Sangli : सांगलीवाडी प्रभागात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचारात सक्रिय
महाविकास आघाडीला मतदान करण्याचे मतदारांना आवाहन सांगली : सांगलीवाडीत अनेक प्रश्र प्रलंबित आहेत. केवळ आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ देतील आणि नक्कीच परिवर्तन घडवतील, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत कोळी, दिपाली पाटील व अश्विनी [...]
पारदर्शक व भयमुक्त निवडणुकांना राज्यात हरताळ: हर्षवर्धन सपकाळ.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी केली जात आहे. उमेदवारांना धमकावले जात आहे, पैशांचे आमिष दाखवून अर्ज भरु दिला जात नाही किंवा मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे. लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजेत पण त्याला […]
Kolhapur News : मतदान केंद्रांवरील सुरक्षा व व्यवस्थापनावर विशेष लक्ष
S.P. सुनील फुलारी यांनी मतमोजणी प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी महासैनिक दरबार हॉल प्रशिक्षण केंद्र येबील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील स्ट्रॉग रूम तसेच रमणमळा येथील स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्राची पाहणी केली.कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या [...]
महायुतीची सत्ता येण्यासाठी मतरुपी आशीर्वाद द्या ; माजी उपनगराध्यक्ष उदय बुगड यांचे आवाहन
महायुतीच्या माध्यमातून विकासासाठी कटिबद्ध – उदय बुगड इचलकरंजी : केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून शहराचा पर्यायाने प्रभागाचा विकास आणि प्रश्न सोडवण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यापुढेही महायुतीच्या माध्यमातून आम्ही कटीबध्द आहोत. महानगरपालिकेत महायुतीची सत्ता येण्यासाठी सर्वांनी आम्हांला मतरूपी आशीर्वाद [...]
हातकणंगले तालुक्यातील रुई येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ
हातकणंगलेत आत्महत्येची घटना हातकणंगले : रुई (ता. हातकणंगले) येथील तरुणाने राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केली. अभय आण्णा कमलाकर वय ३८ असे मृताचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, अभय हा घरी पत्नी व मुलगी यांचसोबत राहत होता. काही [...]
Kolhapur Crime : कोल्हापुरात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीचे अपहरण; आरोपीस 3 वर्षे सक्तमजुरी
कोल्हापुरात एकतर्फी प्रेमाचे गंभीर परिणाम कोल्हापूर : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १ आर. व्ही. आदोने यांनी तरुणास दोषी ठरविले. सुहास उर्फ पप्पू आनंदा कांबळे (वय ३५ रा. टिंबर मार्केट, गवत मंडई) [...]
Sangli News : शिराळ्यात बिबट्याचा हल्ला; भावाच्या धैर्यामुळे नऊ वर्षीय बालिकेचा जीव वाचला
शिराळा तालुक्यात बिबट्याची दहशत शिराळा : उपवळे (ता. शिराळा) येथे गावातील हनुमान मंदिराजवळ राहणाऱ्या नऊ वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. अकरा वर्षांच्या भावाने चिरथरारकरित्या बिबट्याच्या तावडीतून सोडविल्याने बालिकेचा प्राण वाचला. स्वरांजली संग्राम पाटील (वय ९ वर्षे) रा. [...]
Solapur : सोलापुरात थरारक दरोडा; खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाकडून 25 लाखांची लूट
कारंबा नाक्यावर आठ जणांच्या टोळीचा दरोडा सोलापूर : शहरातील कारंबा नाका परिसरात थरारक दरोड्याची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या आठजणांच्या टोळीने एका खासगी कंपनीतील व्यवस्थापकास मारहाण करून त्यांच्याकडील तब्बल २५ लाख रुपयांची रोख रक्कम लुटून फरार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी फौजदार [...]
केमोथेरपी सुरू असतानाही इलेक्शन ड्युटी, नागपुरात प्रशासनाकडून अंसवेदनशीलतेचा कळस
नागपूरमधील महाराष्ट्र सरकारच्या एका शैक्षणिक संस्थेतील ज्येष्ठ प्राध्यापक महिलेची निवडणूक कर्तव्यावर नेमणूक झाल्याने प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा गंभीर प्रकार समोर आला आहे. 56 वर्षीय या प्राध्यापक महिलेवर कर्करोगावरील उपचार सुरू असून 15 जानेवारी रोजी त्यांची केमोथेरपीची ठरलेली तारीख असतानाही त्याच दिवशी निवडणूक कर्तव्य बजावण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. या […]
Kolhapur : जिल्हा परिषदेच्या 13 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस
बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी १३ प्राथमिक शिक्षक निलंबित कोल्हापूर : बदलीसाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जिल्हा परिषदेकडील १३ प्राथमिक शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन.एस यांनी मंगळवारी निलंबित केले आहे. त्यानंतर त्या शिक्षकांना गुरुवारी सकाळी कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले [...]
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली. देशाची मान झुकू देणार नाही म्हणणारे अमेरिकेपुढे सरेंडर झाले आहेत. एवढेच नाही तर गलवान खोऱ्यातील हिंदुस्थानी जवानांचे बलिदान विसरून चीनी कंपन्यांना गालीचे अंथरत आहेत, अशी खरपूस टीका खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. मी देशाची मान […]
Ichalkaranji Crime : इचलकरंजीत धक्कादायक प्रकार; बालविवाह करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दानोळीतील अल्पवयीन मुलीचा इचलकरंजीत जबरदस्तीने विवाह इचलकरंजी : अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बालविवाहास भाग पाहून त्यानंतर आठ महिन्यांपर्यंत अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात पीडित मुलीचे वडील, आजी यांच्यासह किरण मगदूम, सविता मगदूम आणि अभिषेक मगदूम (तिघे रा. [...]
