शेअर बाजाराची बुल रन सुरू की नफा वसूली? जाणून घ्या तज्ज्ञांची मते…
गेल्या आठवड्याच दबावात असलेला शेअर बाजार या आठवड्यात मंगळवारपासून तेजीत आला आहे. मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोलही जाहीर झाले आहेत. त्यामुळे बाजारात तेजी आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता बाजार तेजीत असला तरी ऐनवेळी होणाऱ्या नफावसुलीमुळे बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारात सर्तकतेने व्यवहार करावेत, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. […]
कनिष्ठ प्रशासन अधिकारी निलंबित
धाराशिव (प्रतिनिधी)- बैठकीसही हजर राहिले नाहीत व कार्यालयातही अनुपस्थित असल्याचे लक्षात आल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी ए. पी. कुतवळ यांच्याविरूध्द मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मंगळवारी निलंबनाची कारवाई केली. 11 नोव्हेंबर रोजी कुतवळ यांनी बैठकीस उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र ते अनुपस्थित असल्याने त्यांना सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यांनी वारंवार फोन केला. तरीही ते बैठकीस हजर राहिले नाहीत. यानंतर शिक्षण विभागात पाहणी केली असता तिथेही अनुपस्थित होते. दरम्यान, महत्वाच्या बैठकीस अनुपस्थित असल्याने आस्थापना विषयक बाबींचा आढावा घेता आला नाही, असा आदेशाद्वारे ठपका ठेवत सीईओ डॉ. घोष यांनी मंगळवारी कुतवळ यांच्याविरूध्द निलंबनाची कारवाई केली.
पाणलोट विकास जाणीव जागृती प्रशिक्षण
भुम (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजना घटक 2.0 अंतर्गत वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे, जल व भूमी व्यवस्थापन (वाल्मी) संभाजीनगर, जलसंधारण विभाग धाराशिव, जय बजरंगबली ग्रामविकास मंडळ, भूम (PTO )यांच्या वतीने धाराशिव क्लस्टर क्र. 4 कारी येथे दि. 10/11/2025 रोजी पाणलोट जाणीव जागृती प्रशिक्षण कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांची सुरुवात जिजाऊ, सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. उदघाटन कार्यक्रम, सरपंच निलम कदम, जलसंधारण, कृषी विभाग लक्ष्मी कांत पवार, संकेत सर, सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, पाणलोट समिती पदाधिकारी, प्रविण प्रशिक्षक, जय बजरंगबली ग्रामविकास मंडळ भूम चे सचिव प्रमोद शेळके हे हजर होते. या प्रशिक्षणात प्रधानमंत्री कृषी योजना- पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत पाणलोट विकासाचे महत्व, पाणलोट समितीची रचना, अध्यक्ष व सचिव यांची भूमिका, प्रकल्प आमंबजाववणी मध्ये, स्वयं सहायता गट, शेतकरी गट, ग्रामपंचायत सदस्य यांची भूमिका, पाणलोट विकासाच्या विविध उपचार प्रकार यावाबत सविस्तर माहिती प्रवीण प्रशिक्षक बाबासाहेब वडवे, शारदा गायकवाड, सुवर्णा पंढरे यांनी प्रशिक्षणार्थी यांना दिली. बचत गट सदस्य,पाणलोट समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य हे प्रशिक्षण साठी हजर होते.
दिल्ली बॉम्बस्फोटाप्रकरणी फरिदाबादच्या कार डिलरला अटक
दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने फरिदाबादमधील कार डिलरला अटक केली आहे. अमित असे त्याचे नाव असून तो फरिदाबादमधील रॉयल कार प्लाझाचा मालक आहे. दिल्ली बॉम्बस्फोटात वापरलेली ह्युंदाई i20 ही गाडी या डिलरने विकली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी अमितच्या कार प्लाझावर धाड टाकली व त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. […]
वेट अँड वॉच, बिहार निवडणुकीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची सावध प्रतिक्रिया
बिहार निवडणुकीत एक्झिट पोलचा काल हा एनडीएकडे वळताना दिसत आहे. पण हरयाणा निवडणुकीत वेगळेच चित्र होते असे विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले. तसेच निकाल लागायला वेळ आहे पाहू अशी सावध प्रतिक्रिया खरगे यांनी दिली आहे. खरगे म्हणाले की, सर्व एक्झिट पोल्स एनडीएला आघाडी दाखवत आहेत. ते दर्शवतात की महागठबंधनाला विशेष पाठिंबा मिळत नाही. […]
Delhi Bomb Blast –‘दावत के लिए बिर्याणी तैयार है’, स्फोट घडवण्यासाठी कोडवर्ड्सचा वापर
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर, अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेत आता आणखी एक मोठी माहिती उघड झाली आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी आपल्या चॅटबॉक्समध्ये कोडवर्ड्सची मदत घेतली आहे. हे कोड इतके साधे आहेत की, कोणालाच त्यावर संशय येणार नाही. पण त्या कोडवर्ड्समध्येच […]
केसर जवळगाच्या कन्यांनी राज्यस्तरीय रंगमंचावर उमटवला शौर्याचा ठसा
मुरुम (प्रतिनिधी)-सातारा जिल्ह्यातील वाई-वाठार येथे दिनांक 8 व 9 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडलेल्या द्वितीय राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचा अभिमान वाढवणारा गौरवशाली क्षण घडला. पीएमश्री जिल्हा परिषदेची केंद्रीय प्राथमिक शाळा केसर जवळगा येथील दोन प्रतिभावान विद्यार्थिनींनी कु. दीपिका ख्यामलिंग घोडके व कु. रूपाली शाहुराज गायकवाड यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक मिळवत शाळेचा तसेच तालुक्याचा गौरव वाढवला. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष अजीज शेख, माजी सरपंच अमोल पटवारी, माजी अध्यक्ष दत्ता घोडके, तसेच लोकेश पाटील, शुभम कांबळे, शिरीष पाटील आदी मान्यवरांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले. याच कार्यक्रमात श्री. हणमंत पाटील (माजी सैनिक तथा नवनियुक्त पोलीस कर्मचारी) यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख मु.अ. बालाजी भोसले, सुनिल राठोड, संजीव भोसले, साधना ताशी, गजानन खमीतकर, अनंत वाघमोडे, सुंकेवर सर, कुन्हाळे सर, तसेच युवा प्रशिक्षणार्थी वैभव पाटील यांनी मोलाचे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी भोसले यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन सुनिल राठोड सर यांनी व्यक्त केले. या स्पर्धेतून विद्यार्थिनींनी दाखवलेला शौर्य, शिस्त आणि चिकाटीचा प्रत्यय पाहून संपूर्ण गावकऱ्यांचा अभिमान वाढला आहे.
