Bigg Boss Hindi 19 गौरव खन्ना ठरवला बिग बॉस हिंदीचा विजेता
अभिनेता गौरव खन्ना हा बिग बॉस हिंदीच्या 19 व्या सिझनचा विजेता ठरला आहे. गौरवने प्रणित मोरे व फरहाना भट यांना हरवत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. गौरव खन्नाने जिंकलेला हा दुसरा रिअॅलिटी शो आहे. याआधी त्याने सेलिब्रिटी शेफ हा शो जिंकला होता. बिग बॉसच्या अंतिम सामन्यात गौरव मोरे, प्रणित मोरे, फरहाना भट, अमाल मलिक, तान्या मलिक […]
जळगावात स्ट्राँग रूमला पोलिसांसह आमदारानेही लावली स्वत:ची सुरक्षा
भाजपकडून ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाण्याची शक्यता असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात असताना दुसरीकडे सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदारालाही प्रशासन व पोलिसांवर भरोसा नसल्याचे समोर आले आहे. कारण मिंधे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भडगाव आणि पाचोरा या ठिकाणाच्या स्ट्राँग रुमला स्वतःची खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. या घटनेमुळे राज्यात मतदानात गोलमाल होणार, यावर जणूकाही […]
मुंबई मेट्रोच्या डीएन नगर ते गुंदवलीदरम्यान वाहतूक सेवा विस्कळीत, प्रवाशांचे हाल
मुंबई मेट्रोच्या डीएन नगर ते गुंदवली स्थानकादरम्यान मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान या स्थानकांदरम्यान वाहतूक सेवा ठप्प झाली होती. मात्र सेवा सुरू झाल्यानंतर मेट्रो बराच उशीराने धावत आहेत. Service Update | Line 2A & Line 7 Due to a temporary technical issue, services on Line 2A and […]
तक्रार केली की कर्मचाऱ्यांना अपमानिक केलं जातं…इंडिगोविरोधात वैमानिकाचं निनावी पत्र
इंडिगो एअरलाइन्सचा गेल्या काही दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. आतापर्यंत अडीच हजारापेक्षा अधिक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी अचानक संप केल्यामुळे हा गोंधळ झाल्याचे बोलले जात आहे. या गोंधळादरम्यान इंडिगोच्या एका वैमानिकाने निनावी पत्र लिहीत एअरलाईन्सवर ताशेरे ओढले आहेत. हे सर्व जे सुरू आहे ते मी बघत आहे. ही जी काही परिस्थिती […]
शेतकरी विरोधी असंवेदनशील सरकारच्या चहापान जाणे चुकीचे, महाविकास आघाडीची सरकारवर कडाडून टीका
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्याचा दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आले आहे. विरोधी पक्षातील आमदारांना चहापानासाठी सरकारकडून व्यक्तिगत आमंत्रण देण्यात आले. पण विरोधी पक्षनेते या संवैधानिक पद असताना त्यावर नेमणूक होत नाही. हे सरकार संविधान विरोधी असल्याची टीका करत महाविकास आघाडीने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक […]
डायबिटीस सह आनंदी जीवनाची वाटचाल कार्यशाळा संपन्न
‘डायबिटीससह आनंदी जीवन’ कार्यशाळा उत्साहात पार धाराशिव उमरगा : उमरगा शहरात डॉ निलेश येळापुरे यांच्या संगमेश्वर स्पेशलिटी हॉस्पीटल मार्फत एकदिवसीय कार्यशाळा शांताई मंगल कार्यालयात रविवारी संपन्न झाली. यावेळी सकाळी योग, आहार, मनोरंजन असे सत्र आयोजित केले गेले होते. यावेळी डॉ निलेश येळापुरे मधुमेह रोखण्यासाठी [...]