भाजप विरोधकांचे नेते खाणारी चेटकीण, हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका
राज्यात सध्या गुंडगिरी व दडपशाही मोठ्या प्रमाणावर सुरू असून सत्ताधारी भाजपकडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप ही विरोधकांची नेते खाणारी चेटकीण असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. राज्यात सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी खुलेआम सुरू आहे. आजही विरोधकांना प्रचार करण्यासाठी मैदान उपलब्ध करून दिले जात नाही. फक्त फोडाफोडी करणे आणि […]
Nanded News –महापालिका निवडणुकीत शिंदे गटात उभी फूट, राज्यात पहिली घटना; दोन गट एकमेकांना भिडले
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नांदेडमध्ये शिंदे गटात उभी फूट पडली आहे. आमदार हेमंत पाटील, आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्षांचा प्रचार सुरू केला आहे. यामुळे आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार हेमंत पाटील यांच्यातील मतभेद संपर्क नेते सिद्धराम मेहत्रे यांच्यासमोर आले आणि त्यांच्यात आणि कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. अगदी धमक्यापर्यंत हे […]
गोव्यात SIR चा घोळ, माजी सैनिक आणि काँग्रेस खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना SIR ची नोटीस
कारगिल युद्धातील माजी सैनिक आणि दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना SIR अंतर्गत आपली ओळख सिद्ध करण्यासाठी कागदपत्रांसह हजर राहण्याची नोटीस निवडणूक आयोगाकडून पाठवण्यात आली आहे. या नोटीसमुळे राज्यातील निवडणूक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) संजय गोयल यांनी या प्रकरणासाठी थेट बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांना जबाबदार धरले आहे. […]
Kolhapur : इचलकरंजीचा जिव्हाळ्याचा प्रश्न लवकरच संपणार – माजी मंत्री प्रकाश आवाडे
इचलकरंजीत सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा इचलकरंजी : गावभागातील नागरिकांनाव शेतकरी वर्गाला सातत्याने सतावणारा महापुराचा प्रश्न यशोदा पुलामुळे मार्गी लागला आहे. आता पिण्याच्या पाण्यासाठी नवीन जलकुंभ उभारणीचे काम सुरु असून नजीकच्या काळात संपूर्ण इचलकरंजीचा जिव्हाळ्याचा प्रश्नही कायमस्वरुपी संपेल असा [...]
रेल्वेतील ‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ घोटाळाप्रकरणी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने शुक्रवारी मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव, मिसा भारती आणि इतर आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानंतर आता खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला असून दुसरीकडे लालूंच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. दोषारोप […]
आमदार निलेश राणे यांचा विकासकामांचा धडाका सुरू
जलयुक्त शिवार अंतर्गत कुडाळ, मालवणसाठी ६ कोटी ७० लाखांचा निधी मालवण । प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनस्थरावरून मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्याचा धडाका सुरू असून आतापर्यंत मतदारसंघात कोट्यावधींचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील एकूण १४ कामांसाठी ५ कोटी ७० लक्ष तर मालवण [...]
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय सल्लागार कंपनी आयपीएसीचे कार्यालय तसेच कंपनीचे संचालक प्रतीक जैन यांच्या निवासस्थानावर गुरुवारी ईडीने धाड टाकली. ‘आयपीएसी’कडे तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. या धाडीचे पडसाद शुक्रवारी राजधानी दिल्लीत उमटले. ईडीच्या कारवाईविरोधात खासदार डेरेक ओ ब्रायन आणि महुआ मोईत्रा यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी गृहमंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी […]
दै. तरुण भारत सिंधुदुर्गचा आज ४२ वा वर्धापन दिन
सावंतवाडी :प्रतिनिधी दैनिक तरुण भारत संवादच्या सिंधुदुर्ग आवृत्तीचा 42 वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार 9 जानेवारी रोजी सावंतवाडी येथे साजरा होत आहे. सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४. ३० वाजता वर्धापन दिन कार्यक्रमास सावंतवाडी मांगिरीश बँक्वेट हॉल, खासकिलवाडा येथे वर्धापन दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत जनरेशन झेड विशेषांकाचे प्रकाशन [...]
गोव्याचा विध्वंस थांबलाच पाहिजे !
भावीपिढ्यांसाठीकाहीचशिल्लकराहणारनाही: निवृत्तन्या. रिबेलोयांनीमुख्यमंत्र्यांचीघेतलीभेट पणजी : राज्यातील साधन संपत्ती, जल, जमिनी, जंगले, डोंगर यांचा विकासाच्या नावाखाली चाललेला विध्वंस त्वरित थांबला पाहिजे. अन्यथा आमच्या भावी पिढ्यांसाठी काहीच शिल्लक राहणार नाही, हेच सिद्ध होत आहे. त्यामुळे भावी पिढ्यांसाठी गोवा राखून ठेवायचा असेल तर येथील जमिनी, डोंगर राखून ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठीडोंगर आणि वनांचा संहार करण्यासाठी डोळेझाकपणे देण्यात येणाऱ्या [...]
गोव्यात प्रतिभेची, वाचकांची उणीव नाही
शिक्षणखातेसचिवप्रसादलोलयेकरयांचेप्रतिपादन: ‘गोवापुस्तकमहोत्सव’ कार्यालयाचेथाटातउद्घाटन पणजी : गोवा राज्य म्हणा किंवा गोव्यातील लोक केवळ संस्कृतीप्रिय आहेत, असे म्हणून चालणार नाही. गोव्यातील लोकांमध्ये प्रतिभाही ठासून भरलेली आहे. त्यामुळे देशातील सर्वात लहान राज्य असूनही देशातील प्रत्येक काना-कोपऱ्यात प्रतिभावंत माणसं सापडतात. त्यांनी गोव्याचे नाव उज्ज्वल केले आहे. राज्यातील लोकांमध्ये जशी प्रतिभेची उणीव नाही, तशी वाचकांचीही नाही, असे उद्गार गोवा राज्य [...]
बळींचीसंख्या8 वर: सुरक्षेचीखबरदारीघेतलीनसल्याचेस्पष्ट: व्यवस्थापनाविरोधातसंताप बेळगाव : मरकुंबी, ता. बैलहोंगल येथील इनामदार शुगर्समध्ये बुधवारी दुपारी बॉयलर स्फोटात होरपळून जखमी झालेल्या आणखी पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आठवर पोहोचला आहे. गुरुवारी सकाळी चौघा जणांचा तर सायंकाळी शेवटच्या जखमीचाही मृत्यू झाला. या प्रकरणी कारखान्याच्या तिघा व्यवस्थापकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी [...]
सीमाभागात हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा
मध्यवर्तीम. ए. समितीचेआवाहन: घटकसमित्यांनीबैठकाघेऊनजागृतीकरावी बेळगाव : भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर अन्यायाने बेळगावसह 865 खेडी कर्नाटकात डांबण्यात आली. या निषेधार्थ 17 जानेवारी 1956 रोजी करण्यात आलेल्या आंदोलनावर कर्नाटकी पोलिसांनी बेछूट गोळीबार केल्याने पाच हुतात्मा झाले. तेव्हापासून सीमाभागात हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जातो. त्याप्रमाणे येणाऱ्या 17 जानेवारीला बेळगाव शहरातील हुतात्मा चौक आणि कंग्राळी खुर्द येथे मराठी भाषिकांनी दरवर्षीप्रमाणे [...]