मुरुम (प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील वाई-वठार येथे नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत मुरुम येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी सृष्टी सुनील राठोड (इयत्ता 4 थी) हिने उल्लेखनीय कामगिरी करत सिल्वर मेडल (रौप्य पदक) पटकावले आहे. ‘परिश्रमाची पराकाष्ठा आणि आत्मविश्वासाची उंच झेप'या उक्तीला साजेसं प्रदर्शन करत सृष्टीने आपली चमकदार कामगिरी साकारली असून तिच्या या यशाने मुरुम आणि शाळेचा अभिमान द्विगुणित झाला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त माजी मंत्री बसवराज पाटील, बापूराव पाटील, शरण पाटील, सचिव व्यंकटराव जाधव तसेच सर्व संचालक मंडळांनी सृष्टीचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शाळेतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात माजी मुख्याध्यापक सच्चिदानंद अंबर, प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर, संगमेश्वर लामजने आणि धनराज हळळे यांनी सृष्टीचा सन्मान करून अभिनंदन केले .या प्रसंगी शाळेत मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, पर्यवेक्षक वीरेंद्र लोखंडे, सुभाष धुमाळ, पंकज पाताळे, सागर मंडले, जगदीश सुरवसे व प्रशालेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका यांच्या हस्ते सृष्टीचे तीच्या पालका सहीत सत्कार केले . सृष्टीला या यशामागे प्रशिक्षक रफिक शेख यांचे मार्गदर्शन, तसेच वर्गशिक्षिका सोनाली कारभारी व श्रीदेवी मंडले यांचे सातत्याने प्रोत्साहन लाभले. सृष्टीची आता राष्ट्रीय (नॅशनल) पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्व स्तरावरून तिला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका साक्षी देशमाने यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन शिक्षक जगदीश सुरवसे यांनी केले.
लोकशाहीचा आत्मा जागवणारा दिवस- न्यायमूर्ती व्यंकटेश गिरवलकर
मुरुम (प्रतिनिधी)- विधी व सेवा दिन हा केवळ औपचारिक दिवस नाही, तर लोकशाहीचा आत्मा जागवणारा दिवस आहे. न्याय ही केवळ कागदावरची संकल्पना नाही ;तर ती प्रत्येक नागरिकाचा श्वास बनावी, तसेच विधी व सेवा दिनाचे उद्देश एनसीसी च्या विद्यार्थ्यांना न्यायमूर्ती व्यंकटेश गिरवलकर यांनी सांगितले.श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात संपन्न झालेल्या 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. नरसिंग वाघमोडे, कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष नौगण , ॲडम ऑफिसर कर्नल वाय.बी. सिंह , राजस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण खरोसेकर,चीफ ऑफिसर महावीर काळे , सेकंड ऑफिसर नमनगे जगदीश, सचिन गिरवलकर, सुभेदार मेजर शंभू सिंग यांची उपस्थिती होती. न्यायव्यवस्थेला लोकपार्यंत पोहचवण्यासाठी दरवर्षी 9 नोव्हेंबरला विधी व सेवा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून डॉ. नरसिंग वाघमोडे यांनी 'भारतीय राज्यघटना आणि तिची निर्मिती प्रक्रिया 'या विषयावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना त्याचा दुरुपयोग होऊ नये, संविधानाची पायमल्ली म्हणजे आपल्या लोकशाहीवरचा घाला आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे डॉ. वाघमोडे म्हणाले. या कार्यक्रमास यशवंत विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, श्री मारवाडी राजस्थान विद्यालय , ज्ञानेश्वर विद्यालय, व्यंकटेश विद्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीच एम शिवशंकर निकम, हवालदार संभाजी शिंदे, हवालदार दीपक, हवालदार अमोल मोरे, हवालदार शामराव सोनटक्के यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चीफ ऑफिसर महावीर काळे यांनी केले तर आभार जगदीश नमनगे यांनी मानले.
धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथे सिव्हिल अभियांत्रिकी विभागाच्या वतीने एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 11 नोव्हेंबर 25 रोजी करण्यात आले. विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लातूर व पुणे शाखेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष बोडके यांनी या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण दिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.शितल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या व्याख्यानामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना “ बी आय एम सॉफ्टवेअर, ई- टेंडरिंग व बिल्डिंग परमिशन या स्थापत्य अभियांत्रिकी मधील प्रमुख विषयांवर विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकाम क्षेत्रात होणारे बदल, डिजिटल साधनांचे महत्त्व आणि सॉफ्टवेअरच्या प्रत्यक्ष वापराबाबत सविस्तर सादरीकरण केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या सत्राचा मनःपूर्वक लाभ घेतला व त्यांच्या शंकांचे निरसनही केले. त्यामुळे या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना रुची निर्माण झाली. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला, असे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले. या अंतर्गत सिव्हिल अभियांत्रिकी विषया अंतर्गत असणाऱ्या सर्व विभागातील (बांधकाम व्यवसायातील) बारकावे माहिती जाणून घेतले. सोबतच विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लातूर व पुणे आणि अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव यांच्या मध्ये भविष्यातील नोकरी संदर्भ आणि ट्रेनिंग संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यशाळेसाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
थकीत भाडे मागितल्यावरून डोक्यात गोळी घालण्याची धमकी
वाशी (प्रतिनिधी)- टँकर वाहतुकीचे थकीत असलेले 43 लाख 41 हजार रूपये मागितल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीला स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून तुझ्या डोक्यात गोळी घालतो अशी धमकी देत अपहरण केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील गिरवली पाटी येथे घडली आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात श्रीरामपूर येथील एका आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ज्ञानेश्वर सोपान गिते (वय 44, रा. आंद्रुड, ता. भूम, जि. धाराशिव) यांचे जिल्हाधिकारी कार्यालयामधील टँकर वाहतुकीचे 43 लाख 41 हजार 537 रूपये आरोपी यादवेंद्र दिलीप शर्मा (रा. मार्केट यार्ड, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याच्याकडे बाकी होते. दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री 9.35 च्या सुमारास गिते यांनी आरोपी शर्मा याला एनएच 52 रोडवर गिरवली पाटी येथे पैशाची मागणी केली. याचा राग मनात धरून आरोपी शर्माने फिर्यादी गिते यांना स्कॉर्पिओ गाडी आडवी लावली. त्यानंतर तुझ्या डोक्यात गोळी घालतो अशी धमकी देत गिते यांना जबरदस्तीने गाडीत बसवून धोकादायकरित्या पळवून नेले. या घटने प्रकरणी ज्ञानेश्वर गिते यांनी 11 नोव्हेंबर रोजी वाशी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी यादवेंद्र शर्मा यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 140 (3) आणि 351 (2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास वाशी पोलिस करत आहेत.
विद्याचरण कडावकर यांची धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती
धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे तहसीलदार विद्याचरण कडावकर यांची धाराशिव जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कडावकर यांची ही तहसीलदार पदावरून उपजिल्हाधिकारी पदावर झालेली पदोन्नती असून, त्यांची पहिलीच नियुक्ती धाराशिव जिल्ह्यात झाली आहे. विद्याचरण कडावकर यांनी यापूर्वी परभणी आणि जालना जिल्ह्यातील अंबड येथे तहसीलदार म्हणून यशस्वीपणे कार्य केले आहे. त्यानंतर त्यांची बदली तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्ली येथील कार्यालयात झाली होती. तेथे त्यांनी काही काळ काम पाहिल्यानंतर त्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती करण्यात आली असून, शासनाने त्यांना धाराशिव येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची अलीकडेच परभणी जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी शासनाने पूर्वी उदय किसवे यांची नियुक्ती केली होती. उदय किसवे हे वादग्रस्त अधिकारी असल्यामुळे त्या संदर्भात माध्यमाने आवाज उठवल्यानंतर त्यांची बदली रद्द करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाने दिनांक 11 नोव्हेंबर रोजी नवीन शासननिर्णय काढत उदय किसवे यांच्या नियुक्तीच्या आदेशात अंशतः बदल करून विद्याचरण कडावकर यांची नियुक्ती केली. विद्याचरण कडावकर हे येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारतील असा अंदाज आहे.
