साप्ताहिक राशिभविष्य –रविवार 18 जानेवारी 2026 ते शनिवार 24 जानेवारी 2026
>> नीलिमा प्रधान मेष – प्रगतीची संधी मिळेल सूर्य, नेपच्यून लाभयोग, बुध प्लुटो युती. अनेक कामांना गती मिळेल. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. प्रकृती सुधारेल. सप्ताहाच्या शेवटी संयम ठेवा. नोकरीधंद्यात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 19, 20 वृषभ – काम रेंगाळत ठेऊ नका रवि, बुध युती, मंगळ हर्षल त्रिकोणयोग. कोणतेही काम […]
सीमाप्रश्नासाठी शेवटपर्यंत एकजूट राखा!
अॅड. राजाभाऊ पाटील यांचे आवाहन : हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन : मराठी भाषिकांकडून पारंपरिक मार्गावरून फेरी प्रतिनिधी/ बेळगाव संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना शनिवार दि. 17 रोजी म. ए. समितीतर्फे अभिवादन करण्यात आले. त्यावेळी अॅड. राजाभाऊ पाटील बोलत होते. प्रारंभी हुतात्मा चौक येथे महाराष्ट्र एकीकरण समिती व उपस्थित मराठी भाषिकांच्या हस्ते हुतात्म्यांच्या [...]
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत
पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा : हावडा-गुवाहाटी हे 958 किमी अंतर 14 तासात पार करणार वृत्तसंस्था/ कोलकाता, मालदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील मालदा टाउन येथून देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या अतिजलद ट्रेनचा कमाल वेग ताशी 180 किमी आहे. सध्याच्या 17 तासांच्या तुलनेत ही ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा ते [...]
`भारत –न्यूझीलंड मालिकेतील आज निर्णायक सामना
वृत्तसंस्था/ इंदूर तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत असताना आज रविवारी इंदूरच्या भरपूर धावसंख्या उभ्या राहणाऱ्या होळकर स्टेडियमवरील निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सामना एका दृढनिश्चयी न्यूझीलंडशी होईल तेव्हा मायदेशातील भारताच्या निर्विवाद वर्चत्वाची कसोटी लागेल. मार्च 2019, पासून भारताने मायदेशात कोणतीही द्विपक्षीय एकदिवसीय मालिका गमावलेली नाही. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 0-2 अशी पिछाडी भरून काढून दिल्लीतील निर्णायक [...]
प्रतिनिधी/ निपाणी देशाला 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. यानंतर लोकशाही मार्गाने सरकार चालवण्याचा विषय होता. संविधानाच्या माध्यमातून 26 जानेवारी 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेच्या हाती सत्ता सोपवली. मात्र अलिकडच्या काळात जनतेने आपले अधिकार आणि कर्तव्ये विसरले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी मुंबईत 106 आणि 70 हुतात्मे सीमाभागात झाले. तरीही अजून सीमाभागातील [...]
सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली
कंग्राळी खुर्द येथील अभिवादन कार्यक्रमात माजी आमदार मनोहर किणेकर यांचे विचार वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. परंतु भाषावार प्रांतरचनेवेळी बेळगावसह सीमाभागातील 865 मराठी बहुभाषिक गावे कर्नाटकात डांबण्यात आली. या विरोधात 17 जानेवारी 1956 रोजी बेळगावमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनावर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र मारुती बेन्नाळकर हुतात्मा झाले. [...]
महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात प्रखरपणे भूमिका मांडून सीमाप्रश्न सोडवून घ्यावा
प्रतिनिधी/ खानापूर सीमाप्रश्नाची सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी 21 तारखेपासून होणार आहे. यासाठी आता महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन सर्वोच्च न्यायालयात, तसेच केंद्राकडे पाठपुरावा करून सीमाप्रश्न सोडवून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही शेवटची सुवर्णसंधी असून महाराष्ट्राने हा प्रश्न आता गांभीर्याने घेतला पाहिजे. सीमाप्रश्नाची ही लढाई अंतिम लढाई आहे. कर्नाटकाच्या जोखडातून आम्हाला सिमावासियांना मुक्त करावे, [...]
नोरोव्हायरस संसर्गामुळे चीनमध्ये घबराट
वृत्तसंस्था/ बीजिंग चीनमध्ये पुन्हा एकदा विषाणूच्या संसर्गामुळे चिंता वाढली आहे. कोविड-19 नंतर आता नोरोव्हायरसमुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांतातील फोशान शहरातील एका हायस्कूलमधील 100 हून अधिक विद्यार्थ्यांना विषाणूची लागण झाली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, एकूण 103 विद्यार्थ्यांना पॉझिटिव्ह चाचणी मिळाली आहे. तथापि, सर्व संक्रमित विद्यार्थ्यांची प्रकृती ठिकठाक असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. [...]
स्वदेशी ‘एआय’, विदेशीला ‘बाय बाय’
नवी दिल्ली येथे 19 आणि 20 फेब्रुवारीला एक जागतिक ‘एआय’ परिषद आयोजित केली जात आहे, जिथे भारत आपले ’स्वदेशी एआय तंत्रज्ञान‘ जगासमोर मांडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच भारतीय एआय स्टार्टअप्ससोबत एक गोलमेज बैठक आयोजित केली होती. भारतात होणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ च्या पार्श्वभूमीवर या शिखर परिषदेमधील ‘एआय फॉर ऑल : ग्लोबल [...]
तृणमूल काँग्रेसकडून घुसखोरांची पाठराखण
पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल : केंद्र सरकारच्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचाही आरोप वृत्तसंस्था/ कोलकाता, मालदा पश्चिम बंगालमधील मालदा येथील एका सभेत पंतप्रधान मोदींनी शनिवारी केंद्र सरकारच्या योजना, भाजपचा विस्तार यावर प्रकाश टाकत एक मोठा राजकीय संदेश देतानाच तृणमूल काँग्रेस सरकारवर तीव्र हल्ला चढवला. बंगालमधील प्रत्येक गरीब कुटुंबाला कायमचे घर असावे, प्रत्येक गरजू व्यक्तीला मोफत [...]
तंत्रज्ञान –सर्जनशीलतेमध्ये ‘एआय’ची लक्ष्मणरेषा
>> शहाजी शिंदे मानवी सर्जनशीलतेवर ‘एआय’च्या आक्रमणाचे गंभीर धोके विविध क्षेत्रांत जाणवत आहेत. यामुळे सर्जनशीलतेच्या संदर्भात ‘एआय’ची लक्ष्मणरेषा नेमकी कुठे असावी, हा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढत असताना साहित्य आणि कला यांसारख्या सर्जनशील क्षेत्रांत तो किती प्रमाणात स्वीकारार्ह असावा? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मानवी सर्जनशीलतेवर होणाऱ्या […]
उद्याची शेती –फलोत्पादनाच्या भवितव्यासाठी
>> रितेश पोपळघट, ritesh@the-farm.in सध्या जगभरातील शेती आणि विशेषत फलोत्पादन क्षेत्र अभूतपूर्व आव्हानांच्या काळातून जात आहे. याबाबत आपल्या देशानेही निर्णायक पाऊल उचलत शासनाद्वारे ‘क्लीन प्लांट प्रोग्राम’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. क्लीन प्लांट प्रोग्रामची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे धोक्याचे विश्लेषण आणि सर्वेक्षण आधारित अंमलबजावणी. द्राक्ष पिकासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यात व्यापक सर्वेक्षण […]
साहित्यविश्व –साहित्य अभिरुचीचा उत्सव
>> शुभांगी बागडे, shubhabagde0101@gmail.com भारताच्या साहित्य–संस्कृती पटलावर वैशिष्टय़पूर्ण ठरलेल्या ‘जयपूर लिटरेचर फेस्टिवल’ला नुकतीच सुरुवात झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे मुख्य व टीमवर्क आर्टस् प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजॉय के. रॉय यांच्याशी साधलेला संवाद. लोकप्रिय अशा जयपूर लिटरेचर फेस्टिवलबद्दल काय सांगाल? – जयपूर साहित्य महोत्सव गेल्या काही वर्षांत जगभरातील साहित्य वर्तुळात लोकप्रिय ठरत आहे. […]
सोप्पडलजवळ अपघातात फोटोग्राफरचा मृत्यू
प्रतिनिधी/ बेळगाव दुचाकीला ठोकरून भरधाव कार रस्त्याशेजारी ख•dयात कलंडल्याने बेळगाव-बागलकोट रोडवरील सोप्पडल (ता. रामदुर्ग) जवळ झालेल्या अपघातात एका फोटोग्राफरचा मृत्यू झाला. तर कारमधील दोघेजण जखमी झाले. शुक्रवार दि. 16 जानेवारी रोजी ही घटना घडली. मुरगोड पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. लक्कण्णा बसप्पा बुदिहाळ (वय 34) रा. मुरकटनाळ (ता. रामदुर्ग) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या [...]