बी खाता मालमत्तांना मिळणार ए खाता
राज्यभरातील10 लाखजणांनामिळणारलाभ बेंगळूर : राज्य सरकारने गुरुवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. विशेषत: राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील सक्षम प्राधिकरणाची मंजुरी न मिळविता तयार करण्यात आलेल्या वसाहतींमधील ‘बी खाता’ नोंदणी असणारे भूखंड/घरे/अपार्टमेंट/ फ्लॅटना ‘ए खाता’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही अधिकृत मंजुरीशिवाय घरे बांधलेल्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य [...]
बॉयलर स्फोटानंतर आता संतापाचा भडका
मृतांनायोग्यभरपाईदेण्याबरोबरचकुटुंबांनाआधारदेण्याचीमागणी: मृतांच्याकुटुंबीयांनाप्रत्येकी15 लाखरुपयेभरपाईदेण्याचेजाहीर बेळगाव : मरकुंबी (ता. बैलहोंगल) येथील इनामदार शुगर्समध्ये बुधवारी दुपारी झालेल्या बॉयलर स्फोटात 8 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या आशा-आकांक्षांचीही राखरांगोळी झाली आहे. बळी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना कारखान्याने भरपाई जाहीर करावी, या मागणीसाठी गुरुवारी सायंकाळी बैलहोंगल येथे मृतदेह ठेवून नागरिकांनी निदर्शने केली. यावेळी कारखानदारांविरुद्ध शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त [...]
जिल्हा पंचायत सीईओंची कार जप्त
बेळगाव : भूसंपादन करून 6 वर्षांचा कालावधी लोटला तरी भरपाई न दिल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची सरकारी कार जप्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीची 90 लाख रुपयांची नुकसानभरपाई वेळेत न दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. कित्तूर तालुक्यातील कुलवळ्ळी गावातील शेतकऱ्यांकडून 21 एकर जमीन विविध सरकारी कामांसाठी संपादित [...]
मुहूर्तमेढउत्साहात: श्रीकृष्णरथयात्रा24-25 रोजी बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्यावतीने 28 वी श्रीकृष्ण रथयात्रा दि. 24 व 25 जाने. रोजी बेळगावनगरीत होत आहे. या रथयात्रेनिमित्त उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ नुकतीच इस्कॉनच्या श्री श्री राधागोकुळानंद मंदिरासमोर करण्यात आली. ज्येष्ठ भक्त नारायण गौरांगदास यांच्या हस्ते ही मुहूर्तमेढ झाली. ‘बेळगावकरांचा उत्सव’ म्हणून मान्यता पावलेल्या या रथयात्रेत देशाच्या विविध [...]
प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढविण्याकडे सरकारचे दुर्लक्ष
ग्रामीणभागातीलऊग्णांचीपरवड: लोकसंख्यावाढलेलीअसतानाहीदुर्लक्ष बेळगाव : बेळगाव जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असून जिह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढविण्याबाबत राज्य सरकारला प्रस्ताव सादर झाला आहे. मात्र, सरकारने कमी लोकसंख्येचे कारण पुढे करीत प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढविण्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण भागातील ऊग्णांची परवड होत आहे. 5 हजार लोकसंख्येसाठी एक आरोग्य उपकेंद्र, 20 ते 30 हजार [...]
तुडये ग्रामस्थांचे बससाठी उपोषण
बेळगावडेपोमॅनेजरच्याआश्वासनानंतरहीउदासीनता वार्ताहर/तुडये बेळगाव शहर बस आगाराने तुडये गावासाठी राकसकोपच्या बस फेऱ्या तुडयेपर्यंतसुरू करण्याचे आश्वासन देऊनही सुरू न केल्याने अखेर गुरुवारी सकाळपासून ग्रामस्थांनी सरपंच विलास सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी उपोषणाला येथील बस थांब्यावर सुरुवात केली आहे. जोपर्यंत बससेवा सुरू होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे. चंदगड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वसलेला तुडये परिसर हा बेळगाव [...]
…म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली, फडणवीसांच्या टिकेला संजय राऊत यांचे सणसणीत प्रत्युत्तर
मुंबईत संघर्ष करून आम्ही म्हातारे झालो. आमची आधीची एक पिढी स्वर्गवासी, शहीद झाली म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली, असे सणसणीत प्रत्युत्तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. मुंबईत जन्माला येऊन शहराचा विकास करू शकले नाही, अशी टीका फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केली होती. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला राऊत उत्तर […]
भारतीय जनता पक्ष ढोंगी आहे हे अंबरनाथ प्रकरणात पुन्हा दिसले. भाजप बरोबर आघाडी केल्याने काँग्रेसने त्यांचे 12 नगरसेवक निलंबित केले. काँग्रेसने निलंबित करताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्यावर ससाण्यासारखी झडप घातली. ती काँग्रेसच्या विचारांची लोक असून त्यांना काँग्रेसने पक्षातून काढताच तुम्ही त्यांनाच घेऊन अंबरनाथमध्ये सत्ता स्थापन करता. याला सत्तास्थापनेसाठी केलेली वैचारिक सुंता म्हणतात, अशी […]
नगरपंचायतीचा दर्जा मिळाला, पण गावचा विकास कधी?
संभाजीनगरमच्छेअडकलेयसमस्यांच्यागर्तेत: नागरिकमूलभूतसुविधांपासूनवंचित: प्रशासनाचेदुर्लक्ष: नळांनापाणीचनाही आण्णाप्पा पाटील/बहाद्दरवाडी मच्छे ग्रामपंचायतीला 2021 साली नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. नगरपंचायत झाल्यामुळे या भागातील विकासकामे अधिक होणे अपेक्षित होते. मात्र नागरी सुविधा पुरविण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. मच्छे येथील संभाजीनगर नागरिक समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून पाणी नाही. गटारींची साफसफाई करण्यात आली नाही. झाडे-झुडपे वाढलेली आहेत. [...]
नव्या रेशनकार्डधारकांनी फसवणुकीपासून सावध रहावे
पंचहमीयोजनाध्यक्षसूर्यकांतकुलकर्णी खानापूर : खानापूर तालुक्यातील नागरिकांनी नव्याने रेशनकार्ड मिळवण्यासाठी गेल्या तीन वर्षापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यात आले होते. अन्नपुरवठा विभागाकडून अर्जदाराना नव्याने रेशनकार्ड पुरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र तालुक्यातील रेशनदुकानदार आणि काही सायबर चालक रेशनकार्ड धारकांकडून पाच ते दहा हजार रुपयांची मागणी करून आर्थिक लुबाडणूक करत आहेत. नव्याने रेशनकार्ड देण्यासाठी कोणतेही पैसे आकारण्यात येत नाही. [...]