रविंद्र हायस्कूलच्या विद्यार्थिनीला इस्रोला भेट देण्याची संधी
भूम (प्रतिनिधी)- मयुरी मनोज मुंजाळ या विद्यार्थिनीची नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा, मुलाखत दोन्ही टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करत जानेवारी महिन्यात इस्रो, आयआयटी गांधीनगर, या वैज्ञानिक स्थळाला भेट देण्याची संधी तिला मिळाल्याबद्दल तसेच संजना अमोल बळे या विद्यार्थिनीची एलन करियर इन्स्टिट्यूट मार्फत घेण्यात आलेल्या टॅलेंटेक्स परीक्षेत ऑल इंडिया रॅक 564 मिळवत स्कॉलरशिपसाठी पात्र झाल्याबद्दल वरील दोन्ही विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे प्रशालेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सचिव आर.डी.सुळ, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे तसेच धनंजय पवार, भागवत लोकरे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
जिल्हा बँकेला 74 कोटींचे शासकीय अर्थसहाय्य- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा सहकारी बँकेला नवसंजीवनी देण्यासतठी राज्य सरकारने 74 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे बँकेला अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर तातडीने आर्थिक मदत करावी, अशी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने 74 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जिल्हा बँकेला देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. अभुतपूर्व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकांच्या शेतजमीनी खरवडून गेल्या आहेत. खरीप हंगाम हातातून गेला आहे. अशा वेळी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच पतपुरवठा होणे अत्यंत गरजेचे असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. होमट्रेड रोखे घोटाळ्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेली धाराशिव जिल्हा बँक प्रचंड अडचणीत सापडली आहे. 440 कोटी रुपयांच्या ठेवी देणारे तब्बल सहा लाख ठेवीदार आर्थिक अडचणीच्या कात्रीत अडकले आहेत. सन 2002 पासून म्हणजेच मागील तब्बल 23 वर्षांपासून जिल्हा बँकेतून शेतकरी बांधवांना कर्जपुरवठा चक्क बंद आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जासाठी मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारीच्या जोखडातून जावे लागत आहे. कर्जाच्या रकमेची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या चलनाचाही सध्या जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.
पुन्हा नवी तारीख! शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणा संदर्भातील सुनावणी पुढे ढकलली
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 21 जानेवारी 2026 ला होणार आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण सुरू होते. यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ”हे प्रकरण अत्यंत […]
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी करा च्यवनप्राश, वाचा
च्यवनप्राश ही भारतातील सर्वात जुनी आणि प्रभावी आयुर्वेदिक पाककृतींपैकी एक आहे, जी शरीराला आतून बळकट करते. हिवाळ्यात च्यवनप्राश सेवन करणे विशेषतः फायदेशीर मानले जाते कारण ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. शरीर उबदार ठेवते आणि थकवा, सर्दी आणि खोकला यासारख्या समस्या टाळते. बाजारात अनेक ब्रँडचे च्यवनप्राश उपलब्ध आहेत, परंतु घरगुती च्यवनप्राश हा सर्वात शुद्ध आणि पौष्टिक आहे. […]
40 वर्षीय व्यक्तीकडून लोकलमध्ये वकिल महिलेचा विनयभंग, पोलिसांत गुन्हा दाखल
चर्चगेट रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध लोकलमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आणि तिचा व्हिडिओ परवानगीशिवाय चित्रीत केल्याचा आरोप असल्याने गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची ओळख हेमांशू गांधी (40) अशी झाली असून तो मालाड (पूर्व) येथील रहिवासी असून तो एका खासगी कंपनीत कर्मचारी आहे. पीडित महिला 30 वर्षांची वकिल असून ती मुंबई हायकोर्टात वकिली करते. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, […]
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची खोटी सही दाखवून निवृत्त महिला कर्मचाऱ्याची 99 लाखांची फसवणूक
पुण्यात राहणाऱ्या महिलेची सायबर चोरट्याने चक्क अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची खोटी सही दाखवून फसवणूक केली. संबंधित महिला ही एलआयसीच्या निवृत्त कर्मचारी आहेत. पुणे शहर सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये निवृत्त महिला कर्मचाऱ्याची फसवणूक झाली आहे. ही महिला कोथरुड येथे राहत होती. एका व्यक्तीचा त्यांना फोन आला होता. जो स्वतःला डेटा प्रोटेक्शन एजन्सीचा अधिकारी असल्याचे सागंत होता. […]
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून चिंता वाटली, असा टोला सुप्रिया सुळे यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचाही समावेश होता, अशी […]
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी होणार होती. मात्र खंडपीठापुढे कार्यतालिकेतील 19 व्या क्रमांकावर ही सुनावणी होणार होती. दरम्यान शिवसेनेची बाजू मांडणारे विधिज्ञ असीम सरोदे यांनी ट्विटरवरून ही सुनावणी होईल की नाही याबाबत शंका व्यक्त केली होती. त्याबाबत पुन्हा एकदा त्यांनी ट्विट करत न्यायव्यवस्थेतील सध्याच्या परिस्थितीवर आपले मत मांडले. अश्या व्यंगचित्रांमधून लोकभावना […]
हिवाळ्यात मध खाणे का उपयोगी आहे, वाचा
हिवाळ्यात दररोज १ चमचा मध सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आयुर्वेदिक तज्ञांचा असा विश्वास आहे की, मध सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. हिवाळ्यात मध हृदय आणि पचन मजबूत करते. मध आपल्या शरीराची ऊर्जा वाढवते आणि रोगांपासून आपले संरक्षण करते. घरातील फुलझाडांना घाला ‘या’ पद्धतीने खत, झाडांना […]
हिवाळ्यात सिंघाडा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
सिंघाडा हे एक अत्यंत पौष्टिक आणि निरोगी फळ आहे. हिवाळ्यात आपल्याला बाजारात सिंघाडे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. सिंघाड्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण मुबलक असते. सिंघाडा खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. म्हणूनच खासकरून हिवाळ्यात सिंघाडा हा खायलाच हवा. घरातील फुलझाडांना घाला ‘या’ पद्धतीने खत, झाडांना येतील खूप सारी फुले सिंघाडा कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असतो, त्यामुळे […]
‘डोमेस्टिक क्रिकेट खेळा’ BCCI चा विराट कोहली आणि रोहित शर्माला सल्ला; रोहितने भूमिका केली स्पष्ट
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधील भवितव्याबद्दल चर्चा सुरू असतानाच, हिंदुस्थानच्या क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कथितरित्या या अनुभवी खेळाडूंना राष्ट्रीय संघात निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झालेले रोहित आणि कोहली हे आता फक्त एकदिवसीय फॉर्मेटमधील खेळाडू आहेत. त्यामुळे, त्यांच्या निवडीसाठी फिटनेस हा महत्त्वाचा विषय […]
Video दिल्ली बॉम्बस्फोटाचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, भर ट्राफिकमध्ये…
