठ सरकारी मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मध्य-पूर्वेतील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत पेट्रोलियम, कच्चे तेल, [...]

तरुण भारत 23 Mar 2026 2:05 pm

लंडनमध्ये ज्यू समुदायाच्या रुग्णवाहिकांची जाळपोळ; पोलिसांकडून द्वेषपूर्ण गुन्ह्याची नोंद

उत्तर लंडनमध्ये ज्यू समुदायाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या चार रुग्णवाहिका अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. गोल्डर्स ग्रीन भागात सोमवारी पहाटे 1.40 वाजता ही घटना घडली. सुदैवाने यात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, या हल्ल्याची नोंद ज्यूविरोधी द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून केली जात आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही […]

सामना 23 Mar 2026 1:25 pm

अशोक खरात प्रकरणात दुरान्वयाने संबंध असलेल्यांनाही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचे सभागृहाला आश्वासन

अशोक खरात या तथाकथित भोंदूबाबा प्रकरणात ज्यांचा कुणाचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यांना सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात दिले. अशोख खरात प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले. ”जे घडलंय ते गंभीर आहे या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग करून अनेक महिलांसोबत गुष्कृत्य केल्याचे समोर येतंय. यासंदर्भातील कारवाई आपल्या […]

सामना 23 Mar 2026 1:20 pm

अतिवेगाने दोघे जागीच ठार

दोघेही झुआरीनगरातील : कुयेलीजवळील अपघात वास्को : वेलसांवहून कुयेली गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत अरूंद रस्त्यावर काल रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दोघे युवक जागीच ठार झाले. दुचाकीचालकाच्या भरधाव वेगामुळे हा अपघात घडला. मूळ कर्नाटकी असलेले हे मयत युवक झुआरीनगरातील राहणारे होते. व्यंकटेश बसरी (24 वर्षे) व राकेश संकप्पनावर (26 वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. उपलब्ध माहितीनुसार हा [...]

तरुण भारत 23 Mar 2026 1:20 pm

Sangli |सांगली-पेठ मार्गावर भीषण अपघात; ऊस ट्रॉलीला कारची धडक, सांगलीतील महिलेचा जागीच मृत्यू

सांगली-इस्लामपूर मार्गावर वेगामुळे अपघात आष्टा -सांगली-पेठ मार्गावर बाक्ची (ता. वाळवा) गावच्या हद्दीत पडवळवाडी फाट्याजवळील पैलवान ढाब्यासमोर भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या वॅगनार कारने उसाच्या ट्रैक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात युक्ता नारायण आपटे (वय ५०, रा. गणपती मंदिर शेजारी, सांगली) या महिलेचा जागीच [...]

तरुण भारत 23 Mar 2026 1:20 pm

कुडचडेत अखेर सोहम नाईकवर गुन्हा

अटकेची मागणी करत जमाव पोलिसस्थानकावर : तक्रार नसल्याच्या कारणावरुन पोलिसांची चालढकल कुडचडे : सोळापेक्षा जास्त अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याचा आरोप असलेल्या माधेगाळ-कुडचडे येथील सोहम नाईक या युवकावर काल रविवारी रात्री कुडचडे पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याची माहिती कुडचडेचे पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी ज्या अल्पवयीन [...]

तरुण भारत 23 Mar 2026 1:17 pm

आसाममध्ये ‘स्पाय’नेटवर्कचा पर्दाफाश! हवाई दलाचा कर्मचारी पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात; संवेदनशील डेटा लीक

हिंदुस्थानी हवाई दलाच्या चाबुआ तळावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला लष्करी गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. राजस्थान इंटेलिजन्स आणि एअर फोर्स इंटेलिजन्स यांनी संयुक्तपणे ही मोठी कारवाई केली. जैसलमेरमधून जानेवारी 2026 मध्ये अटक करण्यात आलेल्या झबरा राम नावाच्या व्यक्तीच्या चौकशीतून एका नवीन गुन्हेगाराचे नाव समोर आले आणि या देशव्यापी हेरगिरीच्या जाळ्याचा पर्दाफाश […]

सामना 23 Mar 2026 1:12 pm

Jyotiba |जोतिबा देवाचा अश्वारूढ रूपातील दिमाख! सुवर्णालंकारिक महापूजेने मंदिर परिसर उजळला

जोतिबा डोंगरावर प्रकट दिन सोहळ्याची जय्यत तयारी जोतिबा डोंगर -दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर श्री जोतिबाचा प्रकट दिन सोहळा मंगळवार, दि. २४ रोजी होणार आहे. यासाठी जोतिबा मंदिर परिसर सज्ज झाला आहे. यावेळी जोतिबा मंदिर परिसरात विविध धार्मिक सोहळे होणार आहेत. शनिवारी श्री जोतिबाची अश्वारुढ [...]