ऑस्टेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला आज प्रारंभ
मानांकनात स्पेनचा अल्कारेझ तसेच साबालेंका अग्रस्थानी वृत्तसंस्था / मेलबोर्न 2026 च्या टेनिस हंगामातील येथे रविवारपासून पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला थाटात प्रारंभ होत आहे. इटलीचा जेनिक सिनर आणि अमेरिकेची मॅडिसन किज हे या स्पर्धेतील अनुक्रमे पुरूष आणि महिला एकेरीतील गतविजेते आहेत. सदर स्पर्धेतील मानांकनात स्पेनच्या अल्कारेझला पुरूष एकेरीत तर आर्यना साबालेंकाला महिला एकेरीच्या मानांकनात टॉपसिडींग [...]
कॅन्टोन्मेंट सदस्यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढविला
बेळगावसह 56 कॅन्टोन्मेंटसाठी निर्णय प्रतिनिधी/ बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील सरकार नियुक्त सदस्यांचा कालावधी एक वर्षाने वाढविण्यात आला आहे. बेळगावसह 56 कॅन्टोन्मेंट बोर्डमधील सदस्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांना आणखी एक वर्ष काम करण्यास मिळणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डचे स्थानिक महानगरपालिका अथवा नगरपालिकांमध्ये हस्तांतरण केले जाणार असल्याने मागील अनेक [...]
बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाचा मृत्यू
पेट्रोल पंपावर पैसे न भरता पळून जाणाऱ्या कारला रोखण्याचा प्रयत्न अंगलट वृत्तसंस्था/ ढाका बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाचा दु:खद मृत्यू झाला आहे. सदर तरुण पेट्रोल पंपावर काम करत असताना पैसे न देता पळून जाणाऱ्या वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला वाहनाने चिरडून जागीच ठार मारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना शुक्रवारी बांगलादेशच्या राजबारी जिह्यात [...]
पाकिस्तानात अपघातात 6 मुलांसह 14 मृत्युमुखी
धुक्यामुळे प्रवासी ट्रक कालव्यात कोसळला वृत्तसंस्था/ इस्लामाबाद पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दाट धुक्यामुळे शनिवारी मोठा रस्ते अपघात घडला. प्रवाशांना घेऊन जाणारा ट्रक पुलावरून कालव्यात कोसळल्याने 6 मुलांसह चौदा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य नऊ जण जखमी झाले आहेत. लाहोरपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरगोधा जिह्यातील कोट मोमिन भागात शनिवारी पहाटे हा अपघात झाला. पंजाब [...]
उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांना पितृशोक
मोहनलाल मित्तल यांचे लंडनमध्ये निधन वृत्तसंस्था/ लंडन जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टील कंपनी आर्सेलर मित्तलचे मालक लक्ष्मी मित्तल यांचे वडील मोहनलाल मित्तल यांचे निधन झाले आहे. वृद्धापकाळाने त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. निधनसमयी ते 99 वर्षांचे होते. एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून त्यांनी एका मजबूत व्यावसायिक वारशाचा पाया रचून उद्योग जगतात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. [...]
सौराष्ट्र-विदर्भ आज जेतेपदासाठी लढत
वृत्तसंस्था / बेंगळूर 2026 च्या क्रिकेट हंगामातील विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत येथे रविवारी विदर्भ आणि सौराष्ट्र यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. या सामन्याला दुपारी 1.30 वाजता प्रारंभ होईल. या स्पर्धेमध्ये यावेळी विशेष नावाजलेले क्रिकेटपटू नसतानाही सौराष्ट्र आणि विदर्भ या दोन्ही संघांनी अनेक बलाढ्या संघांना धुळ चारत अंतिम फेरी गाठली आहे. दरम्यान या दोन्ही [...]
श्रेयस अय्यरला लॉटरी, टीम इंडियात थेट एंट्री
न्यूझीलंडविरुद्ध टी 20 मालिकेत खेळणार :रवि बिष्णोईलाही संधी :दुखापतीमुळे तिलक वर्मा बाहेर वृत्तसंस्था/ मुंबई बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात महत्त्वाचे बदल केले आहेत. बराच काळ संघाबाहेर असलेले श्रेयस अय्यर आणि रवि बिश्नोई यांची टी-20 संघात पुन्हा एकदा निवड झाली आहे. मात्र, वनडे मालिकेदरम्यान दुखापत झालेल्या अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यांच्यासाठी ही बातमी धक्कादायक ठरली [...]
आंतरराष्ट्रीय व्यापार दबावात नाही होत
सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्वपूर्ण विधान वृत्तसंस्था / संभाजीनगर ‘आंतरराष्ट्रीय व्यापार करार दबाव टाकून केले जाऊ नयेत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे एका हिंदू सम्मेलन कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी या विषयावरील त्यांची मते व्यक्त केली आहेत. कोणत्याही देशाने कितीही व्यापार शुल्क लागू केले, तरी भारत [...]
रोखठोक –हरामाच्या पैशांचा खळखळाट
मुंबईसह 29 महापालिकांचे मतदान व निकाल लागले आहेत. मुंबई-ठाण्यात व इतरत्र हरामाचा पैसा निवडणुकीसाठी वापरला आणि सत्तेतल्या तिन्ही पक्षांकडे हा पैसा होता. त्यात गौतम अदानींच्या बादशाहीवर राज ठाकरे यांनी केलेल्या हल्ल्याने भूकंप झाला. त्याच भ्रष्ट पैशांवर भाजपने मुंबई अदानींच्या घशात घातली. हा मजकूर लिहीत असताना मुंबईसह 29 महानगरपालिकांचे निकाल लागले आहेत. आतापर्यंत मुंबईत ‘ठाकऱ्यांची’ म्हणजे […]
>> प्रा. डॉ. आनंद कुमार वर्षानुवर्षे सुरू असलेले अमेरिकन निर्बंध, अंतर्गत आर्थिक गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार आणि संरचनात्मक कमकुवतपणामुळे इराणची अर्थव्यवस्था आधीच पोखरली गेली होती. डिसेंबरच्या शेवटी जेव्हा महागाई अनियंत्रित झाली, तेव्हा लोकांचा असंतोष रस्त्यावर उफाळून आला. दुर्दैवाने इराणचे नेतृत्व कोंडीत सापडले आहे. कठोर दडपशाही केल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडण्याची आणि नवीन निर्बंधांची भीती आहे, तर नरमाई […]
>> आशुतोष बापट, ashutosh.treks@gmail.com शुभमंगल सावधान’ हे शब्द कानावर पडताक्षणी राणूबाईंचा नारायण बोहल्यावरून जो पळाला, तो पसारच झाला. संसाराच्या या चक्रात अडकायचे नाही असे मनाशी पक्के ठरवून मागे वळून न पाहता नारायण अव्याहत धावत होता. मनी सदैव रामाचा ध्यास घेतलेला नारायण बलोपासना आणि आध्यात्मिक साधना यात पूर्णपणे रममाण झाला. देशभ्रमंती करून विविध ठिकाणी मठ, मारुतीची […]
आजचे भविष्य रविवार दि. 18 जानेवारी 2026
मेष: मैदानावरील स्पर्धेत सहभाग दर्शवाल. आर्थिक फायदा होईल वृषभ: भीतीपोटी चिंतेमुळे होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा मिथुन: प्रेमाच्या परमानंदात स्वप्ने व वास्तव एकच होतील कर्क: जीवनाचा आनंद आपल्या लोकांसोबत राहण्यातच आहे. सिंह: ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यापासून अलिप्त राहाल कन्या: कामाच्या अपेक्षा उंचावल्या असल्या तरी होईल तेवढेच करा तुळ: नातेवाईकाना भेटून वेळ घालवल्यामुळे आनंदी वातावरण वृश्चिक: [...]