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली आय-20 कार पुलवामाचा रहिवासी असलेल्या उमर उन नबी या डॉक्टरची असून त्यानेच स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. पोलिसांनी उमरचा डॉक्टर मित्र सज्जाद अहमद मल्ला व त्याच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. VIDEO | CCTV footage captures the exact moment of […]
दिल्ली स्फोट प्रकरणात जैश मॉड्यूलशी संबंधित दहशतवादी डॉक्टरांविरोधात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. काश्मीरमधून आणखी एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दहशतवादी डॉक्टरची ओळख कुलगाम जिल्ह्याचे रहिवासी डॉ. तजामुल अशी झाली आहे. तो श्रीनगर येथील एसएमएचएस रुग्णालयात नोकरी करत होता. पोलिसांनी डॉक्टर तजामुलला करण सिंग नगर येथून […]
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने गाईला जोरदार धडक दिल्याने या अपघातात गायीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकींवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वरच्या दिशेने योगेश रामदास चव्हाण (वय 30 सातारा, सध्या राहणार वांद्री ), रोहित मोहन चव्हाण (वय […]
भोपळा हे नाव ऐकताच, तुम्हीपण नाक मुरडताय का? वाचा याचे आरोग्यवर्धक फायदे
भोपळा म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडतात. परंतु हाच भोपळा आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे हे विसरुन चालणार नाही. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यामुळे शरीराला असंख्य फायदे मिळतात. भोपळ्यामध्ये जीवनसत्त्वे अ, क, ई आणि बी-कॉम्प्लेक्स तसेच पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात. हे पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. भोपळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन असते, […]
हिवाळ्यात केळी खावीत का? जाणून घ्या
हिवाळ्यात आहाराच्या सवयी पूर्णपणे बदलतात. उन्हाळ्यात लोक थंड पदार्थ पसंत करतात, तर हिवाळ्यात गरम पदार्थ पसंत करतात. फळे अनेकदा थंड असतात, म्हणूनच लोक हिवाळ्यात फळांचे सेवन कमी करतात. हिवाळ्यात केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का, की त्यामुळे सर्दी आणि फ्लूचा धोका वाढतो, असा प्रश्न अनेकांना पडतो, तर यामागील नेमकं तथ्य काय आहे हे जाणून घेऊया. […]
ड्रग्ज विकून बिघडवू देश, घशाशी आल्यावर भाजप प्रवेश…अंबादास दानवे यांचा जोरदार टोला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी तुळजापूर ड्रग प्रकारणारील आरोपी संतोष परमेश्वर याने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत परमेश्वर याने भाजप मध्ये प्रवेश केला. यावरून शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ”तुळजापुरात ड्रग प्रकारणातील आरोपीला भाजप प्रवेश […]
नवऱ्याला दारु सोड म्हणणे पत्नीच्या जीवावर बेतले, संतप्त पतीने पेट्रोल टाकून जाळले
बेगुसरायमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका नवऱ्याला दारु सोड असे सांगणे एका पप्नीच्या जीवावर बेतले आहे. संतापलेल्या नवऱ्याने बायकोला जीवंत जाळले आहे. ही घटना मंगळवारी सोनमा गावात रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. बेगुसराऊ येथील बखरी परिसरात ही घटना घडली आहे. रिडू कुमारी (25) असे मृत महिलेचे नाव आहे. तर जितेन्द्र कुमार […]
भरधाव बाईक कारला धडकली, तीन अल्पवयीन मुलांंचा मृत्यू
गाझियाबादमध्ये एनमएच 9 वर एक दुर्देवी अपघात घडल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात राठी मिल कठजवळ दिल्लीच्या गाझियाबाद लेनवर झाला आहे. एकाच बाईकवरुन तिघंजण येत होते. भरधाव बाईर राठी मिल कटजवळ अचानक पुढे जाणाऱ्या कारला धडकली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. […]
दिल्लीत सोमवारी कारमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला. देशाच्या तपास यंत्रणेसाठी मोठे आव्हान असताना आता दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचा मास्टरमाईंण्ड मौलवी इरफान अहमद असल्याचे समोर आले आहे. तो जम्मू काश्मिरच्या सोफिया जिल्ह्यात राहणारा आहे. गुप्त यंत्रणांच्या माहितीनुसार,मौलवी इरफान याने फरीदाबादच्या मेडीकलचे विद्यार्थी आणि डॉक्टरांना कट्टरपंथी विचारांनी प्रभावित केले. याच कारणामुळे व्हाईट कॉलर टेरर मॉड्युल बोलले […]
राज्य सरकारकडून तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 827 कोटी रुपयांचा निधी
अर्थिक संकटात सापडलेल्या राज्य सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक, नागपूर आणि धाराशीव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना (DCCB) भागभांडवल म्हणून एकूण 827 कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी दिली. मंत्रिमंडळाने तोट्यात असलेल्या धाराशीव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ बरखास्त करण्यास आणि प्रशासक नेमण्यासही मंजुरी दिली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार या बँकेचे नियंत्रण अलीकडे काँग्रेस, […]
दिंडीत कंटेनर घुसला; महिला ठार, नऊ जखमी; संतप्त वारकऱ्यांचा रास्ता रोको
तुकारामाच्या गजरात आळंदीकडे पायी जाणाऱ्या दिंडीमध्ये आज सकाळी कंटेनर घुसल्याने वारकरी महिला जागीच ठार झाली तर अन्य नऊ वारकरी जखमी झाले असून त्यांना कामशेत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान कंटेनरच्या मृत प्रियांका तांडेल घुसखोरीविरोधात संतप्त वारकऱ्यांनी कामशेतच्या महामार्गावरच ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे लोणावळ्यापर्यंतची वाहतूक ठप्प झाली होती. उरणच्या करळ तसेच पनवेल परिसरातील असंख्य […]
चारकोपच्या मतदार यादीमधील मतदारांची नावे मराठीऐवजी अन्य भाषेत छापली असल्याची बाब उघडकीस येताच ठाण्याच्या बाळकुममधील मतदारांची नावेदेखील गुजराती, तामीळ, कानडी तसेच बंगाली भाषेत असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्राचा कारभार मराठीमध्ये असतानाही मतदारांची नावे मात्र वेगवेगळ्या भाषेत छापल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या यादीतील नावांची त्वरित दुरुस्ती करावी व सर्व नावे मराठीतच छापावीत, अशी मागणी […]
घरातील फुलझाडांना घाला ‘या’पद्धतीने खत, झाडांना येतील खूप सारी फुले
आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही प्रकारची झाडे ही असतात. अर्थात ही झाडे फुलझाडे असतील तर त्यांची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. घरातील फुलझाडांची योग्य निगा राखणंही खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच घरातील झाडांना आपल्या किचनमधून खाऊ देऊ शकतो. यात महत्त्वाचे खत म्हणजे बटाटा. बटाटा आपल्या किचनमधील सर्वात आवडता प्रकार. अशावेळी याच बटाट्याची साले सुद्धा खूप उपयोगी […]
अलिबाग जिल्ह्यात ३८८ कुष्ठरुग्ण आढळले असून रायगडकरांची चिंता वाढली आहे. मात्र या आजाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून कुष्ठरुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील २३ लाख ३० हजार ८७१ जणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षणासाठी ३७५ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली १ हजार ९९५ […]
पोलीस डायरी –पुण्यातील डोळस कुटुंब उद्ध्वस्त, बुवा व बायांपासून सावधान!