Solapur News : महावीर चौकात उघड झाले भीक मागण्याचे रॅकेट; लहान मुलांचा जीव धोक्यात
सोलापूरमध्ये उघड झाले भीक मागण्याचे रॅकेट सोलापूर : शहरातील महावीर चौक सिग्नलवर लहान बालकांच्या जीवावर चाललेला भीक मागण्याचा काळा धंदा सदर बझार पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करून कारवाई केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व [...]
सीमा हैदर दुसऱ्यांदा होणार सचिनच्या मुलाची आई, सहाव्या बाळाला देणार जन्म
पाकिस्तानातून हिंदुस्थानात पळून आलेली सीमा हैदर लवकरच तिचा हिंदुस्थानी पती सचिनच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. सीमाने युट्युबवर एक व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे. सीमाला तिच्या पाकिस्तानीपतीपासून चार मुले असून सचिनकडून एक बाळ अशी पाच मुले आहेत. पबजी खेळत असताना सीमा हैदर व सचिन ऐकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर सीमाने तिच्या चार मुलांसह […]
धाराशिव (प्रतिनिधी)- कल्याणआप्पा भागवंतराव पाटील माऊली चौक, मुंडे गल्ली धाराशिव यांचे काल शनिवार, दि.6 डिसेंबर रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्याविधी आज रविवार, दि.7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कपिलधार स्मशानभूमी करण्यात आला. माजी नगरसेविका तेजाबाई पाटील यांचे ते पती आणि संतोष कल्याणराव पाटील, निलेश कल्याणराव पाटील, शैलेश कल्याणराव पाटील यांचे ते वडील होते.
हापूसचा कोकणच ‘बापूस’! वलसाड हापूसच्या भौगोलिक मानाकंन मागणीला कोकणात विरोध
कोकणच्या हापूस आंब्याला २०१८ साली भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर हापूसच्या नावा आपला आंबा खपवणाऱ्या अनेकांची दुकानं बंद पडू लागली.२०१६ पासून अफ्रिकेतून हिंदुस्थानच्या बाजारात येणारा मालावी हापूस हा सुध्दा २०१८ नंतर मालावी मँगो नावाने बाजारात येऊ लागता.”हापूस” नावाची जादू लक्षात घेऊन आता हापूस नाव ढापण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. वलसाड हापूस असे भौगोलिक मानांकन मिळावे म्हणून मागणी […]
वाहतूक नियंत्रकांचा प्रमाणिकपणा सापडलेला मोबाईल प्रवाशाला परत
कळंब (प्रतिनिधी)- येथील बस स्थानकावर हरवलेला महागडा मोबाईल वाहतूक नियंत्रक एस . व्ही . सारुक यांना दि . ६ रोजी सकाळी सापडला . सापडलेला मोबाईल वाहतूक नियंत्रक यांनी कंट्रोल केबिनमध्ये आणून ठेवला काही वेळाने संबंधित मोबाईल धारकाचा फोन आल्याने त्यांना तो कंट्रोल केबिनमध्ये आहे असं सांगण्यात आले . त्यावरून त्यांनी तो मोबाईल त्या मालकाला परत केलं हा मोबाईल आसुतोष बाराते रा . बारातेवाडी ता . कळंब येथील प्रवाशाचा होता तो वाहतूक नियंत्रक सारूक यांनी प्रामाणिकपणे तो परत केला त्यांच्या या प्रामाणिक ते बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे .
Solapur News : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भरधाव कंटेनर उलटला; तासभर वाहतूक ठप्प
सोलापूर-हैदराबाद रस्त्यावर कंटेनर उलटला, प्रवाशांमध्ये तणाव सोलापूर : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हैदराबादकडून सोलापूरकडे येणारा भरधाव कंटेनर बोरामणी गावाजवळ शनिवारी उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. भरधाव कंटेनर (एमएच ४६ सीयू ४४७६) अचानक रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर जाऊन उलटला. या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब [...]