तरुण भारत 23 Mar 2026 1:08 pm

मुख्यमंत्री पुन्हा लागले कामाला!

ठणठणीत असल्याचे सांगत घेतला जनता दरबार डिचोली : खरा लोकनेता हा लोकांपासून व लोकांच्या भावनांपासून दूर कधीच राहू शकत नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल रविवारी रवींद्र भवनमध्ये सकाळी दाखल होऊन तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये रममाण होऊन जनता दरबार घेतला. या अनपेक्षित क्षणामुळे तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. जनता व आपल्यामध्ये कधीही [...]

तरुण भारत 23 Mar 2026 1:08 pm

हवामान बदल : गोव्याच्या निसर्गासमोर नवे आव्हान

आज जागतिक हवामान दिवस गायत्री कुंकळ्येकर/पणजी दरवर्षी 23 मार्च रोजी ‘जागतिक हवामान दिन’ साजरा केला जातो. हवामानातील बदलांची तीव्रता, त्याचे पर्यावरण व मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि त्यावर उपाययोजना याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारे आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जाणारा गोवासुद्धा आज हवामान बदलाचे परिणाम अधिकाधिक तीव्रतेने अनुभवत आहे. गेल्या [...]

तरुण भारत 23 Mar 2026 1:05 pm

Jyotiba |दख्खनच्या राजाच्या दरबारी गिर्यारोहकांची मानवंदना; जोतिबा मंदिराच्या उत्तर दरवाजाची विशेष स्वच्छता

जोतिबा मंदिर उत्तर दरवाजाची गिर्यारोहकांकडून स्वच्छता मोहीम कोल्हापूर -दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील गिर्यारोहक संघटनांनी एकत्र येत जोतिबा मंदिराच्या उत्तर दरवाजाची स्वच्छता मोहीम रविवारी राबवली. चार तास ही विशेष स्वच्छता मोहीम सुरू होती. यामागे ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे, हा उद्देश होता. कोल्हापुरातील सहज सेवा ट्रस्टच्या [...]

तरुण भारत 23 Mar 2026 12:59 pm

अचानक वजन कमी होणे आणि भूक न लागणे ही कोणत्या आजारांची लक्षणे आहेत?

अनेकांना वरवर पाहता कोणतेही स्पष्ट कारण नसताना अचानक वजन कमी होण्याचा आणि भूक कमी लागण्याच्या समस्या होतात. सुरुवातीला या गोष्टींकडे आपण एक सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतो. परंतु असे सतत होणारे बदल शरीरासाठी चांगले नाही. यावर वेळेवर लक्ष दिल्यास मोठ्या समस्या टाळता येतात. कोणत्या आजारांमध्ये वजन कमी होणे आणि भूक न लागणे ही लक्षणे दिसतात? […]

सामना 23 Mar 2026 12:59 pm

IndiGo कडून संयुक्त अरब अमिराती आणि हिंदुस्थानातील विमानांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी; 30 एप्रिलपर्यंत दुबईला जाणारी अनेक उड्डाणे रद्द

अमेरिका-इराण युद्धाचा २४ वा दिवस सुरू असताना, प्रतिकूल हवामान आणि एकूणच युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह विदेशातील अनेक विमानकंपन्या प्रभावित झाल्या आहेत. यूएई एअरलाइन्स प्रमुख ठिकाणांसाठी मर्यादित उड्डाणे चालवत आहेत. याकरता प्रवाशांना प्रवासापूर्वी फ्लाइटची स्थिती तपासण्याचा, एअरलाइनच्या अधिकृत माहितीवर अवलंबून राहण्याचा आणि केवळ निश्चित बुकिंगसहच विमानतळावर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इराणकडून येणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या धोक्यांना […]