>> प्रभाकर पवार संगणक अभियंता असलेले दीपक डोळस हे पुण्याच्या कोथरूड येथील उच्चभ्रू वस्तीत राहत होते. ते इंग्लंडमध्ये आयटी इंजिनीअर म्हणून १० वर्षे नोकरीला होते. दीपक डोळस हे अत्यंत सुखवस्तू कुटुंबातील! पैशांची त्यांना कधीच चणचण भासली नाही, परंतु त्यांच्या वयात आलेल्या दोन मुली मात्र कायम आजारी एक मुलगी तर मतिमंद आहे. त्यामुळे डोळस दांपत्य नेहमी […]
गेल्या 30 वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे हिंदुस्थानात 80 हजार जणांचा मृत्यू, कोट्यवधी लोक प्रभावित
गेल्या तीन दशकांमध्ये नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांच्या यादीत हिंदुस्थानचा नववा क्रमांक लागला आहे. या काळात जवळपास 430 तीव्र नैसर्गिक घटनांमुळे 80,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, असे एका नव्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पर्यावरणविषयक थिंक टँक जर्मनवॉच यांनी ब्राझीलमधील बेलेम येथे झालेल्या COP30 परिषदेत मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या क्लायमेट रिस्क इंडेक्स (CRI) […]
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते अंकली या मार्गावरील चौपट मोबदल्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास वेगळेच वळण लागले. हातकणंगले येथील भूसंपादन कार्यालयासमोर अतिग्रे येथील विजय पाटोळे या बाधित शेतकऱयाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी भूसंपादन कार्यालयाला टाळे ठोकले. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते अंकलीदरम्यान असलेल्या बाधित शेतकऱ्यांवर […]
फातीमा देवीची मूर्ती देव्हाऱ्यातून बाजूला ठेवली
चिवला बीच परिसरातील घटनेने खळबळ ; पोलिसांकडून चौकशी सुरू मालवण/प्रतिनिधी मालवण शहरातील चिवला बीच येथील फातीमा देवीची मूर्ती अज्ञात व्यक्तीने देव्हाऱ्यातून काढून बाजूला ठेवल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. धुरीवाडा, चिवला बीच येथील नागरिकांनी आणि खिस्ती बांधवांनी घटनेचा निषेध नोंदविला आहे. नागरिकांनी गर्दी करत सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. दरम्यान , पोलिस निरीक्षक मारुती जगताप [...]
कांद्याला क्विंटलला अवघा 180 रुपये भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पाच ट्रक्टर कांदे रस्त्यांवरील खड्डय़ांमध्ये टाकून ते भरून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महायुतीचे केंद्र आणि राज्यातील सरकार हे भांडवलदार आणि श्रीमंतांचे सरकार आहे. या सरकारला शेतकरी आणि गोरगरिबांचे काहीही घेणे-देणे नाही. राज्य सरकार शेतकरी विरोधात आहे, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त […]
तीन तासांचा थरार; कोल्हापुरात बिबट्या जेरबंद
उच्चभ्रू वसाहतीत बिबटय़ा घुसल्याची आणि दोन ते तीन तासांच्या थरारक प्रयत्नानंतर त्याला जेरबंद करण्यात आल्याची पुनरावृत्ती कोल्हापूरकरांना आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. सकाळी नागाळा पार्क येथील वर्दळीच्या ठिकाणी हॉटेल वुडलॅण्ड आणि महावितरण कार्यालयाच्या आवारात घुसलेल्या बिबटय़ाला पकडण्यासाठी पोलीस, वन विभागासह अग्निशमन दलाच्या पथकाला अडीच ते तीन तास लागले. तत्पूर्वी हॉटेलमधील कर्मचारी तुकाराम खोंदल आणि कृष्णात […]
शिर्डी नगरपरिषदेत भाजपविरोधात भाजपचे बंड, निवडणुकीत नवा ट्विस्ट
राज्याचे जलसंधारणमंत्री व अहिल्यानगर जिह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघामध्ये भाजपने स्वतंत्र गट तयार करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगण्याची चिन्हे असतानाच भाजपमध्येच अंतर्गत बंडाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व 1980 साली शिर्डीत आरएसएसची पहिली […]
मी आता शांत बसणार! वॉरेन बफे यांचे सीईओ पद सोडण्याआधी पत्र
जगप्रसिद्ध गुंतवणुकदारांपैकी एक असलेले वॉरेन बफे हे या वर्षीच्या अखेरपर्यंत बर्कशायर हॅथवेचे सीईओ पद सोडणार आहेत. त्याआधी त्यांनी शेअरधारकांसाठी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लिहिले की, मी आता शांत राहणार आहे. कोणतेही मोठे पद स्वीकारणार नाही. बफे यांच्यानंतर ग्रेग एबेल हे पंपनीची सूत्रे स्वीकारणार आहेत. दरवर्षी आपण आपल्या मुलांसाठी आणि शेअरधारकांसाठी आभार मानणारे […]
धर्मेंद्र यांना बाॅलीवूडमधील हिमॅन असे म्हटले जाते. गेल्या काही दिवसांपासून, चाहते धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत, ज्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ६५ वर्षांहून अधिक काळ पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती जाणून तुम्हीही थक्क व्हाल. 1960 मध्ये “दिल भी है तेरा, हम भी हैं तेरे” या […]
प्रदूषणामुळे दिल्ली-एनआरसीमध्ये ग्रॅप-3 लागू; पाचवीपर्यंतच्या शाळा आणि वर्क फ्रॉम होम बंद होणार
दिल्ली-एनआरसीमध्ये वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येमुळे ग्रॅप-3 लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत पाचवीपर्यंतच्या शाळा बंद केल्या जाऊ शकतात. तसेच कंपन्यांना वर्क फ्रॉम होम सांगितले जाऊ शकते. दिल्लीच्या आनंद विहार, पालमपासून लाल किल्ला, चांदनी चौकपर्यंत एक्यूआय लेव्हल 400 च्या वर पोहोचली होती. त्यानंतर एअर क्वालिटी व्यवस्थापन आयोगाने ग्रॅप-3 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या डिझेल वाहनांनाही दिल्लीत […]
अनुसूचित जाती थेट आरक्षित जागा प्रभाग : 151, 186, 146, 152, 155, 147, 189, 93, 118, 183, 215, 141, 133, 26, 140. – अनुसूचित जातीसाठी आरक्षित 15 जागांमधून महिलांसाठी 8 जागा आरक्षित करण्यात आल्या. प्रभाग : 133, 183, 147, 186, 155, 118, 151, 189. – अनुसूचित जमातीसाठी थेट 2 जागा ः प्रभाग 53 आणि 121 […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही आठवडय़ांपूर्वी एच-1 बी व्हिसा शुल्क अनेकपटीने वाढवले. त्यामुळे अमेरिकेत नोकरीसाठी जाऊ इच्छिणाऱ्यांची चिंता वाढली. यातून सगळे सावरत नाहीत तोच अमेरिकेचे सरकार आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. या नव्या समस्येचे नाव ‘हायर अॅक्ट’ असे आहे. विदेशी कर्मचाऱ्यांना हायर करणाऱ्या अमेरिकेच्या पंपन्यांवर 25 टक्के कर लादण्याचा प्रस्ताव आहे. यालाच हायर […]
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे निधन
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कुमार यांनी महिनाभरापूर्वीच महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले. ते 56 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते भारतीय रेल्वे सेवा यांत्रिकी अभियंताच्या 1988 च्या तुकडीतील अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, […]
शाहीनचे वागणे विचित्र होते, ती बेशिस्त होती! प्राध्यापकांनी सांगितल्या महत्त्वाच्या नोंदी