नागरिकांचीपाण्यासाठीभटकंती, ग्रा. पं. चेदुर्लक्ष: त्वरितउपाययोजनाकरण्याचीमागणी वार्ताहर/जांबोटी ओलमणी येथे गेल्या वर्षभरापासून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. नळ पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी ओलमनी गावाला जलनिर्मल योजनेअंतर्गत घरोघरी नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात आली असून, गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या [...]
धनु राशीचे लोक खूप खर्चिक असतात. अभिमानी असतात. स्वभावाने खूप खेळकर, विनोदी आणि आनंदी असतात. ते प्रेमात समर्पित राहतात आणि त्यांच्या जोडीदाराशी खूप निष्ठावान आणि विश्वासू बनतात. हे लोक उत्तम प्रेमी बनू इच्छितात. पण जेव्हा ते प्रेमात पडतात तेव्हा ते कधीकधी खूप भावनिक होतात आणि कधीकधी त्यांच्या नात्यात खूप कठोर होतात. धनु राशीचे लोक खूप [...]
मोहन मोरे, झारा, एचएमडी स्पोर्ट्स विजयी
महांतेशकवटगीमठचषकक्रिकेटस्पर्धा बेळगाव : महांतेश कवटगीमठ स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित महांतेश कवटगीमठ चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून झारा संघाने मराठा स्पोर्ट्स ग्रामीणचा, मोहन मोरेसंघाने रामराज्य खडक गल्लीचा, एचएमडी संघाने डेपो मास्टर्सचा तर मोहन मोरे संघाने झारा संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. वैभव, इर्षाद, दर्शन, संग्राम यांना सामनावीर पुरस्कार देण्यात [...]
महिला प्रीमियर लीग आजपासून, मुंबई-आरसीबी सलामीचा सामना
हरमनप्रीत सिंगच्या मुंबई इंडियन्स संघाचे तिसऱ्या डब्ल्यूपीएल विजेतेपदाचे ध्येय, स्मृती मानधनाचा आरसीबी आणि जेमिमा रॉड्रिग्सचा दिल्ली कॅपिटल्स संघही शर्यतीत वृत्तसंस्था/नवीमुंबइं पहिल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक जेतेपदाच्या वैभवात रमलेल्या भारताच्या उत्साही महिला क्रिकेटपटू आज शुक्रवारपासून येथे सुरू होणाऱ्या चौथ्या महिला प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार असून त्यातून या वर्षी होणार असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या त्यांच्या तयारीलाही सुऊवात [...]
विदर्भ बाद फेरीत, बडोदाने गमविली संधी
वृत्तसंस्था/राजकोट विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात अथर्व तायडे आणि रवीकुमार समर्थ यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर विदर्भने आसामनचा 160 धावांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. मात्र या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात बडोदा संघाने चंदीगडचा पराभव करुनही त्यांची बाद फेरीत प्रवेश करण्याची संधी हुकली. विदर्भ आणि आसाम यांच्यातील सामन्यात प्रथम [...]
सिंधू, सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत दाखल
मलेशियाओपनबॅडमिंटन: लक्ष्यसेन, आयुषशेट्टीचेआव्हानसमाप्त वृत्तसंस्था/कौलालंपूर भारताच्या पीव्ही सिंधूने आणि सात्विकसाईराज-चिराग शेट्टी यांनी मलेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मात्र लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात आले. माजी वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या पीव्ही सिंधूने जपानच्या तोमोको मियाझाकीचे आव्हान 21-8, 21-13 असे केवळ 33 मिनिटांच्या खेळात संपुष्टात आणत आगेकूच केली. तिची उपांत्यपूर्व लढत जपानच्याच अकाने यामागुचीशी होईल. [...]
मध्यप्रदेश उपांत्यपूर्व फेरीत दाखल, शिवांगचे 5 बळी, कर्नाटक पराभूत
वृत्तसंस्था/अहमदाबाद नवोदित फिरकी गोलंदाज शिवांग कुमारच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेतील अ गटातील सामन्यात मध्यप्रदेशने बलाढ्या कर्नाटकाचा 7 गड्यांनी पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. या गटातून कर्नाटकाने यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेत अ गटातून कर्नाटकाचा संघ 24 गुणांसह पहिल्या स्थानावर असून मध्यप्रदेशने 7 सामन्यांतून [...]
चौफेर विक्रीने शेअरबाजार कोसळला
सेन्सेक्स780 अंकांनीघसरणीत, ट्रम्पटॅरिफचापरिणाम वृत्तसंस्था/मुंबई अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाकडून भारतीय वस्तुंवर 500 टक्के टॅरिफ लावण्यासंदर्भातील केलेल्या घोषणेचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर गुरुवारी पहायला मिळाला. सेन्सेक्स चौफेर विक्रीमुळे 780 अंकांनी आणि निफ्टीदेखील 264 अंकांनी घसरणीत राहिला. 8 डिसेंबर नंतर शेअर बाजारामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण अनुभवायला मिळाली. गुरुवारी एकाच दिवशी गुंतवणूकदारांना जवळपास 8 लाख कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. [...]
दुर्मीळ चुंबकासह बॅटरी-सोलरसाठी स्वदेशीकरणाची गरज
मुख्यआर्थिकसल्लागारव्हीअनंतनागेश्वरन नवी दिल्ली : दुर्मिळ पृथ्वी स्थायी चुंबक, बॅटरी सेल आणि पॅथोड साहित्य यासह 3 क्षेत्रांचे स्वदेशीकरण खूप महत्त्वाचे आहे, परंतु त्याची व्यवहार्यता ‘निम्न ते मध्यम’ श्रेणीत आहे, असे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) व्ही अनंत नागेश्वरन यांनी सांगितले आहे. दरम्यान चुंबक, बॅटरी आणि सोलर या घटकांचे अधिक प्रमाणात स्वदेशीकरण होण्याची दाट आवश्यकता असल्याचेही नागेश्वरन [...]
ब्रॉडबँडधारकांची संख्या 100 कोटीवर
नवी दिल्ली : गेल्या नोव्हेंबर महिन्यात ब्रॉडबँडधारकांची संख्या 100 कोटीचा आकडा पार करु शकली आहे. ही माहिती ट्राय अर्थात टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया यांनी दिली आहे. ऑक्टोबरमध्ये ब्रॉडबँडधारकांची संख्या 95.9 कोटी इतकी होती. यात 95.5 कोटी वायरलेस नेटवर्क ग्राहक व 4.5 कोटी कायमस्वरुपी कनेक्शन्स आहेत. नोव्हेंबर महिन्यात ब्रॉडबँडधारकांची संख्या 100 कोटीचा आकडा पार करु [...]