सामना 23 Mar 2026 12:55 pm

कचरा डेपो हटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

तुरमुरी परिसरातील ग्रामस्थांचा मोर्चा : सर्वपक्षीय बैठक घेण्याचे आश्वासन वार्ताहर/उचगाव तुरमुरी येथील कचरा डेपो हटविण्यासाठी फक्त आमदार पुरेसे नाहीत तर या भागाचे खासदार, जिल्हा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, बेळगाव महानगरपालिका महापौर, उपमहापौर, नगरसेवक या सर्वांची एक व्यापक बैठक बोलावून सर्वांच्या प्रयत्नातून हा कचरा डेपो नक्की हलवूया. येथील जनतेची होत असलेली कुचंबणा त्यांच्या आरोग्याचा प्रश्न याबद्दल मला जाणीव [...]

तरुण भारत 23 Mar 2026 12:55 pm

2024 पासून नवी मुंबईकरांनी शुद्ध हवा घेतलीच नाही; पहाटे, सकाळी प्रदूषणाचा उच्चांक, तीन महिन्यांत एक्यूआय 51 ते 309 दरम्यान

स्वच्छतेमध्ये देशात तिसऱ्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांनी २०२४ पासून शुद्ध हवाच घेतली नाही. सप्टेंबर २००४ मध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा १४ दिवस ५० च्या खाली होता. मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत तो ५० च्या खाली न उतरता त्याचा आलेख चढता राहिला आहे. चालू वर्षात तीन महिन्यांमध्ये फक्त फेब्रुवारी महिन्यात एक्यूआय ५१ […]

सामना 23 Mar 2026 12:51 pm

सायबर गुन्हेगारांची कोटीच्या कोटी उड्डाणे!

पोलीस दलाच्या जनजागृतीनंतरही फसवणूक प्रकरणे सुरूच : अडाणी लोकांपेक्षा उच्चशिक्षितच ठरताहेत सायबर गुन्हेगारांची शिकार बेळगाव : चोर-पोलिसांच्या खेळात सायबर गुन्हेगार वरचढ ठरू लागले आहेत. डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून उद्योजकांना कोट्यावधी रुपयांना गंडवण्यात येत आहे. पोलीस दलाने सातत्याने जागृतीचे प्रयत्न करूनही गुन्हे थांबत नाहीत, अशी स्थिती आहे. टिळकवाडी येथील एका वृद्ध उद्योजकाला 15 कोटी 45 लाख रुपयांना [...]

तरुण भारत 23 Mar 2026 12:51 pm

महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे, खरात प्रकरणावरून राज ठाकरे यांची टीका

राजकीय नेत्यांचा बहुचर्चित ज्योतिषी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कारनाम्यांची फाइल्स उघडताच महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यात अनेक मंत्री व राजकीय नेत्यांची नावं देखील समोर येत आहेत. या बाबाच्या कारनाम्यांचे घृणास्पद व्हिडीओ देखील समोर आले आहेत. अशोक खराने गर्भवती महिलांचाही बलात्कार केला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती बाहेर येत आहे. अशोक […]

सामना 23 Mar 2026 12:50 pm

सुरक्षा अधिकाऱ्यांकडून नव्या टर्मिनल बिल्डींगच्या कामाचा आढावा

बेळगाव : सांबरा येथील बेळगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डींगचे काम वेगाने सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून नुकतेच ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या विभागीय संचालकांनी या कामाचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत एनडीआरएफ, राज्य पोलीस तसेच अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नव्या टर्मिनल बिल्डींगमध्ये अग्निसुरक्षेसंदर्भात आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत की नाही? याबाबत त्यांनी आढावा घेतला. नव्या [...]

तरुण भारत 23 Mar 2026 12:48 pm

किरकोळ बाजारपेठेत भाजीपाल्याच्या दरात वाढ

अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने आवकेत घट बेळगाव : गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी भाजीची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारपेठेत भाजीचे दर वाढले आहेत. यापूर्वी 20 रुपये अर्धा किलोप्रमाणे मिळणारी भाजी 30 रुपये अर्धा किलोला विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे. सोसाट्याचा वारा आणि [...]