साय-फाय –हिमालयात बर्फाचा दुष्काळ
>> प्रसाद ताम्हनकर, prasad.tamhankar@gmail.com कायम सर्वत्र बर्फाने वेढलेल्या अवस्थेत असलेला हिमालय सध्या एका प्रकारे बर्फाच्या दुष्काळाचा सामना करतो आहे आणि त्यामुळे जगभरातील पर्यावरण तज्ञ चिंतेत पडलेले आहेत. संशोधकांच्या अभ्यासानुसार 1980 ते 2020 या कालावधीत झालेल्या हिमवर्षावाच्या तुलनेत गेल्या 5 वर्षांत हिवाळ्यातील हिमवर्षाव कमी झालेला आहे. सखल भागात हिमवर्षाव कमी होऊ लागला आहे आणि पावसाचे प्रमाण […]
>> दुष्यंत पाटील, dush.patil@gmail.com इटलीच्या मिलानमधील चित्रकार कॅरावॅगिओ, ज्याचं ‘द कार्डशार्प्स’ हे मानवी भावभावनांचं वास्तववादी चित्रण करणारं चित्र आजही तितकंच लोकप्रिय आहे. तटस्थ वृत्तीने जगण्याची त्याची वृत्ती चित्रातही उमटलेली दिसते. अतिशय थरारमय आयुष्य लाभलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे कॅरावॅगिओ. त्याचं जीवन म्हणजे एक ‘क्राईम थ्रिलर’ होतं. कॅरावॅगिओचा जन्म 1571 साली इटलीमधल्या मिलानजवळ झाला. तो लहान असतानाच […]
>> अक्षय शेलार, shelar.abs@gmail.com अमेरिकन स्टँड–अपच्या परंपरेत सामाजिक इतिहास, संघर्ष समोर ठेवत त्यावर भाष्य करणारा कॉमेडियन मिन्हाज. त्याच्या विशिष्ट शैलीमुळे त्याचा विनोद समस्त समुदायाचा आवाज ठरतो. हसन मिन्हाजची स्टँड-अप कॉमेडी म्हणजे केवळ विनोदी कार्यक्रम नसून एक राजकीय, सांस्कृतिक आणि आत्मकथनात्मक कामगिरी असते. अमेरिकन स्टँड-अपच्या परंपरेत वैयक्तिक अनुभव आणि सामाजिक इतिहास एकमेकांत मिसळणारे जे कॉमेडियन्स आहेत, […]
भविष्यकाळात चंद्रप्रवास ही नित्याची बाब होईल, हे गृहित धरुन अमेरिकेतील एका 22 वर्षीय युवकाने चंद्रावरच हॉटेल उभे करण्याची महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स आणि एनव्हिडीया यांसारख्या धनाढ्या कंपन्या या प्रकल्पात मोठी गुंतवणूक करणार आहेत. येत्या काही वर्षांमध्ये या हॉटेलाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अर्थातच, हे हॉटेल प्रचंड महाग असणार, [...]
डी. के. शिवकुमार यांचे दिल्लीतच ठाण
आजचा दावोस दौरा अचानक रद्द : कुतूहलात भर प्रतिनिधी/ बेंगळूर आसामसह इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीला उपस्थित राहण्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दिल्लीत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी कसरत करत असलेल्या शिवकुमार यांनी रविवारचा दावोस दौरा रद्द केला असून दिल्लीतच ठाण मांडले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुतूहलात भर पडली आहे. शुक्रवारी दिल्लीत आसाम [...]
उत्तर भारतात थंडी, धुक्याचा कहर
दिल्ली-एनसीआरमध्ये दृश्यमानता शून्य, काश्मीर-हिमाचल प्रदेशमध्ये हिमवर्षाव वृत्तसंस्था/ नवी दिल्ली उत्तर भारतातील अनेक भागात तीव्र थंडी आणि धुक्याचा कहर सुरूच आहे. शनिवारी सकाळी दिल्ली, एनसीआर आणि त्याच्या आसपासच्या भागात दाट धुक्याची चादर पसरली होती. धुक्यामुळे समोरचे काहीही दिसत नसल्यामुळे रस्त्यांवरील वाहनांचा वेग लक्षणीयरीत्या मंदावला होता. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेत हवामान खात्याने ही थंडीची लाट आणि दाट [...]