दिल्लीमध्ये झालेल्या बाॅम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, आंतरराज्यीय दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. या आठ जणांमध्ये लखनौ येथील एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. डॉ. शाहीन सईद ही महिला दहशतवाद्यांच्या गटाची प्रमुख आहे. शाहीनचे मुंबईशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी सांगितले की डॉ. शाहीनचे लग्न महाराष्ट्रातील एका पुरूषाशी झाले होते. तथापि, २०१५ […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी केलेला जमीन घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता मुद्रांक विभाग खडबडून जागा झाला असून नव्याने आदेश जारी केले आहे राज्यातील सर्व 519 उपनोंदणी कार्यालयांना आपल्या नोंदणी व्यवहारांची दर महिन्याच्या 5 ते 10 तारखेला तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. व्यवहारांत कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली […]
दूर समुद्रात मासेमारी करणाऱ्यांसाठी नवीन नियम; मच्छीमारांना मिळणार क्यूआर कोडचे आयडी
केंद्र सरकारने देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्र (ईईझेड) अंतर्गत दूर समुद्रात मासे पकडण्यासाठी जाणाऱ्यांसाठी नवीन नियमांची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, मच्छीमारांना आता नवीन क्यूआर कोडचे आयडी कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. या नव्या नियमाचा उद्देश म्हणजे मच्छीमारांना, सहकारी समितींना आणि मासेमारीचा रोजगार करणाऱ्याला प्रोत्साहन देणे आहे. तसेच विदेशी जहाजाला हिंदुस्थानी हद्दीत मासेमारी करण्यापासून […]
एसटीच्या ऑनलाईन तिकीट विक्रीला विक्रमी प्रतिसाद, दिवाळीत 21 कोटी 44 लाखांचा महसूल जमा
‘महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ असलेल्या एसटी महामंडळाने ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये भरारी घेतली आहे. दिवाळीत एसटी महामंडळाच्या ऑनलाईन तिकीट विक्रीला प्रवाशांनी विक्रमी प्रतिसाद दिला आणि एसटीच्या तिजोरीत तब्बल 21 कोटी 44 लाख रुपयांचा महसूल जमा झाला. आर्थिक तोट्यातून वाटचाल करीत असलेल्या एसटीने तिकीट विक्रीसाठी निवडलेला ‘ऑनलाईन’ पर्याय आश्वासक पाऊल मानले जात आहे. दिवाळी सुट्टीत अनेक जण कुटुंबियांसोबत बाहेर […]
उपनगरी रेल्वे मार्गावर व्यापक स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासन आता 15 स्थानकांच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेणार आहे. स्थानक परिसरात थुंकण्याचे प्रकार सुरूच असतात. त्यांना अनोख्या पद्धतीने चाप लावण्यासाठी स्थानकांच्या आवारातील भिंतींवर त्या-त्या भागातील वैशिष्टय़ांना अनुसरून सुंदर चित्रे रेखाटली जाणार आहेत. 2016 मध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने देशात सर्वप्रथम रेल्वे स्थानकांच्या सौंदर्यीकरणाची संकल्पना राबवली. त्यावेळी […]
शिवसेनेच्या वतीने गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामाची पालिकेच्या अधिकाऱयांसोबत पाहणी करण्यात आली. या वेळी स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्याच्या सूचना पालिकेच्या अधिकाऱयांना देण्यात आल्या. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्रवेशद्वाराजवळ उड्डाणपूल उतरणार असून येथे वाहनांची कोंडी होण्याची शक्यता आहे. भविष्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नियोजन बैठक आयोजित करण्याच्या महापालिका परिरक्षण विभाग, पूल विभाग व रस्ते […]
दिल्ली स्फोटानंतर बेळगावमधील बंदोबस्तात वाढ
रेल्वेस्थानक, विमानतळावर सतर्कता ► प्रतिनिधी/ बेळगाव देशाची राजधानी दिल्ली येथे झालेल्या भीषण स्फोटामध्ये दहाहून अधिक नागरिक ठार झाले. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांना हायअलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी बेळगाव रेल्वेस्थानक, विमानतळ, बसस्थानक आणि सुवर्ण विधानसौधवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रवाशांच्या प्रत्येक साहित्याची तपासणी करण्यात येत होती.दिल्ली येथे झालेल्या स्फोटानंतर देशात सर्वत्र कडक [...]
नायगाव बीडीडीवासीयांचा गृहप्रवेश लांबणीवर, नव्या तारखेची प्रतीक्षा
नायगाव बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 कुटुंबियांना नव्या घराचा ताबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बुधवारची तारीख निश्चित केली होती. त्यानुसार म्हाडाने तयारी केली. परंतु आता काही कारणात्सव चावी वाटपाचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे गृहप्रवेशासाठी रहिवाशांना मुख्यमंत्र्यांच्या नव्या तारखेची वाट पहावी लागणार आहे. नायगाव बीडीडी येथील 42 चाळींचा पुनर्विकास करून 3344 रहिवाशांचे पुनर्वसन 20 पुनर्वसन इमारतींमध्ये […]
शिवसेना शेतकरी सेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना शेतकरी सेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. नाशिक जिल्हा – जिल्हाध्यक्ष – जयराम ढोकळे दिंडोरी, पैठ, सुरगाणा, कळवण (नाशिक) हिंगोली जिल्हा – जिल्हाध्यक्ष – गणेश विठ्ठल गावंडे सेनगाव (हिंगोली), जिल्हाध्यक्ष – पराग प्रकाशराव अडकिने (कळमनुरी, […]
सरकारी कार्यालयांनी थकवला 1800 कोटींचा मालमत्ता कर, पालिकेचा लाखोंचा महसूल बुडतोय
मुंबई महानगर पालिका सध्या राज्य सरकारच्या अखत्यारीत असली तरी मुंबईतील विविध सरकारी कार्यालयांनी महापालिकेलाच गंडा घातला आहे. मुंबई महापालिकेचा तब्बल 1800 कोटी 33 लाख रुपयांचा मालमत्ता कर सरकारी कार्यालयांनी थकवला असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे. जकात बंद झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य आधार मालमत्ता कर राहिला आहे. मात्र अनेक सरकारी संस्था हा कर भरण्यास टाळाटाळ […]
एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू
एकाचा मृतदेह सापडला : आलमट्टी डाव्या कालव्यानजीकची घटना वार्ताहर/ विजापूर एका कुटुंबातील बहीण, भाऊ आणि पुतण्याचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी शिरोळ रस्त्याजवळील आलमट्टी डाव्या कालव्यात घडली आहे. बसम्मा चिन्नप्पा कोन्नूर (वय 20), तिचा भाऊ संतोष चिन्नप्पा कोन्नूर (वय 18) आणि पुतण्या रवी हणमंत कोन्नूर (वय 17) अशी मृतांची नावे आहेत. [...]
एकत्रित असलेल्या दोन सोसायटींची विभागणी करून स्वतंत्र सोसायटी नोंदणी करताना सिडको किंवा अन्य कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी घेण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. स्वतंत्र सोसायटी नोंदणीसाठी सिडको किंवा अन्य कोणत्याही प्राधिकरणाकडून एनओसी घ्यावी, अशी कायद्यात तरतूद करण्यात आलेली नाही. सोसायटी कल्याण व सुरळीत कारभारास सहकार कायद्यात प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये एनओसी […]
उपद्रवी कानडी संघटनांना आवर घाला
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची पोलीस आयुक्तांकडे मागणी प्रतिनिधी/ बेळगाव नेहमीच भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या कानडी संघटनांकडून मागील काही दिवसात बेळगाव शहरात व्यावसायिकांमध्ये दहशत माजविण्याचा प्रकार सुरू आहे. आस्थापनांवरील मराठी व इंग्रजी फलकांचे नुकसान केले जात आहे. कोणत्याही दुकानात घुसून व्यवस्थापक, मालकांना कानडी फलकांसाठी धमकी दिली जात आहे. त्यामुळे आशा उपद्रवी कानडी संघटनांच्या कार्यकर्त्यांना वेळीच [...]