तरुण भारत 23 Mar 2026 12:47 pm

चारित्र्याचा संशय घेत पतीकडून पत्नीचा खून

बैलहोंगल तालुक्यातील गोवनकोप्प येथील घटना : पतीला अटक बेळगाव : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना गोवनकोप्प, ता. बैलहोंगल येथे शनिवारी घडली आहे. दोडवाड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. शिवाक्का बसवराज जोडळी (वय 33) राहणार गोवनकोप्प असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. पती बसवराज जोडळी याने [...]

तरुण भारत 23 Mar 2026 12:46 pm

शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत खंड

पुन्हा जैसे थे परिस्थिती : कारवाई करण्याची मागणी बेळगाव : बाजारपेठेसह शहर आणि उपनगरात सुरू करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम गेल्या काही महिन्यांपासून थंडावली आहे. त्यामुळे सगळीकडे पुन्हा एकदा रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे पहावयास मिळत असून वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा उडाले आहेत. व्यापाऱ्यांसह बैठे विक्रेते आणि फेरीवाल्यांचा विळखा वाढला असल्याने वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. शहरातील मुख्य [...]

तरुण भारत 23 Mar 2026 12:44 pm

‘पीएम श्री’च्या अंमलबजावणीत कर्नाटकची पीछेहाट

राज्यात 585 शाळा कार्यरत : 2 लाखांवर विद्यार्थी घेताहेत शिक्षण : बिहार, झारखंडपेक्षा स्थिती चांगली : काही राज्यांची उत्कृष्ट कामगिरी बेळगाव : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (पीएम श्री) योजना अंतर्गत कर्नाटकातील शाळांची कामगिरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे. कर्नाटकातील पीएम श्री शाळांनी अनिवार्य घटकांमध्ये 84 टक्के यश मिळविले असून ही [...]

तरुण भारत 23 Mar 2026 12:26 pm

शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसाठी मंडळांकडून तयारीला वेग

महिनाभराचा कालावधी शिल्लक : 21 एप्रिलला शिवजयंती चित्ररथ मिरवणूक बेळगाव : भव्यदिव्य सजीव देखावे हे बेळगावच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचे वैशिष्ट्या आहे. त्यामुळेच महाराष्ट्रापेक्षाही मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात बेळगावमध्ये पारंपरिक शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षीच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसाठी अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने मंडळांकडून चित्ररथांसाठी तयारीला वेग आला आहे. बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी [...]

तरुण भारत 23 Mar 2026 12:24 pm

चोऱ्यांचा छडा : पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

बेळगाव : विविध गुन्ह्यांचा छडा लावून चोरी प्रकरणातील दागिने, वस्तू संबंधितांना परत केल्याबद्दल श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ यांच्याकडून पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला. रविवारी टिळकवाडी पोलीस स्थानकात झालेल्या एका बैठकीनंतर पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी यांचा सत्कार करण्यात आला. उमेश कुऱ्याळकर, श्रीकांत कुऱ्याळकर, युवराज देसाई, प्रशांत जाधव, शिवाजी पाटील, प्रितम पाटील, नाथाजी जाधव, [...]

तरुण भारत 23 Mar 2026 12:23 pm

शास्त्रीनगर येथील पथदीप बसविण्याचे काम रखडले

बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शास्त्रीनगर नववा क्रॉस येथे पथदीप बसविण्याचे काम रखडले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारातूनच ये-जा करावी लागत आहे. अंधारात भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले असल्याने महापालिकेने तात्काळ या ठिकाणी पथदीप बसवावेत, अशी मागणी केली जात आहे. चार ते पाच वर्षांपासून या ठिकाणी विद्युत पथदीप बसविण्याचे काम रखडले आहे. पाच [...]

तरुण भारत 23 Mar 2026 12:21 pm

न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर विमानाची अग्निशमन दलाच्या ट्रकला धडक; 4 कर्मचारी गंभीर जखमी

कॅनडातील मॉन्ट्रियलहून न्यूयॉर्कला येणाऱ्या एअर कॅनडा एक्सप्रेसच्या विमानाचा ला गार्डिया विमानतळाच्या धावपट्टीवर भीषण अपघात झाला. धावपट्टीवर उतरत असताना या विमानाची धडक अग्निशमन दलाच्या ट्रकला बसली, ज्यामध्ये चार अग्निशमन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकन फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. […]

सामना 23 Mar 2026 12:16 pm