ठाणे पालिकेत वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू, भाजपचा इशारा
ठाणे महापालिका निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला आहे. आम्ही सोबत किंवा विरोधी असलो तरीही पारदर्शक काम आणि विकास यादृष्टीने आम्ही अंकुश ठेवण्याचे काम करू. आम्ही म्हणू ते धोरण आणि सांगू ते तोरण हे जसे प्रशासकीय राजवटीत व्हायचे ते आम्ही खपवून घेणार नाही. ठाणे पालिकेत वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू, असा इशारा भाजप आमदार संजय केळकर […]
एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला गती देण्यात आली असून पुढील दोन महिन्यांत पुलाचा सांगाडा हटवण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन पूल उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे मार्गिकेवरील पूल उभारणीचे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ‘महारेल’ने निश्चित केले आहे. पुलासाठी आवश्यक गर्डरपैकी 70 टक्के गर्डर नोएडा येथील फॅक्टरीमध्ये तयार केल्याची माहिती ‘महारेल’ने दिली. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडून […]
>> तृप्ती कुलकर्णी प़्रेम ही मानवी जीवनातील एक अत्यंत मूलभूत, तरल आणि आदिम भावना… तिचं स्वरूप अनुभवाच्या पातळीवर जितकं सघन, तितकंच ती शब्दांत पकडणं अवघड. कविताही अशाच अव्यक्त भावनांना क्षणिक, तरीही अर्थपूर्ण आकार देणारी अभिव्यक्ती… म्हणूनच कविता केवळ शब्दांचा आविष्कार न राहता संवेदनांचा, अनुभूतींचा संवाद ठरते. लेखिका, अनुवादिका, कवयित्री मृणाल काशीकर खडक्कर लिखित ‘सिंड्रेला’ हा […]
ऐकावे जनांचे…–हिंदीची समृद्ध खिडकी
>>अक्षय मोटेगावकर हिंदी भाषेतील समृद्ध साहित्यसंपदेचा आस्वाद घेण्यासाठी ऐकावे असे डॉ. कुमार विश्वास यांचे त्यांच्याच नावाने असणारे यूटय़ूब चॅनेल म्हणजे हिंदी भाषेतील संपन्नतेचा अनुभव घेण्यासारखे आहे. व्हायरल हा शब्द जेव्हा फक्त इन्फेक्शनबाबतच वापरला जायचा त्या काळात म्हणजे 2006-07 च्या काळात हा माणूस यूटय़ूबच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल झाला होता. 2005 ला यूटय़ूब आले आणि 2006-07 च्या […]
खचू नका, आपण त्यांना पुरून उरू! –राज ठाकरे
पालिकेची यावेळची निवडणूक अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईतसुद्धा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नाही याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपण त्यांना पुरून उरू, असा ठाम विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला. […]
बोलीभाषेची समृद्धी –कोरकू बोली
>> वर्णिका काकडे विदर्भाच्या उत्तर डोंगर पठारावर ते महादेवाच्या डोंगरापर्यंत ‘कोरकू’ आदिवासी बांधव वस्ती करून राहिलेले आहेत. कोरकू ही या जमातीची स्वतंत्र बोलीभाषा असून ‘मुंडा’ किंवा ‘खेरवारी’ भाषासमूहामध्ये तिची गणना होते. मात्र या भाषेला कोणतीही लिपी नाही. कोरकू बोली भाषेत मराठी, हिंदी, नेमाडी शब्द इतके मिसळले आहेत की त्यातून खरी कोरकू भाषा कोणती हे ओळखणे […]
>> रविप्रकाश कुलकर्णी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम 98 व्या म्हणजे दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनापासून सुरू झाले. सातारा येथे झालेल्या 99 अ.भा.म. साहित्य संमेलनाला शतकपूर्व संमेलन म्हणण्यात आलं. अर्थात त्यामुळे शंभरावे साहित्य संमेलन कुठे असणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाले. सातारा येथील संमेलनाचा समारोप समारंभ नेते मंडळींच्या उपस्थितीत पार पडला. या समारोप सोहळ्यात […]
प्रेरणा –दिव्यांग लक्ष्मीचा प्रवास
>> अंजली महाजन शारीरिकदृष्टय़ा सक्षम नसूनही जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण अशा दिव्यांग लक्ष्मीचा प्रवास. अनेकदा आपण एखाद्या छोटय़ाशा अडचणीमुळे संपूर्ण आयुष्यालाच दोष देऊ लागतो. परिस्थितीमुळे निराश होतो, स्वतच्या जीवनाबद्दल हताशा मनात घर करते. प्रत्यक्षात मात्र आपण ठरवले तर कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. पण क्षणभर विचार करा, जर एखाद्या व्यक्तीकडे दोन्ही हातच नसतील तर […]
‘प्रतिकूल परिस्थितीत लागलेला मुंबईचा निकाल अभिमानास्पद आहे. पण लढाई संपलेली नाही, आता सुरू झालेली आहे. तुमची जिद्द कायम ठेवा. या जिद्दीच्या जोरावर आपण पुन्हा जिंकू,’ असा जबरदस्त विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. मुंबई महापालिकेसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवारांनी सत्ताधाऱ्यांच्या धनशक्तीला जोरदार टक्कर देत 65 जागांवर दणदणीत विजय मिळवला. शिवसेनेच्या या […]
सत्तास्थापनेची तयारी, पण महापौर पदाच्या लॉटरीला मुहूर्त नाही
मुंबईसह राज्यातल्या तेवीस महानगर पालिकांवर सत्तास्थापनेची भाजपने तयारी सुरू केली आहे. पण महापौर पदाच्या आरक्षणाच्या लॉटरीला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे आता येत्या बुधवारपर्यंत घाईगडबडीने महापौर पदाची लॉटरी काढण्याच्या नगरविकास विभागाच्या हालचाली सुरू आहेत. महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यावर दोन आठवडय़ांत महापौर नियुक्त करावा लागतो. आता महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. पण अद्याप महापौर पदाच्या […]
शिंदे गटाला दणका, हायकोर्टाने रोखल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या समित्या
अंबरनाथ नगर परिषदेत अजित दादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपला धक्का देणाऱ्या शिंदे गटाला चांगलीच चपराक बसली आहे. नगर परिषदेतील विविध समित्या स्थापनेला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. शिंदे गटाने अजित पवार गटाचे नगरसेवक घेऊन स्थापन केलेल्या शिवसेना अंबरनाथ महायुती विकास आघाडीला भाजपच्या अंबरनाथ विकास आघाडीने याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. यातील वैध आघाडी […]
>> पराग पोतदार वयाच्या तिसऱ्या वर्षी आपली दृष्टी गमाविलेल्या दत्तू अगरवाल यांनी दृष्टीहीन मुलींच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण केला आहे. हिंमत न हारता त्यांनी दृष्टीहीन मुलींसाठी मातोश्री अंबुबाई निवासी शाळा सुरू केली असून तिथे शंभर दृष्टीहीन मुलींचे मोफत शिक्षण आणि वसतिगृहाची सोयही केली आहे. दृष्टीहीन व्यक्तींना समाजाकडून सहानुभूतीने बघितले जाते. मात्र, त्यांना मदत करण्यासाठली फार […]
मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी राज्यात सत्तास्थापन करताना रुसून गावाला जाऊन बसलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेल मुक्कामी येण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या सत्तेतील वाटय़ासाठी दबावतंत्र की नगरसेवक फुटण्याची धास्ती असल्याने शिंदे गटावर पुन्हा ‘काय ते हॉटेल…’ची वेळ आल्याची चर्चा आहे. […]
अनंत गर्जेचा जामिनासाठी अर्ज, सत्र न्यायालयाची पोलिसांना नोटीस
बहुचर्चित डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणातील आरोपी अनंत गर्जेने जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याची दखल घेत सत्र न्यायालयाने पोलिसांना याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा स्विय सचिव अनंतने अॅड. मंगेश देशमुख यांच्यामार्फत हा अर्ज केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रूपाली पवार यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने पोलिसांना नोटीस […]
मध्य रेल्वेवर आज प्रवाशांची त्रेधातिरपीट, सीएसएमटी ते विद्याविहार पाच तासांचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी प्रवाशांची त्रेधातिरपीट उडणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामे करण्यासाठी उपनगरीय मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या अवधीत धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे धिम्या लोकलसह […]
मंगळवारपासून दादर, अंधेरी, भांडुपमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा
मुंबईत मंगळवार, 20 जानेवारीपासून गुरुवार, 22 जानेवारीपर्यंत जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. याचा परिणाम जी/उत्तर दादर, के/पूर्व अंधेरी, एस भांडुप, एच/पूर्व वांद्रे आणि एन विभाग घाटकोपरमध्ये काही भागात पाणीपुरवठा बंद, काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून पाणीपुरवठय़ाच्या वेळेतही बदल होणार आहे. एमएमआरडीएच्या ‘मेट्रो लाईन-7 अ’ प्रकल्पाच्या कामासाठी 2 हजार 400 मिलीमीटर […]
दोन महिने पैसे मिळाले नाहीत, भंडाऱ्यात लाडक्या बहिणींनी अडवला राष्ट्रीय महामार्ग
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हप्ता देण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात राज्यातील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून त्याचा थेट उद्रेक भंडारा जिह्यात पाहायला मिळाला. शनिवारी सकाळी संतप्त लाडक्या बहिणींनी मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवत आंदोलन […]
हिंदुस्थानचा प्रजासत्ताक दिन सोहळा खलिस्तानी आणि बांगलदेशच्या दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर आहे. दिल्लीसह देशातील काही शहरांमध्ये हे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिबंधित खलिस्तानी संघटना आणि बांगलादेशातील दहशतवादी यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आत्मघाती हल्ले घडवू शकतात. दिल्लीत 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये आत्मघाती बॉम्बस्पह्ट […]
चांदी स्वच्छ करायची असेल तर…हे करून पहा
घरातील चांदीची भांडी किंवा देवपूजेतील चांदीचे साहित्य काही दिवसांमध्ये काळी पडतात. अनेकदा कितीही घासली तरीही त्यांना चमक येत नाही. त्यामुळे महागडे पॉलिश वापरण्याऐवजी ही जुनी ट्रीक वापरल्यास काही मिनिटांमध्येच चांदी स्वच्छ होऊन चमकायला लागेल. n चांदी स्वच्छ करण्यासाठी पूर्वी ताकाचा वापर व्हायचा. चांदीची भांडी किंवा वस्तू साधारणतः अर्धा तास ताकात भिजवून ठेवा. त्यानंतर ती पाण्याने […]
>> अनंत देशपांडे आजकाल वर्तमानपत्र उघडले की, खून, मारामाऱ्यांच्या बातम्यांबरोबरच सायबर स्पॅम या विषयांच्या बातम्या दिसून येतात. सर्वसामान्य नागरिकांना आज धकाधकीच्या काळात याचे खरे तर भान नाही. मात्र अलीकडे सर्वांचेच लक्ष आता जाऊ लागले आहे. याला प्रतिबंध घालण्याकडे गंभीरपणे लक्ष देण्यासाठी सांगलीकर अॅड. धनंजय मद्वाण्णा यांनी यासंदर्भात एक छान पुस्तक प्रकाशित केले आहे. सायबर स्पॅमबरोबरच […]
साखर कारखान्यातील केमिकल कचरा शेतजमीन, पाण्यात जाता कामा नये, असे लोकायुक्त विद्याधर कानडे यांनी बजावले आहे. केमिकल फॅक्टरींना केमिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लागू असलेले नियम साखर कारखान्यांनाही लागू होतील, असेही लोकायुक्त कानडे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची सद्यस्थिती काय आहे याची माहिती औद्योगिक खात्याच्या प्रधान सचिवांनी सादर करावी. केमिकल कचऱ्यामुळे काही नुकसान झाल्यास त्याची […]
असं झालं तर…ड्रायव्हिंग लायसन्समध्ये चुकीचा नंबर?
1 ड्रायव्हिंग लायसन्स हे आज महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र बनले आहे. त्यात नोंदवण्यात आलेला मोबाईल नंबर बरोबर आणि सक्रिय असणे आवश्यक आहे. 2 त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्या. मोबाईल नंबर ऑनलाईन पद्धतीने अपडेट करता येतो. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. 3 यासाठी parivahan.gov.in या वेबसाईटवर जा. तेथे ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित लिंकवर क्लिक करा. […]
अनेकवेळा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडतो त्याची ओळख पटवता येत नाही.काही गुन्ह्यातील आरोपी १५-२० वर्ष फरार होऊन आपला ‘हुलिया’ बदलून वावरत असतात अशावेळी ते आरोपी पकडणे अशक्य होते अशा अनेक प्रश्नांवर रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ए आय तंत्रज्ञान वापरून उपाययोजना शोधली आहे.त्यांनी रेडस (आरएआयडीएस) हे ॲप तयार तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले आहे.या […]
निवडणूक संपली असली तरी, महाराष्ट्ररक्षणाचा आपला संग्राम संपलेला नाही –आदित्य ठाकरे
निवडणूक जरी संपली तरी महाराष्ट्ररक्षणाचा संग्राम संपलेला नाही, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवीन नगरसेवकांचे अभिनंदन करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण […]
मराठा, मुस्लिम, दलित एक झाल्यास भाजपाला चिरडून टाकतील –जरांगे
भाजपवाले फार कलाकार आहेत.त्यांनी पहिली महाविकास आघाडी संपवली. आता शिंदेचा आणि अजितदादाचा काटा काढला. मात्र मराठा, मुस्लिम आणि दलित एक झाल्यास ते भाजपला चिरडून टाकतील असा हल्लाबोल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. परळीतील मिरवट येथे आज ते माध्यमांशी बोलत होते. जरांगे यांनी परळीतील मिरवट येथे आज शनिवारी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. […]
मुंबईची राणी! युपीविरुद्ध एकटी भिडली, WPL च्या इतिहासात अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू
गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा खेळ WPL 2026 मध्ये आतापर्यंत सर्वसाधारण राहिला आहे. मुंबईने पाच सामने खेळले असून त्यांना फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. काल (16 जानेवारी 2026) झालेल्या युपी वॉरियर्झविरुद्धच्या सामन्यातही मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या सामन्यात मुंबईची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केरने एकहाती सामना फिरवण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला. ती सामना जिंकवू शकली […]
ऐन संक्रांतीच्या धावपळीत बचत गटाची मिटिंग आहे आणि देवदर्शनही करायचे आहे. असे सांगून गेवराई तालुक्यातील सावरगाव येथील भोळ्याभाबड्या महिलांना जेजुरीत घेऊन गेले. मतदानाच्या दिवशी पिंपरी-चिंचवड भागात घेऊन जात त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना मतदान करायला लावले. देवदर्शन न करता गावाकडे आणून सोडले. संतापलेल्या महिलांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि […]
जयपूर महोत्सवाच्या व्यासपीठावर मराठीचा डंका
जगभरातील साहित्य वर्तुळात प्रसिद्ध असलेल्या जयपूर साहित्य महोत्सव 2026 ला नुकतीच जयपूर येथे सुरुवात झाली. 15 ते 19 जानेवारी या कालावधीत पार पडत आहे. महोत्सवाचे हे १९ वे वर्ष असून यंदा सुमारे ५०० वक्ते सहभागी होत आहेत. लेखक, विचारवंत, तज्ज्ञ यांची व्याख्याने, संभाषण सत्र विशेष आकर्षण असतात. विविध देशांच्या व प्रदेशांच्या भाषा, संस्कृती आणि विचारसरणीचे […]
Sangli Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे किंगमेकरचे स्वप्न भंगले
भाजप-राष्ट्रवादी संभाव्य सत्ता गठबंधनावर राजकीय चर्चा सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाने आपली ताकद दाखवित तब्बल १६ जागांवर विजय मिळविला आहे. यश समाधानकारक मिळाले असले तरी किंगमेकरच्या भूमिकेचे स्वप्न मात्र भंगताना दिसत आहे. राष्ट्रवादी [...]
Sangli News : नेर्ले येथे मध्यरात्री घरात घुसून मारहाण; पत्नीचे जबरदस्तीने अपहरण
नेर्ले येथे जबरदस्तीने पत्नीला घेऊन गेल्याचा गंभीर प्रकार कासेगाव : वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून मारहाण करत पत्नीला जबरदस्तीने घेऊन गेल्याची गंभीर घटना घडली असून, याप्रकरणी कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील फिर्यादी युवराज बाळासो माने (वय [...]
Solapur News : सोलापूर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता; कार्यालयासमोर जल्लोष
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ‘धुरंदर’ स्टाईल अॅक्टिंग चर्चेत सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर सायंकाळी भाजपच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी विजयी गुलाल उधळून जल्लोष केला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ‘धुरंदर चित्रपटातील भूमिकेप्रमाणे बंदूक चालविण्याची अॅक्टिंग केली तर आ. [...]