बापट गल्ली कार पार्किंगची जागा मनपाच्या ताब्यात?
प्रतिनिधी/ बेळगाव बापट गल्लीतील बहुमजली कार पार्किंग प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. त्यातच त्या ठिकाणी काही जणांकडून कार पार्किंग करणाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या शुल्क आकारले जात असल्याचा आरोप होता. याबाबत अर्थ व कर स्थायी समिती बैठकीत चर्चा होऊन यावर कारवाईची सूचना अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार दि. 11 रोजी महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बापट [...]
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा होणारच
मध्यवर्ती म. ए. समिती ठाम : परवानगीसाठी पोलीस आयुक्तांची भेट प्रतिनिधी/ बेळगाव मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावच्या सुवर्णसौध येथे भरविले जाते. या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी 8 डिसेंबर रोजी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली महामेळावा यशस्वी केला जाणार आहे. महामेळाव्यासाठी पोलीस प्रशासनाने परवानगी द्यावी, असे पत्र मंगळवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना देण्यात [...]
‘आप’ भाजपसोबत असल्याने युती अशक्य : ठाकरे
प्रतिनिधी/ पणजी आम आदमी पक्षासोबत (आप) युती करण्याची शक्यता काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी फेटाळून लावली आहे. जो आप पक्ष काँग्रेसच्या विरोधात बोलतो, काँग्रेस नेत्यांवर टीका करतो, तो भाजपसोबत असल्याचे दिसून येते असे निवेदन त्यांनी पत्रकार परिषदेतून केले. दरम्यान जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी केली असून त्याकरिता उच्चस्तरीय समितीची स्थापना केल्याची [...]
हिंदुस्थानचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरची दुखापत लवकर बरी होण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्यांचे संघातील पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे येत्या 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याचा सहभाग अनिश्चित मानला जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डेमध्ये झेल घेताना पडल्याने त्याच्या बरगडय़ांना गंभीर दुखापत झाली आणि त्याला सिडनीत रुग्णालयात दाखल करावे […]
पूर्वसूचना न देताच शहरातील वीजपुरवठा खंडित
उद्योग, व्यवसायासह नोकरदारांना बसतोय फटका प्रतिनिधी/ बेळगाव हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना वरचेवर बसत असतो. मंगळवारी शहरातील काही भागात कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे उद्योग, व्यवसाय व वर्कफ्रॉम होम करणाऱ्यांची गैरसोय झाली. सायंकाळपर्यंत वीजपुरवठा नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. दुरुस्तीसाठी दि. 9 रोजी शहरातील वीजपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे हेस्कॉमकडून सांगण्यात [...]
गोविंदाची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
बॉलीवुड अभिनेता गोविंदा याची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास ते घरी चक्कर येऊन पडले त्यानंतर त्यांना क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सौदी अरबमध्ये मूल दत्तक घेण्याचा ट्रेंड
सौदी अरबमध्ये मूल दत्तक घेण्याचा ट्रेंड दिसून येतोय. या वर्षी सौदीत 11 हजार कुटुंबांनी अनाथ मुलांना दत्तक घेतले. नॅशनल फोस्टर केअर असोसिएशन आणि अल-विदाद चॅरिटी असोसिएशनने ही माहिती दिली. 2018 साली सुमारे 7400 सौदी कुटुंबांनी 8438 अनाथ मुलांचा सांभाळ केला. अल-विदाद चॅरिटी असोसिएशन ही सौदीमधील अनाथ मुलांचे सांभाळ करणारी एकमेव संस्था आहे. ही संस्था दत्तक […]
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 12 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस कुटुंबियांसोबत सुखात जाणार आहे आरोग्य – पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे आर्थिक – घरासाठी खर्च होणार आहेत कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू कर्म स्थानात, […]
गिल, जैस्वाल, साई सुदर्शनकडून जाळ्यात जोरदार सराव
वृत्तसंस्था/ कोलकाता लहान स्वरूपातील क्रिकेटमधून कसोटी क्रिकेटच्या कठोर स्वरूपाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. या पार्श्वभूमीवर भारताचा कर्णधार शुभमन गिलने मंगळवारी जाळ्यात सराव करताना जवळजवळ दीड तास घालवला. शुक्रवारपासून येथे सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी तंत्र सुधारण्यावर त्याने लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या महिन्यात आव्हानात्मक परिस्थितीत पाकिस्तानमध्ये 1-1 अशी बरोबरी साधल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ आत्मविश्वासाने [...]
स्फोटके अन्यत्र नेताना स्फोट झाल्याचे तपासात उघड, सहा जणांना अटक, मृतांची संख्येत वाढ वृत्तसंस्था / नवी दिल्ली दिल्लीत लालकिल्ल्यानजीकच्या मेट्रो स्थानकाबाहेर सोमवारी झालेला भीषण कारस्फोट प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाकडे (एनआयए) देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही हा दहशतवादी हल्लाच असल्याचे अधिकृतरित्या घोषित करण्यात आलेले नसले, तरी तो दहशतवादी हल्लाच आहे, असे गृहित धरुनच तपास केला [...]
ट्रॉलीला धडक बसून मोटारसायकलवरील दोघेजण ठार
अंकलगी-पाच्छापूर रोडवरील घटना : अपघातास कारणीभूत ट्रॅक्टर चालकावर गुन्हा प्रतिनिधी/ बेळगाव भरधाव मोटारसायकलची रस्त्याच्या कडेला थांबलेल्या उसाच्या ट्रॉलीला मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघेजण ठार झाले. दि. 10 रोजी रात्री 8 च्या दरम्यान अंकलगी-पाच्छापूर रोडवरील अक्कतंगेरहाळ गावानजीक हा अपघात घडला आहे. गणेशकुमार चन्नबसाप्पा जनमट्टी (वय 45), लक्कप्पा मल्लाप्पा नाईक (वय 58, दोघेही रा. सुलदाळ, [...]
‘एक्झिट पोल’मध्ये रालोआची सरशी
बिहारमध्ये विक्रमी मतदान, द्वितीय टप्प्यात 70 टक्के, मतगणना शुक्रवारी, आयोगाची सज्जता वृत्तसंस्था / पाटणा, नवी दिल्ली बिहारमध्ये 2025 च्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) निष्कर्षही समोर आले असून बहुतेक सर्व सर्वेक्षणांमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सरशी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. बिहार विधानसभेत 243 स्थाने असून त्यांच्यापैकी राष्ट्रीय लोकशाही [...]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूतानमध्ये गर्जना वृत्तसंस्था / थिंपू दिल्लीमध्ये ज्या दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांचे मंगळवारी भारताचा शेजारी देश असणाऱ्या भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आगमन झाले आहे. दिल्ली स्फोटाचा तपास होत आहे. जे दोषी असतील त्यांना, ते कोठेही असले, ती [...]
पंजाबचा चंदिगडवर 8 गड्यांनी विजय
वृत्तसंस्था / चंदिगड रणजी क्रिकेट स्पर्धेतील ब इलाइट गटातील येथे झालेल्या सामन्यात कर्णधार उदय सहारनच्या नाबाद शतकाच्या जोरावर पंजाबने चंदिगडचा 8 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात सहारनने 194 चेंडूत 15 चौकारांसह नाबाद 117 धावा झळकविल्या. 2024 साली झालेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक युवा क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या उपविजेत्या भारतीय युवा संघाचे नेतृत्व सहारनकडे होते. [...]