‘अल्फाबेट इंक’ जगातील दुसरी अव्वल कंपनी
‘अॅपल’लामागेटाकतमारलीबाजी: कंपनीचीसूत्रेभारतीयवंशाचेसुंदरपिचाईंकडे वृत्तसंस्था/नवीदिल्ली टेक कंपन्यांच्या मूल्यांकनात मोठा बदल झाला आहे. गुगलची मूळ कंपनी, अल्फाबेट इंक. आता जगातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. आयफोन बनवणाऱ्या अॅपलला मागे टाकून तिने हा महत्त्वाकांक्षी टप्पा गाठला आहे. 2019 नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा अल्फाबेटने अॅपलला मागे टाकले आहे. अल्फाबेटचे बाजारमूल्य आता 3.892 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे, तर [...]
मागणीमुळे एफएमसीजी क्षेत्रात सकारात्मक संकेत
ग्रामीणभागातीलमागणीचाप्रभावराहणारअसल्याचीअपेक्षा वृत्तसंस्था/नवीदिल्ली जीएसटी दरांमधील कपातीचा परिणाम ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या एफएमसीजी निकालांमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे आणि ग्रामीण भागातील मागणी शहरी भागांपेक्षा चांगली राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ब्रोकरेज कंपन्यांचे म्हणणे आहे की, नवीन वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरांचा एफएमसीजी क्षेत्रावरील परिवर्तनात्मक परिणाम ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत दिसून येण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, विक्रीमध्ये तिमाही-दर-तिमाही सुधारणा अपेक्षित आहे. [...]
मेष : खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा बचत करणे दुरापास्त ठरेल. वृषभ : संयम ढळू देऊ नका. कठीण समयी नियंत्रण ठेवा. मिथुन : वाहन काळजीपूर्वक हाताळा, दुसऱ्यांचा निष्काळजीपणा घातक. कर्क : कर्जमुक्तीचा आनंद घ्याल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंद घ्या सिंह : आरोग्याच्या दृष्टीने चांगला. मुलांच्या बाबतीत सहनशील राहा कन्या : कार्यालयात आपली किमती वस्तू जपा. सांभाळून बोला. [...]
विलासरावांवर बोलण्याची चव्हाणांची पात्रता नाही
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर बोलण्याची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पात्रता नाही, अशा बोचऱ्या शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी टीका केली. विलासराव देशमुख हे सर्वसामान्यांचे फोन उचलणारे नेते होते. मात्र रवींद्र चव्हाण यांनी ते आधी स्वतःच्या आमदारांचे तरी फोन उचलतात का हे पाहावे, असा टोला शेट्टी यांनी लगावला. विलासरावांची उंची किती […]
तडीपार गुन्हेगार भाजपच्या प्रचारासाठी मतदारसंघात
भाजपच्या उमेदवार रेश्मा भोसले यांचा प्रचार करण्यासाठी त्यांचे पती माजी आमदार अनिल भोसले हे तडीपार असतानाही प्रचारासाठी मतदारसंघात फिरत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे उमेदवार राजू पवार यांनी केला आहे. त्यांनी अनिल भोसलेचे मतदारसंघात फिरत असल्याचे सीसीटीव्ही पुरावे जमा केले आहेत. पैशांची अफरातफरी आणि विविध गुन्हे दाखल असल्याने अनिल भोसले यांना तडीपार करण्यात आले आहे. […]
नऊ महिन्यांची गरोदर महिला रिंगणात
कोल्हापुरात नऊ महिन्यांची गरोदर महिला निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. अवघडलेल्या अवस्थेतही या महिला उमेदवाराकडून दररोज पायी प्रचार केला जात आहे. कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसच्या तिकिटावर गितांजली हवालदार या निवडणूक लढवत आहेत. नऊ महिन्यांची गरोदर माता असूनही प्रभागात मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी रोजचा चार किलोमीटर त्या पायी प्रवास करतात. गरोदरपणाच्या काळात निवडणुकीची जबाबदारी पेलताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत […]
मतदान करा अन् खरेदीवर सवलत मिळवा, मालेगावात कापड व्यापारी संघटनेची योजना
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा म्हणून मालेगाव कापड व्यापारी संघटनेने जागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. मतदान करा आणि खरेदीवर विशेष सवलत मिळवा, अशी योजना जाहीर केली आहे. मतदानाचे महत्त्व नवमतदारांसह सर्व नागरिकांना समजावे यासाठी मालेगाव महापालिका विविध उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली […]
शिवसेनेला भारतीय बहुजन आघाडीचा पाठिंबा
मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आणि शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी भारतीय बहुजन आघाडीच्या वतीने शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला भारतीय बहुजन आघाडी जाहीर पाठिंबा देत आहे, अशी माहिती भारतीय बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बी. जी. गायकवाड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अखिल भारतीय मातंग संघ, बी गटाच्या वतीने […]
भारतीय जनता पक्षानंतर आता शिंदे गटाने सत्तेसाठी एमआयएमशी युती केली आहे. बीड जिल्ह्यातील परळ नगरपालिकेत शिंदे गट, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र आले आहेत. याआधी भाजपनेही अकोटमध्ये सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी केली होती. नेहमी शिवसेनेला हिंदुत्व शिकवणाऱ्या भाजप, मिंधे गटाच्या ढोंगाचा पर्दाफाश झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनीही नवी युती […]
चार मते दिल्यानंतरच मतदान होणार पूर्ण, प्रभाग पद्धतीमुळे चार नगरसेवक निवडण्याचा पर्याय
राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होत आहेत. मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये प्रभाव पद्धती आहे. चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात आला आहे. अशावेळी मतदारांनी चार मते दिल्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही. कोणताच उमेदवार पसंत नसेल तर शेवटी ‘नोटा’चे बटन दाबून मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्रभाग पद्धतीनुसार अ, ब, क आणि ड या नुसार […]
मतदानासाठी 12 पैकी एक पुरावा आवश्यक
राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येतो, परंतु मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदाराकडे ओळखीचा पुरावा आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीनुसार, एकूण 12 पुराव्यांपैकी एक कोणताही पुरावा असल्यास मतदार राजाला मतदान करता येते. कोणते 12 पुरावे? n भारताचा पासपोर्ट n आधार ओळखपत्र […]
नाशिकमध्ये बडगुजर विरुद्ध शहाणे वाद टोकाला
फॉर्मच्या पळवापळवीतून प्रभाग 29 मध्ये दीपक बडगुजरने भाजपाची उमेदवारी पदरात पाडून घेतली, यामुळे अर्ज बाद झालेल्या माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आव्हान दिले. त्यांच्यातील या वादाने प्रचार काळात टोक गाठले आहे. बडगुजर समर्थकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने शहाणे संतापले, तर दीपक बडगुजरने कार्यकर्ता हर्षल थोरातला मतदारांच्या स्लिप वाटपावेळी मारहाण झाल्याचा बोभाटा केला आहे. मतदारांचा […]
चार मते दिल्यानंतरच मतदान होणार पूर्ण, प्रभाग पद्धतीमुळे चार नगरसेवक निवडण्याचा पर्याय
राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होत आहेत. मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये प्रभाव पद्धती आहे. चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात आला आहे. अशावेळी मतदारांनी चार मते दिल्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही. कोणताच उमेदवार पसंत नसेल तर शेवटी ‘नोटा’चे बटन दाबून मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्रभाग पद्धतीनुसार अ, ब, क आणि ड या नुसार […]
राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या मतदानासाठी आता अवघे पाच ते सहा दिवस उरले आहेत. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता निर्भीडपणे योग्य उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन एका 14 वर्षीय तरुणाकडून कोल्हापुरात केले जात आहे. या तरुणाचे नाव अर्हन मिठारी असे आहे. अर्हन मिठारी हा सॅक्सोफोनद्वारे मतदारांचे प्रबोधन करत आहे. आपल्या गळ्यात अडकवलेला सॅक्सोफोन, त्यावर वाजणारी […]
बेस्टच्या 1100 बसेस निवडणुकीला जुंपणार! 13 ते 15 जानेवारीदरम्यान प्रवासीसेवा कोलमडणार
पालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांबरोबरच निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी केली जात आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने सार्वजनिक वाहने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात बेस्टच्या बसेस, रिक्षा आणि टॅक्सींचा समावेश आहे. शहर आणि उपनगरांत धावणाऱ्या बेस्टच्या तब्बल 1100 हून अधिक बसेस निवडणूक कामाला जुंपल्या जाणार आहेत. त्यामुळे 13 ते 15 जानेवारीदरम्यान मुंबईतील प्रवासीसेवेवर […]
स्वयंपाकाचा गॅस लवकर संपतोय –हे करून पहा
स्वयंपाक करण्याच्या पद्धतीत छोटे-छोटे बदल करून तुम्ही गॅस वाचवू शकता. योग्य पद्धतीने बर्नरचा वापर करा मोठ्या बर्नरवर छोटी भांडी ठेवल्यामुळे गॅस वाया जातो. याउलट छोटय़ा बर्नरवर मोठे भांडे ठेवल्याने अन्न शिजायला जास्त वेळ लागतो आणि गॅस जास्त जातो. प्रेशर कुकरचा वापर करणे गॅस वाचवण्याचा एक उत्तम उपाय आहे. डाळी किंवा कडधान्य शिजवण्यापूर्वी किमान एक तास […]
शिंदे गटाच्या तक्रारीमुळे उमेदवारी रद्द केली म्हणून हायकोर्टात धाव घेणाऱया भाजप उमेदवाराला हायकोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱयाने आपल्या अधिकारांचा बेकायदेशीर व मनमानी वापर केल्याचे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने आज नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रभाग क्र. ‘17-अ’ मधील निवडणुकीला स्थगिती दिली तसेच निवडणूक आयोगाला याप्रकरणी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत उद्या शुक्रवारी […]
निवडणूक आयोगाचा दे धक्का; भाजपच्या प्रचार गीतावर बंदी
निवडणूक प्रचार रंगात आलेला असताना निवडणूक आयोगाने भाजपला मोठा दणका दिला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाने भाजपचे प्रचार गीत नाकारले आहे. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे. भाजपने महापालिका प्रचारासाठी तयार केलेल्या गीतामध्ये भगवा शब्दाचा वापर केला होता. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार निवडणूक प्रचारात धार्मिक भावना आणि विशिष्ट रंगाचा वापर करण्यास बंदी आहे आणि […]
वेदांता समूहाच्या अग्निवेश अग्रवाल यांचे निधन, स्किइंग करताना अमेरिकेत अपघात
वेदांता समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. अग्निवेश अग्रवाल यांचा काही दिवसांपूर्वी स्किइंग करताना भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर त्यांना न्यूयॉर्कच्या माऊंट सायनाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत […]
पाणी, कर, पोलीस ना हरकत प्रमाणपत्रासाठी उमेदवारी अर्ज फेटाळले; उच्च न्यायालयात आज तातडीने सुनावणी
आगामी पालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांचे अर्ज पाणी, कर, पोलीस अशा विविध विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे आदी विविध कारणास्तव बाद करणाऱ्या निवडणूक आयोगाविरोधात उमेदवारांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर आज शुक्रवारी मुख्य न्यायमूर्तीं श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे या न्यायालयाकडून दिलासा मिळणार की नाही याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. निवडणूक […]
पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांच्याविरोधात अटक वॉरंट, व्हिसा नियम मोडल्याचा आरोप
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाले आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील बंडखोर सरकारने हा वॉरंट जारी केला असून त्यांच्यावर बलुचिस्तानातील व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे मीर या बलोच यांनी अटक वॉरंट जारी झाल्याची घोषणा सोशल मीडियाद्वारे केली. ‘पाकिस्तानचे पंतप्रधान हे बलुचिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला नुकसान पोहोचवीत आहेत. […]
महापालिका निवडणूक क्षेत्रात 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित महापालिका क्षेत्रात त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महापालिकांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, […]
न्या. वर्मा यांच्या संसदीय चौकशी समितीत गंभीर त्रुटी
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात दाखल झालेल्या महाभियोग प्रस्तावांतर्गत लोकसभा अध्यक्षांकडून चौकशी समिती स्थापन करताना काही गंभीर त्रुटी राहिली आहे. त्याचा विचार करताना संपूर्ण कार्यवाही रद्द करावी लागेल का, हे आधी न्यायालय बघेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्या. वर्मा यांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीदरम्यान घरातून मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम अर्धवट जळाल्याचे आढळले होते. […]
वकिलांनी सत्तेसमोर सत्य बोलावे, अन्यायाला आव्हान द्यावे व मुक्याचा आवाज बनावे, अशा शब्दांत गुरुवारी न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी कान टोचले. न्या. मोहिते-डेरे यांची मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निरोप भाषणात न्या. मोहिते-डेरे यांनी वकिलांना मार्गदर्शन केले. न्या. मोहिते-डेरे म्हणाल्या, वकिलांवर संविधानाची, सत्याची व न्यायाची जबाबदारी आहे. त्यामुळे वकिलांनी कोणतेही […]
‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा’चा भव्य प्रारंभ
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोहळा, एक वर्ष उत्सव वृत्तसंस्था/नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ या सोहळ्याचा भव्य आणि शानदार शुभारंभ करण्यात आला आहे. हे पर्व एक वर्षभर देशभरात साजरे करण्यात येणार आहे. परकीय आक्रमकांनी नष्ट केलेल्या आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुनर्स्थापित करण्यात आलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराशी संबंधित हा सोहळा आहे. 75 [...]