Solapur News : पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही हे दाखवून देणारा निकाल : पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूरच्या जनतेने ऐतिहासिक निकाल दिला सोलापूर : महापालिका निवडणुकीत सोलापूरच्या मतदारांनी ना भूतो, ना भविष्यते असे यश दिले. त्यामुळे मी सोलापूरच्या मतदारांसमोर नतमस्तक होतो. पक्षापेक्षा कुणीही मोठा नसल्याची बाब सिध्द करणारा हा निकाल आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री [...]
इराण अजूनही पेटलेलेच, हिंसक निदर्शनांमध्ये ३,००० हून अधिक लोकांचा मृत्यू
इराणमध्ये डिसेंबर २०२५ च्या अखेरीस सुरू झालेल्या राष्ट्रव्यापी विरोध प्रदर्शनांनी हिंसक रूप धारण केले असून येथे गेल्या १९ दिवसांत ३,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. असा दावा विविध मानवाधिकार संघटना आणि रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. ही संख्या १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमधील सर्वात मोठ्या अंतर्गत संघर्षांपैकी एक ठरली आहे. अमेरिकेतील ह्युमन राइट्स अॅक्टिव्हिस्ट्स न्यूज […]
सांगोला अंबिकादेवी यात्रेत शेतीमाल प्रदर्शन सांगोला : सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती सांगोला व कोर्ट रिसीव्हर्स यांच्या वतीने सालाबादप्रमाणे (रथसप्तमी) श्री अंबिकादेवीच्या यात्रेनिमित्त शेतीमालाचे प्रदर्शन व विविध स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती कोर्ट रिसिव्हर्स श्री अंबिकादेवी [...]
Sangli News : जत तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; नातेवाईकांचा घातपाताचा संशय
बनाळी येथील मल्हारी कोकरे यांचा संशयास्पद मृत्यू जत : बनाळी येथील मल्हारी भाऊसो कोकरे (वय ३१) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूबाबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मल्हारी [...]
सहाव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे बिल 4 कोटी 62 लाख 55 हजार 737 रूपये शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा
धाराशिव (प्रतिनिधी)- सहाव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे बिल 4 कोटी 62 लाख 55 हजार 737 रूपये शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे. तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगरच्या वतीने चाचणी गळीत हंगामापासून ऊस उत्पादक शेतकर्यांना अवघ्या पंधरा दिवसांत ऊसाचे बिल अदा करण्याची परंपरा एनव्हीपी शुगर परिवाराने सुरू केली आहे. द्वितीय गळीत हंगाम 2025 - 26 मधिल सहाव्या पंधरवाड्यात 01 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीतीत ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल 2700/- प्रमाणे दि.16 जानेवारी 2026 रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आपले बिल घ्यावे. ज्यांनी खाते दिले नाही अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.
मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल हे सदैवं दडपण आम्ही या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडून […]
दुसऱ्या लग्नाच्या व कुटुंब नियोजनाच्या वादातून मुलाने केला बापाचा खून
धाराशिव (प्रतिनिधी)- दुसरे लग्न केल्याचा राग तसेच पत्नीचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन न केल्याच्या कारणावरून मुलानेच बापाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील अणदुर शिवारातील चिकणी तांडा येथे घडली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताचे नाव महिपती आंबाजी सुरवसे (वय 45, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे असून, आरोपीचे नाव धुळप्पा महिपती सुरवसे (रा. मानेवाडी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अणदुर शिवारातील चिकणी तांडा येथे शेतात ही घटना घडली. आरोपी धुळप्पा सुरवसे याने मयत महिपती सुरवसे यांनी दुसरे लग्न केले. तसेच पत्नी इराप्पा हिचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केले नाही, या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले असून, आरोपीने दगडाने मयताच्या डोक्यात जबर मारहाण केली. या मारहाणीत महिपती सुरवसे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी मयताची आई लक्ष्मीबाई आंबाजी सुरवसे (वय 70, रा. मानेवाडी) यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मानेवाडी परिसरात खळबळ उडाली असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खेळ महत्वाचा- इगे
धाराशिव (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रात करियरच्या संध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या क्षेत्राविषयी पालकांची जागरूकता वाढलेली असली तरी फक्त करियर म्हणूनच नाही तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्राकडे पाहणे आवश्यक असल्याचे मत मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांनी व्यक्त केले. राज्य क्रीडा दिन निमित्त धाराशिव जिल्हा स्केटिंग संघटनेच्या वतीने धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि राष्ट्रीय खेळाडू यांचा गौरव जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी सचिन देवगिरे, धाराशिव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष ऍड जयंत जगदाळे, सचिव प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, संचालक रवींद्र जाधव, किरण शानमे, स्पर्धा विभाग प्रमुख कैलास लांडगे, तांत्रिक समिती प्रमुख यशोदीप कदम आदींसह खेळाडू पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्तीथी होती. राज्य क्रीडा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तर स्केटिंग स्पर्धेत 63 खेळाडू सहभागी झाले होते त्यांच्या पारितोषिक वितरणासह विविध क्रीडा प्रकारातील 21 राष्ट्रीय खेळाडूंना यावेळी गौरविण्यात आले.
प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन
भूम(प्रतिनिधी)- प्राईड इंग्लिश स्कूल, भूम येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अमेरिका येथील सॅन फ्रँसीस्को येथे स्थायिक पॅनमॅटिक इंटरनॅशनल कंपनी चे संचालक इंजि. मनोज दणाने यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन, विविध क्रीडा प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उद्घाटनप्रसंगी इंजि. मनोज दणाने यांनी खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास निर्माण होतो, असे प्रतिपादन केले. निरोगी शरीरातच निरोगी मन वसते. त्यामुळे अभ्यासासोबत खेळालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास शाळेचे पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपीका टकले यांनी केले. तर सूत्रसंचालन मेघा सुपेकर यांनी केले. आभार प्रदर्शन मोनिका बोराडे यांनी मानले. क्रीडा महोत्सवात विविध मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून पुढील दोन दिवस विद्यार्थ्यांमध्ये क्रीडात्मक उत्साह पाहायला मिळणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आशा म्हेत्रे, अरुणा बोत्रे, स्वप्नील सुपेकर आदींनी परिश्रम केले आहे.
स्वार्थासाठी भाजप प्राचीन मंदिरे पाडत आहे; अखिलेश यादव यांचा आरोप
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काशी आणि देशातील प्राचीन मंदिरांवरून भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. अखिलेश यादव म्हणाले की, भाजपला वारसा आणि संवर्धनाची काहीच समज नाही आणि ते इतिहास पुसून स्वतःचा इतिहास घडवू इच्छितात. नफा कमावण्यासाठी प्राचीन मंदिरे पाडली जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अखिलेश यादव म्हणाले […]
शासकीय रेखाकला परीक्षेत माडखोल विद्यालयाचा निकाल १०० टक्के
ओटवणे : प्रतिनिधी सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा माडखोल माध्यमिक विद्यालयाचा १०० निकाल टक्के लागला. एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेला या प्रशालेतून बसलेले सर्व ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात एलिमेंटरी परीक्षेत प्रशालेचे २ विद्यार्थी ए श्रेणीत, २ विद्यार्थी बी श्रेणीत तर २४ विद्यार्थी सी श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट परीक्षेत या [...]
Sangli News : पळा… पळा… तारा वाघीण आली! मानवी वस्तीलगत बाघीणीची दहशत
वारणावती परिसरात बाघीण तारा by भरत गुंडगे वारणावती : पळा..पळा.. तारा वाघीण आली अंगणी आता आपल्या मुलाबाळासह पाळीव जनावराचे कस होणार… ही अवस्था आहे चांदोली परिसरातील अभयारण्यालगत असणाऱ्या ग्रामस्थांची. कधी तारा, कधी चंदा मानवीवस्ती लगत आल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे. गेले चार दिवस शेवताई [...]