फूड कंपन्यांच्या महसुलात वाणिज्य कंपन्यांचा वाढता वाटा
दर तिमाहीत 50-100 टक्के वाढीची नोंद नवी दिल्ली : दर तिमाहीत ग्राहकांकडून सतत होणाऱ्या खरेदीच्या आवेगामुळे आणि सोयीसाठी प्राधान्य दिल्यामुळे, फूड (अन्न) कंपन्यांच्या महसुलात जलद वाणिज्य कंपनीचा वाटा वेगाने वाढत आहे. पॅकेज्ड फूड कंपन्यांनी दर तिमाहीत 50-100 टक्के वाढ पाहिली आहे कारण ग्राहकांना वस्तूंची जलद डिलिव्हरी आवडते आणि जलद वाणिज्य कंपन्या देशभरात त्यांची पोहोचले आहेत. [...]
संघ संबंधित कार्यक्रमात सामील होणार जगदीप धनखड
राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच करणार संबोधित वृत्तसंस्था/ भोपाळ माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे 21 नोव्हेंबर रोजी भोपाळमध्ये एका संघ पदाधिकाऱ्याच्या पुस्तक प्रकाश सोहळ्याला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मंगळवारी यासंबंधी माहिती दिली आहे. जुलै महिन्यात उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यावर धनखड यांचे हे पहिले सार्वजनिक भाषण ठरणार आहे. यापूर्वी त्यांना वर्तमान उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्यात [...]
भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी 3 मुस्लीम देश सरसावले
भारताला वाढविणार कच्च्या तेलाची निर्यात वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताच्या तेल कंपन्या दीर्घकाळापासून रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करत होत्या, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन कच्च्या तेलाच्या आयातीप्रकरणी भारतावर वाढीव आयातशुल्क लादले होते. यामुळे भारताने रशियन कच्च्या तेलाची आयात हळूहळू कमी करण्यास सुरुवात केली. हे पाहता मध्यपूर्वेतील मुस्लीम देशांनी भारताच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला [...]
जम्मू-काश्मिरचा दिल्लीवर ऐतिहासिक विजय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथील फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या ड इलाइट गटातील सामन्यात मंगळवारी जम्मू-काश्मिरने दिल्लीवर ऐतिहासिक पहिल्या विजयाची नोंद केली. जम्मू-काश्मिर संघाला निर्णायक विजयासाठी 124 धावांची गरज असताना चौथ्या दिवशी सलामीवीर कमरान इक्बालने नाबाद 133 धावांची खेळी करीत जम्मू काश्मिरला 7 गड्यांनी दणदणीत विजय मिळवून दिला. या सामन्यात दिल्लीने पहिल्या डावात [...]
युद्धात विजयच महत्त्वाचा : सीडीएस चौहान
युद्धात रौप्य पदक नसते : तंत्रज्ञानामुळे बदलल्या युद्धाच्या पद्धती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकावर झालेल्या कार विस्फोटावरून वातावरण तापलेले असताना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी महत्त्वाचे वक्तव्य केले. युद्धात केवळ विजय महत्त्वाचा असतो, यात दुसरे स्थान किंवा साहसी प्रयत्नांसाठी सांत्वना पुरस्कार नसतो. युद्धाचे कठोर सत्य म्हणजे यात [...]
अधिकृत पक्षीय उमेदवारीची प्रतीक्षा कायम
अखेर चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मात्र अद्याप अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी होणार की नाही याविषयीचा सस्पेन्स कायम आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काहींच्या विजयाची गणिते ही महायुती [...]
2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी बैठक
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची विविध विषयांवर तज्ञांसोबत चर्चा : कृषीसह अन्य विभागातील अधिकारी उपस्थित वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 च्या तयारीसंदर्भात आघाडीच्या अर्थतज्ञांची भेट घेतली आणि आगामी अर्थसंकल्पाबाबत त्यांचे मत जाणून घेतले. या बैठकीत साजिद चिनॉय, नीलकंठ मिश्रा, धर्मकीर्ती जोशी, रिधम देसाई, सोनल वर्मा आणि इंदिरा राजारामन उपस्थित होते [...]
राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची सरशी
10 श्रेणींमध्ये एकूण 46 विजेते वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2024 च्या 6 व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वश्रेष्ठ राज्य श्रेणीत महाराष्ट्र अग्रगण्य ठरले आहे. सर्वोच्च सन्मान प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात तर तिसऱ्या क्रमांकावर हरियाणाचे नाव आहे. जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी या पुरस्कारांचा उद्देश देशभरात जलसंरक्षण आणि व्यवस्थापनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या [...]
सरकारला धारेवर धरण्यासाठी 17 चिमुरड्यांना ओलीस ठेवणारा रोहीत आर्या जेवढा दोषी आहे. तेवढेच रोहीत आर्याला अशा प्रकारचे पाऊल उचलण्यास भाग पाडणारे तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे व्यवस्थापन जबाबदार आहे. यामुळे मुंबई पोलिसांनी केलेला नेमका एन्कांऊटर कोणाचा? रोहीत आर्याचा की केसरकर यांच्या व्यवस्थापनाचा? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगात विश्वगुऊ अशी ओळख निर्माण झाली आहे. [...]
भुवनेश्वरमध्ये राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा जानेवारीत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली येत्या जानेवारीत भुवनेश्वरमध्ये पहिली राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा भरविली जाणार असल्याची घोषणा अखिल भारतीय अॅथलेटिक फेडरेशनने मंगळारी केली आहे. ओदीशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये सुसज्ज अशा कलिंगा स्टेडियम संकुलात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेची तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. राष्ट्रीय इनडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धांचे पुढील वर्षांसाठी वार्षिक कार्यक्रम लवकरच जाहीर [...]
भारत अ युवा संघाचे नेतृत्व विहान मल्होत्राकडे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली आगामी होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी भारत अ युवा संघाचे नेतृत्व विहान मल्होत्राकडे सोपविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे हैदराबादच्या अॅरॉन जॉर्जची भारत ब युवा संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी तिरंगी मालिकेत भारत अ, भारत ब आणि अफगाणचे 19 वर्षांखालील संघ सहभागी होत आहेत.सदर स्पर्धा बेंगळूरमध्ये 17 ते 30 नोव्हेंबर दरम्यान खेळविली [...]
ऐश्वर्य तोमर, महिलांना सांघिक रौप्य
आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धा वृत्तसंस्था/ कैरो, इजिप्त भारताचा ऑलिम्पियन नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन्स प्राकारात विश्वविक्रमाशी बरोबरी करीत रौप्यपदक पटकावले. तसेच मनू भाकर, ईशा सिंग, सुरुची इंदर सिंग यांना महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुलच्या सांघिक विभागात रौप्यपदक मिळाले. तोमरने 466.9 गुण नोंदवत [...]
निठारी हत्याकांडाच्या कायदेशीर अध्यायाची अखेर
अखेरच्या प्रकरणांमध्येही सुरेंद कोलीची मुक्तता : 10 प्रकरणांमध्ये यापूर्वी ठोठावण्यात आला होता मृत्युदंड वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निठारी हत्याकांडाचा मुख्य आरोपी सुरेंद कोली याला अंतिम प्रलंबित प्रकरणातूनही मुक्त केले आहे. या निर्णयासोबतच कोली विरोधातील सर्व प्रकरणे समाप्त झाली असून न्यायालयाने त्याच्या तत्काळ मुक्ततेचा आदेश जारी केला आहे. हा निर्णय 2006 च्या भयावह निठारी [...]

32 C