भारतीयांच्या व्हिसा सेवांवर बांगलादेशकडून निर्बंध
तूर्तास व्यवसाय-रोजगार व्हिसा सुरू राहणार : द्विपक्षीय तणावादरम्यान भारतीयांना धक्का देण्याचा प्रयत्न वृत्तसंस्था/ढाका, नवी दिल्ली आयपीएलमधून एका खेळाडूला वगळण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाच्या निषेधार्थ बांगलादेशने भारताला मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. सध्या विद्यार्थी आणि व्यवसाय व्हिसा सेवा सुरूच राहतील. बांगलादेश सरकारने दिल्ली, आगरतळा, मुंबई, गुवाहाटी आणि चेन्नई येथील त्यांच्या दूतावासांना आणि वाणिज्य दूतावासांना सामान्य व्हिसा सेवा [...]
वृत्तसंस्था/नवी दिल्ली दिल्लीतील एसआयआर प्रक्रियेपूर्वी आग्नेय जिल्हा पोलिसांनी 20 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये 12 पुरुष, 8 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे. सर्वांनी बनावट ओळखपत्रे बनवली होती. दिल्ली पोलीस आता ही बनावट ओळखपत्रे बनवणाऱ्या लोकांचा शोध घेत आहेत. बांगलादेशी घुसखोरांबाबत पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुप्त कारवाई करून त्यांना पकडले. आता सर्वांना [...]
तुर्कमान गेट प्रकरणी आणखी 6 अटकेत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली दिल्लीतील तुर्कमान गेट हिंसाचार प्रकरणी आणखी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली महानगरपालिकेने या भागातील अतिक्रमणे हटविण्यासाठी हाती घेतलेल्या अभियानाच्या प्रसंगी हा हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात दिल्लीचे 5 पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी जखमी झाले होते. हिंसाचार करणाऱ्या आणखी 25 जणांची ओळख पटविण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या हिंसाचारात साधारणत: 35 जणांचा [...]
मध्यस्थ तुर्कियेने प्रकियेतून घेतली माघार वृत्तसंस्था/अंकारा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध तणावपूर्ण असून दोन्ही देशांनी परस्परांवर बॉम्बफेकही केली आहे. दोन्ही देशांदरम्यान युद्धसदृश स्थिती निर्माण झाल्यावर मध्यपूर्वेच्या अनेक देशांनी मध्यस्थीसाठी धाव घेतली, परंतु कुणालाच यश मिळू शकलेले नाही. दोन्ही देशांच्या बिघडत्या संबंधांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या तुर्कियेने आता या प्रक्रियेतून पूर्णपणे माघार घेतली आहे. वारंवार प्रयत्न करूनही पाक आणि [...]
‘पाचशे टक्के’ ला ट्रंप यांचा पाठिंबा
रशियाकडून तेल घेणाऱ्या देशांवर लागणार कर वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी रशियाकडून जे देश तेल किंवा ऊर्जा खरेदी करीत आहेत, त्यांनी ही खरेदी पूर्णपणे थांबविली नाही, तर त्यांच्यावर 500 टक्के व्यापार शुल्क आकारण्याचा अधिकार ट्रंप यांना देणाऱ्या विधेयकाला डोनाल्ड ट्रंप यांनी पाठिंबा दिला आहे. हे विधेयक अमेरिकन सिनेटच्या दोन सदस्यांनी सादर केले आहे. या विधेयकावर येत्या दोन आठवड्यांमध्ये [...]
दिपू दास हत्या प्रकरणी सूत्रधाराला अटक
वृत्तसंस्था/ढाका बांगला देशमध्ये झालेल्या हिंदू युवकाच्या हत्येप्रकणी मुख्य आरोपी आणि सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. 18 डिसेंबरला दास याची बांगला देशची राजधानी असणाऱ्या ढाका या शहराच्या नजीक निर्घृण हत्या करण्यात आली होती. तो एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. त्याची हत्या धर्मांधांकडून करण्यात केली होती, अशी माहिती हत्या झाल्यानंतर देण्यात आली होती. 27 वर्षांच्या [...]
उत्तरप्रदेशातील सप आमदार विजय सिंह गोंड यांचे निधन
दुद्धी मतदारसंघाचे होते आमदार सोनभद्र : उत्तरप्रदेशच्या दुद्धी मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार विजय सिंह गोंड यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे आदिवासी समुदायासह राजकीय आणि सामाजिक जगताला धक्का बसला आहे. दुद्धी मतदारसंघात सातत्याने सक्रीय राहिलेले सप आमदार गोंड यांना आदिवासी समुदायाचा सशक्त आवाज म्हणून ओळखले जात होते. साधेपणा आणि संघर्षशील प्रतिमेमुळे ते जनतेदरम्यान लोकप्रिय [...]
बीएनपी नेत्याची बांगलादेशात हत्या
निवडणूकपूर्व हिंसाचार सुरूच वृत्तसंस्था/ढाका युवा नेते उस्मान हादी यांच्या हत्येपासून बांगलादेशात निवडणूकपूर्व राजकीय हिंसाचार वाढतच आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) स्वयंसेवक शाखेचे नेते अझीझुर रहमान मुसब्बीर यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजधानी ढाका येथे अज्ञात हल्लेखोरांनी मुसब्बीर यांची गोळ्या घालून हत्या केल्याचे पोलीस आणि पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. मुसब्बीर आणि मसूद जवळच्या रस्त्यावरून [...]
बळ्ळारीची वाटचाल रायलसीमाच्या दिशेने?
जनार्दन रेड्डी कारागृहात गेल्यानंतर सूर्यनारायण रेड्डी यांचे चिरंजीव भरत रेड्डी बळ्ळारीचे आमदार झाले. विधानसभेत सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रिपब्लिक बळ्ळारीतील जनार्दन रेड्डी यांचा दबदबा मोडून काढण्यासाठी शड्डू ठोकला होता. बेंगळूरहून बळ्ळारीपर्यंत पदयात्राही काढली होती. तेव्हा कोठे जनार्दन रेड्डीचा दबदबा थोडा कमी झाला होता. बळ्ळारीच्या राजकारणाला अशी पार्श्वभूमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने बळ्ळारीतील प्रवेश बंदी उठवल्याने आता [...]