Satara News : साताऱ्यात फुटपाथवर ‘टपरी भाडे’ व्यवसायामुळे पालिकेला अडचण
सातारा शहरातील फुटपाथ व्यापाऱ्यांवर कार्यकर्त्यांचा नियंत्रण सातारा : नेत्यांचे फोटो खिशात ठेवून मिरवणारे कार्यकर्तेच रस्त्याच्या कडेच्या जागेचे आकारमानानुसार भाडे ठरवून स्वतःचा खिसा गरम करतात. अगदी १० बाय ८ च्या टपरीला दररोज २०० रुपये बसुल करणाऱ्या या कार्यकर्त्यांचे अर्थकारण सुरु आहे. यावर पालिकेचा अतिक्रमण हटाव विभागही हातावर हात [...]
Satara News : ‘स्थानिक’साठी महाबळेश्वरला प्रशासकीय यंत्रणा सज्ज
जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया महाबळेश्वर तालुक्यात सुरळीत सुरू महाबळेश्वर : नुकत्याच जाहीर झालेल्या पंचायत समिती समिती व जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेला शुक्रवार दि. १६ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. तालुका प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी [...]
Satara News : सातारा जिल्ह्यात भाजपची निवडणूक तयारी जोरात
साताऱ्यात भाजप इच्छुकांच्या १७, १८ रोजी मुलाखती सातारा : भारतीय जनता पार्टीने सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी तयारीला वेग दिला आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १७ व १८ जानेवारी रोजी सातारा येथील हॉटेल लेक व्ह्यू गोडोली येथे घेण्यात येणार [...]
इंधन बचत करणे ही काळाची गरज- प्राचार्य केशव पवार
कळंब (प्रतिनिधी)- सध्याच्या परिस्थितीत इंधन बचत करणे ही केवळ गरज नसून काळाची अपरिहार्यता आहे. इंधनाची बचत करून राष्ट्राच्या विकासाला हातभार लावला पाहिजे, असे प्रतिपादन कळंब आगार संत श्रेष्ठ गोरोबा काका शाशकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य केशव पवार यांनी केले. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि. 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या इंधन बचत मोहिमेचा शुभारंभ दि. 16 जानेवारी रोजी कळंब बस आगारात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विनोद अलकुंठे हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय यंत्र अभियंता सुर्यकांत थोरबोले, संतश्रेष्ठ गोरोबाकाका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चे प्राचार्य केशव पवार, नितेश पडद्यन, प्रा. मोहन जाधव, कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, स्थानक प्रमुख सुरज पायाळ, निलेश जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी राज्य परिवहन महामंडळातील वाहक, चालक व यांत्रिक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना इंधन बचतीचे महत्त्व सांगितले. इंधनाचा योग्य वापर करून प्रत्येक आगार तोट्यातून नफ्यात कसा आणता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाकर झांबरे यांनी मानले. या प्रसंगी वाहतूक नियंत्रक नामदेव जगताप, लखन कांबळे, श्रीमती शिंदे मॅडम, शेख मॅडम, वैभव बंडे, चौवरे, विलास जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यांत्रिक कर्मचारी, वाहक व चालकांनी विशेष परिश्रम घेतले. इंधन बचत मोहिमेमुळे आगाराच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन एसटी महामंडळाला आर्थिक बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
भूम नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी जनशक्तीच्या लक्ष्मी साठे
भूम (प्रतिनिधी)- भूम नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनशक्तीच्या लक्ष्मी साठे तर स्वीकृत नगरसेवकपदी यशवंतराव थोरात यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचे सर्वांनी स्वागत करून कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत. शुक्रवार दि. 16 जानेवारी 2026 रोजी भूम नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष, गटनेतेपद, मूख्य प्रतोद व स्वीकृत नगर सेवकाच्या निवडी संदर्भात प्र. मुख्याधिकारी प्रविण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी उपाध्यक्षपदी लक्ष्मी साठे, गटनेतेपदी रुपेश शेंडगे, मुख्य प्रतोदपदी विठठल बागडे, तर स्वीकृत नगरसेवक पदी यशवंतराव थोरात यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, भाजपचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव वडेकर, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष शरद चोरमले, कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटिल, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, माजी पंचायत समिती सदस्य सिताराम वनवे, प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, अल्प संख्यांक तालुका अध्यक्ष प्रदिप साठे, सहकार आघाडी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गवळी, शुभम खामकर, सिद्धार्थ जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्ष लता गोरे, आदिवाशी पारधी महासंघ तालुका अध्यक्ष दत्ता काळे यांचेसह जनशक्ती आघाडीचे सर्व 15 नगरसेवकांची उपस्थिती होती.
गावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- गावसूद येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली,संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते हा प्रवेश घेण्यात आला. युवासेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे यांच्या पुढाकारात गावसूद येथील आकाश नानासाहेब तेरकर, जितेंद्र देशमुख, नानासाहेब सगर, बालाजी तेरकर, बप्पा एडके, दादासाहेब साळुंखे, प्रकाश घायाळ, ऋषी घायाळ, अभिषेक तेरकर, सुरज एडके, विशाल एडके, बालाजी लांडगे, राजेश निचळ, मोहन घायाळ, परमेश्वर गायकवाड, आकाश दशरथ, सगर सचिन, अजय लांडगे, विश्वजीत सगर, समर्थ सुरवसे, अभिजीत सुरवसे, राज सगर, करण सगर, विशाल गायकवाड आदींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. यावेळी तालुकाप्रमुख सतीश सोमानी, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव, नगरसेवक पंकज पाटील, युवानेते किरण बोचरे, वडगाव उपसरपंच जयराम मोरे, विक्रम पाटील, जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर, संभाजी सलगर, अक्षय खळदगर, रोहन देशमुख उपस्थित होते.
Satara News : खासदार उदयनराजे यांनी पालकमंत्र्याला दिली “जादू की झप्पी”
राजकीय वर्तुळात उदयनराजे–शंभूराज भेटीवर चर्चेचा उधाण सातारा : सातारा जिल्ह्याच्या सक्रिय राजकारणापासून सध्या थोडासा ब्रेक घेतलेल्या खासदार उदयनराजे भोसले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची पुणे–बेंगलोर महामार्गावर अचानक झालेली भेट शुक्रवारी चर्चेचा विषय ठरली. या अनपेक्षित भेटीत उदयनराजेंनी शंभूराज देसाई [...]