योगच्या प्रसारासाठी झटणारे : योगपटू विश्वदीप नाईक
योग अकादमीची स्थापना : योग शिक्षणात पदवी नरेश कृष्णा गावणेकर, फोंडा योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक व शारीरिक शास्त्र आहे. योग हे एक पूर्ण विज्ञान जीवनशैली, चिकित्सा व पूर्ण अध्यात्म विद्या आहे. हजारो वर्षांपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषी-मुनीनी योग आविष्कृत केले होते. महर्षी पतंजलीने अष्टांग योगच्या रुपात याला अनुशासनबद्ध, संपादित आणि निष्पादीत केले. [...]
‘आयएसएल’ परततेय…मात्र अस्थिरता कायम !
‘इंडियन सुपर लीग’च्या 2025-26 हंगामात आतापर्यंत ज्या प्रकारे घटना घडल्या अन् ज्या प्रकारे स्पर्धा ठप्प झाली ते पाहता भीती निर्माण झाली होती ती फुटबॉल रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या या लीगचं यंदा दर्शन न होण्याची, प्रथमच क्लब फुटबॉलचा संपूर्ण देशांतर्गत हंगाम वाया जाण्याची…पण बऱ्याच विलंबानंतर अन् खास करून क्रीडा मंत्रालयाच्या नाट्यामय हस्तक्षेपामुळं कोंडी सुटलीय…असं असलं, तरी अखिल [...]
>>संजयराऊत,महेशमांजरेकर ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीने महाराष्ट्राच्या राजकारणात दाणादाण उडाली आहे. यापुढे ठाकरे विरुद्ध ठाकरे नसून ठाकरे औ ठाकरे अशीच बेरीज होईल. महाराष्ट्राचे भविष्य ठरवणाऱ्या या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात वाढलेल्या राजकीय विकृतीवर जोरदार हल्ला चढवला. ‘‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान दिल्लीत सुरू आहे. त्यामुळे […]
नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा, तपोभूमीतून प्रचाराचा झंझावात
महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत विरोधकांना धडकी भरवणाऱ्या ठाकरे बंधूंच्या प्रचाराचा झंझावात उद्यापासून तपोभूमी नाशिकमधून सुरू होणार आहे. शिवसेना-मनसे युतीची पहिली संयुक्त प्रचार सभा शुक्रवारी नाशिकमध्ये होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तोफा धडाडणार असून या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सायंकाळी 5 वाजता […]
हिंदुस्थानवर अमेरिका 500 टक्के टॅरिफ लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा जबर दणका
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज हिंदुस्थानला दुहेरी दणका दिला. रशियाकडून तेल खरेदी करणाऱया देशांवर 500 टक्के टॅरिफ लावण्यास ट्रम्प यांनी हिरवा कंदील दाखवला. तसेच हिंदुस्थानच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल सोलार अलायन्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या या निर्णयांमुळे हिंदुस्थानच्या आर्थिक अडचणी वाढणार आहेत. युक्रेनविरुद्धचे युद्ध रशियाने थांबवावे यासाठी ट्रम्प आटोकाट प्रयत्न करीत आहेत. तेलसमृद्ध रशियाच्या […]
ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी आयुष्य समर्पित करणारे जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी डॉ. गाडगीळ यांनी अतुलनीय योगदान दिले होते. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पर्यावरण क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी, विद्यार्थी, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित […]
राजकीय सल्लागार कंपनी आयपीएसी तसेच कंपनीचे संचालक प्रतीक जैन यांच्या कार्यालयावर गुरुवारी ईडीने धाड टाकली. ‘आयपीएसी’कडे तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. या धाडीची माहिती मिळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या प्रतीक जैन यांच्या घरी धडकल्या. ईडीने हात लावण्याअगोदरच त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष तसेच उमेदवारांची माहिती असलेल्या फायली ताब्यात घेतल्या. पक्षाशी संबंधित कागदपत्रे आणि उमेदवारांच्या याद्या […]
रस्त्यावरील सर्व कुत्र्यांना हटवण्याचे आदेश नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
रस्त्यांवरील प्रत्येक भटक्या कुत्र्याला हटवण्याचे निर्देश आम्ही दिलेले नाहीत. प्राणी जन्म नियंत्रण (एबीसी) नियमांनुसार, या कुत्र्यांचे प्रकरण हाताळा व आवश्यक ती कारवाई करा असे आमचे निर्देश होते,’ असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निर्णय दिला होता. त्यावरून देशभरात गदारोळ सुरू झाला. सर्वोच्च न्यायालयाने आदेशाचा फेरविचार करावा अशी मागणी […]
अजित पवारांचा उमेदवार हद्दपार; सांगली पोलिसांचा दणका
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आझम काझीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. आझम काझीसह जिह्यातील वेगवेगळय़ा ठिकाणातील टोळीतील आठ जणांवर हद्दपारीची कारवाई झाली. अजित पवार यांची शुक्रवारी सभा होण्यापूर्वीच ही कारवाई झाल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हद्दपारीचे आदेश […]
सचिन खरात यांची निवडणुकीतून माघार, पुण्यात अजित पवार यांना मोठा धक्का
महानगरपालिका निवडणुकीचे मतदान काही दिवसांवर आले असताना अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये उभे केलेले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार हे सचिन खरात यांच्या गटाचे असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता स्वतः खरात यांनी तडकाफडकी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे अजित पवारांची मोठी अडचण झाली आहे. पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्यावरून अजित पवार […]
उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रातील सर्वच निवडणुकांत भाजपने ‘एआयएमआयएम’ म्हणजे मियाँ ओवेसींची छुपी मदत वारंवार घेतली. मतांच्या फाळणीसाठी ओवेसी हे भाजपच्या कामास येतच असतात. आता झाडामागचा हा रोमान्स उघड्यावर आला. भाजपचा हा नवा सत्ता पॅटर्न आहे. महाराष्ट्रात ओवेसी येऊन ‘बांग’ देऊन गेले की समजायचे, भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाला स्वतःची विचारधारा नाही. […]
लेख –सिम बाइंडिंग : सायबर सुरक्षेचे नवे अस्त्र
>> महेश कोळी देशात फेब्रुवारी 2026 पासून सिम बाइंडिंग हा नियम लागू होतोय. या नियमानुसार, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम इत्यादींसाठी मेसेजिंग अकाऊंट तयार करण्यासाठी वापरला जाणारा फोन नंबर फोनवरून काढून टाकला तर सर्व अकाऊंट आपोआप बंद होतील. टेलिकॉम कंपन्या याच्या बाजूने आहेत, तर ब्रॉडबँड इंडिया फोरमने याला अतिरेकी हस्तक्षेप म्हटले आहे. त्यांना या नियमाबद्दल अस्वस्थ वाटते. वास्तविक, […]

30 C