परंडा (प्रतिनिधी)- जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातात महानगरपालिका निवडणूकीत मोठे दैदिप्यमान यश मिळवून भाजपा पक्ष अव्वल ठरला आहे. भारतीय जनता पार्टीच्या या अभुतपुर्व यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, परंडा येथे मोठा जल्लोष साजरा केला. भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी उपस्थित सर्वांना पेढा भरवत शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांनी हलगी वाजवत फटाके फोडत भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, युवा नेते परंडा नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, नगरसेवक तथा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, विकास कुलकर्णी, ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड, शिवाजीराव पाटील, शहाजीआप्पा पाटील, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, श्रीराम देवकर, कांतीलाल पाटील, श्रीमंत शेळके, बबनराव चौधरी, अरुण करळे, बाळासाहेब गोडगे, पांडुरंग मुसळे, दिव्यांग आघाडी संयोजक तानाजी घोडके, साहेबराव पाडुळे, विलास खोसरे, जयंत सायकर, भारत भोई, महावीर भोई, रविकुमार गरड, धनंजय काळे, मनोहर पवार, गौरव पाटील, अजिम हन्नुरे, संतोष गायकवाड, आकाश मदने, अमर ठाकूर, कार्तीक दिक्षित, तुषार कोळेकर, समाधान कोळेकर, व्यंकटेश दिक्षित महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात आयुष्मान कार्डसाठी विशेष ई-केवायसी मोहिम ; लाभार्थ्यांना मिळणार आरोग्य सेवांचा लाभ
धाराशिव (प्रतिनिधी)- आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या आयुष्मान कार्डसाठी ई-केवायसी मोहिम राबविण्यात येणार आहे.या योजनेचा सर्वकष आढावा घेण्यासाठी 1 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सध्या जिल्ह्यात 15.23 लाख लाभार्थी असून त्यापैकी 7.31 लाख लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड ई-केवायसी केले आहे.लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी आशा कर्मचारी,स्वस्त धान्य दुकान चालक व “आपले सरकार सेवा केंद्र” कर्मचारी यांना यशस्वी ई-केवायसी साठी 20 रुपये आणि आयुष्मान कार्ड वितरणासाठी 10 रुपये मानधन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति कुटुंब वर्षाला 5 लाख रुपये मोफत शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ मिळणार असून,जिल्ह्यातील 27 खाजगी आणि 13 शासकीय,एकूण 40 रुग्णालयांमध्ये तसेच महाराष्ट्रातील सुमारे 2300 रुग्णालयांमध्ये हा लाभ उपलब्ध आहे. मोफत आयुष्मान कार्ड ग्रामपंचायत स्तरावर, केंद्रे,आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातील.तसेच 70 वर्षांवरील नागरिकांनी “वय वंदना कार्ड” काढून वैयक्तिक व कौटुंबिक विमा 5 लाख रुपयांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ही विशेष मोहिम 09 जानेवारीपासून ते 31 जानेवारी 2026 पर्यंत राबविण्यात येणार असून,लाभार्थी गाव,वार्ड,वस्ती,शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन ई-केवायसी पूर्ण करू शकतात.तसेच आयुष्मान ॲप वापरून लाभार्थी स्वतः देखील ई-केवायसी पूर्ण करू शकतात. जिल्ह्यात आयुष्मान कार्डचे ई-केवायसी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली गावनिहाय नियोजन करून 31 जानेवारी 2026 अखेर सर्व लाभार्थ्यांचे 100 टक्के ई-केवायसी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी दिली.
Photo –आता मजबुतीने, एकजुटीने काम करूया –उद्धव ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले. प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या यशाचे तुम्ही सर्व मानकरी आहात; आता मजबुतीने, एकजुटीने काम करूया असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे तसेच शिवसेना नेते, उपनेते, सचिव, […]
महाराष्ट्रात देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ धाराशिवमध्ये सुरू
धाराशिव (प्रतिनिधी)- महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र राज्यात देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले असून,हा उपक्रम महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरत आहे.श्री प्रकाश आबिटकर,मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण,महाराष्ट्र राज्य आणि राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. या अभिनव उपक्रमाला राज्यभरातील महिलांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, महिलांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली आहे.“मेनोपॉज हा आजार नसून महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे.मात्र या काळात महिलांना शारीरिक व मानसिक आधाराची नितांत गरज असते.प्रत्येक महिलेला योग्य सल्ला, उपचार आणि सन्मान मिळावा, या उद्देशाने मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. रजोनिवृत्ती हा महिलांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील टप्पा असून,या काळात होणारे शारीरिक बदल, मानसिक ताण, हार्मोनल असंतुलन, हाडांचे आजार, झोपेचे विकार व नैराश्य याकडे आजवर अनेकदा दुर्लक्ष झाले होते. यामुळे महिलांना शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या समस्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी समुपदेशन व योग्य उपचाराचा प्रभावी पर्याय शासनाने उपलब्ध करून दिल्याबद्दल समाजातून कृतज्ञता व्यक्त होत आहे.
सार्वजनिक मालमत्तांचे विद्रुपीकरण करणाऱ्यावर होणार कारवाई
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात प्रशासनाने सार्वजनिक मालमत्ताचे विद्रुपीकरण करण्यासंबंधी कडक आदेश जारी केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू असल्याने,जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी हे आदेश दिले आहेत. निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय सार्वजनिक मालमत्ता यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रुपीकरण होऊ नये,यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स तसेच भिंतीवर जाहीरात प्रदर्शित करताना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी संपल्यानंतर हे साहित्य तात्काळ काढून टाकणे व मालमत्ता पूर्ववत करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये हा आदेश जारी केला असून, हा आदेश 13 जानेवारीपासून ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात अंमलात राहील.या आदेशाचा उद्देश निवडणूक प्रक्रियेत सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व सुव्यवस्था राखणे हा आहे.
निवडणूक काळात लाऊडस्पीकर वापरावर प्रतिबंध
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक चा कार्यक्रम जाहीर केल्याने त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी,या दृष्टीकोनातून निवडणूक काळात लाऊडस्पीकरच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगास भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, निवडणुका कोणत्याही अडथळ्याविना व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत ध्वनीक्षेपकांच्या वापरावर जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी प्रतिबंध केला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार,जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत कोणत्याही वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून त्याचा वापर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेऊनच करता येईल.मात्र, ध्वनीक्षेपकाचा वापर करताना वाहन चालू ठेवणे प्रतिबंधित राहील. तसेच, वाहनावर बसवलेले असोत किंवा अन्य प्रकारचे असोत,सर्व प्रकारच्या ध्वनीक्षेपकांचा वापर दररोज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगीयोग्य राहील. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, निवडणूक उमेदवार किंवा ध्वनीक्षेपकाचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी ध्वनीक्षेपक वापरासंबंधीची परवानगी व तपशील संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच नजिकच्या पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक राहील. या आदेशाचा कोणीही भंग केल्यास संबंधित व्यक्ती भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार शिक्षेस पात्र ठरणार आहे.हा बंदी आदेश दिनांक 13 जानेवारीपासून ते दिनांक 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत अंमलात राहील.
निवडणूक काळात नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक चा कार्यक्रम जाहीर केल्याने त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी, या दृष्टीकोनातून नमुना मतपत्रिका छपाईबाबत निर्बंध घातले आहे. राजकीय पक्ष,निवडणूक लढविणारे उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी अथवा हितचिंतक, तसेच मुद्रणालयांचे मालक, इतर सर्व माध्यमांतून छपाई करणारे मालक व प्रकाशक यांनी नमुना मतपत्रिका छापताना काही बाबींचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामध्ये इतर उमेदवारांचे नाव व त्यांना आयोगाने नेमून दिलेले चिन्ह वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केलेल्या प्रकारचा कागद वापरणे आणि आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारातच नमुना मतपत्रिका छापणे यास निर्बंध करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार,नमुना मतपत्रिकांच्या छपाईवर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत,म्हणजेच दिनांक 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत, निर्बंध लागू राहतील. हे आदेश दिनांक 13 जानेवारी ते दिनांक 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या हद्दीत अंमलात राहतील.
Satara News : साताऱ्यात ऑलिंपिक वीर स्व. पै. खाशाबा जाधव यांची १०१ वी जयंती उत्साहात साजरी
स्व. पै. खाशाबा जाधव यांची १०१ वी जयंती सातारा : ऑलिंपिकमध्ये भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू, ऑलिंपिक वीर स्वर्गीय पै. खाशाबा जाधव यांची १०१ वी जयंती १५ जानेवारी रोजी पोलीस कवायत मैदान, सातारा [...]

23 C