धक्कादायक : सोलापुरात मनपाच्या कार्यालयात चक्क ‘दारू अड्डा’
बंद कार्यालयात धक्कादायक दारू पार्टी उघडकीस सोलापूर : सोलापूर महापालिकेचे अतिक्रमण पथक बाळीवेस येथे कारवाईसाठी गेले असता महापालिकेच्या कार्यालयात चक्क दारू पार्टी होत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे हे अतिक्रमण पथकासह बाळीवेस येथे कारवाईसाठी गेले असता [...]
Solapur News : बहिणीचा तो सल्ला ऐकला असता तर…. ; 24 वर्षीय तरुणाचा तुटला हात
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू; प्रकृती स्थिर सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावर शुक्रवारी रात्री घडलेल्या धक्कादायक दुर्घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. रात्री १०.५५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून सुटणाऱ्या कलबुर्गी (सीएसएमटी) मुंबई विशेष गाडीमध्ये धावत धावत चढण्याचा प्रयत्न करताना बाबा अभिमान वाघमारे (वय २४, रा. [...]
रविवारी श्री तुळजाभवानी दर्शनात भाविकांची प्रचंड गर्दी
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री.तुळजाभवानी दर्शनासाठी भाविकांची रविवार प्रचंड गर्दी झाली होती. शनिवार, रविवारच्या सलग सुट्ट्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी दर्शणार्थ प्रचंड गर्दी होत आहे. रविवारी धर्मदर्शन, मुखदर्शन, दर्शन मंडपातील रांगा भाविकांनी भरून गेल्या होत्या. सध्या तीर्थक्षेत्र तुळजापूरात थंडीत वाढ झाली आहे. तरीही भाविक पहाटे श्री तुळजाभवानी दर्शनार्थ येत आहेत. सकाळी नऊ नंतर भाविकांच्या गर्दीत प्रचंड वाढ झाली. ती सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथे होते. भावीक खाजगी वाहनाने मोठ्या संख्येने येत असल्याने वाहनतळे भाविकांच्या वाहनांनी गच्च भरून जात आहेत. तर रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. तीर्थक्षेत्र तुळजापूर भाविकांनी आज फुलून गेले होते. बाजारपेठेतही भाविकांचीमोठी गर्दी झाली होती.
Satara News : सातारारोडमध्ये पतीकडून ‘तिहेरी तलाक’
सातारारोड परिसरात तिहेरी तलाक प्रकरण एकंबे : सातारारोड परिसरातील २४ वर्षीय मुस्कान शोएब शिकलगार यांनी पती शोएब फय्याज शिकलगार (रा. शेरे स्टेशन, ता. कराड) याने ‘तिहेरी तलाक’ दिल्याचा आरोप करत कोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला [...]
Satara News : कोणेगावात खुनाचा प्रयत्न; तिघांना सक्तमजुरी
कोणेगावमध्ये किराणा दुकानासमोर हिंसाचार उंब्रज : कोणेगाव (ता. कराड) येथे किरकोळ वादातून युवकावर चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करणाऱ्या तिघा आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप भा. पतंगे यांनी तीन वर्षांची सश्रम कैद व प्रत्येकी १० हजार रुपये दंड अशी शिक्षा, तर दंड न भरल्यास [...]
आमदार प्रवीण स्वामी यांचे तीन तास पुलाखालील पाण्यात बसून आंदोलन
उमरगा (प्रतिनिधी)- शहरालगत बाह्यवळण रस्त्यावरील कोरेगावकडे जाणाऱ्या पुल दुरुस्तीच्या मागणीसाठी शनिवार दि. 6 डिसेंबर रोजी दुपारी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी पुलात साचलेल्या गाळमिश्रत पाण्यात तब्बल तीन तास बसून आंदोलन केले. अखेर महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. शहरालगत राष्ट्रीय महामार्गावर बाह्यवळण मार्गावर कोरेगाव कडे जाणाऱ्या पुलाखाली गेल्या आठ महिन्यांपासून पाणी साचले आहे. यामुळे दररोज शहरात येणारे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी तसेच विविध कामांसाठी येणारे नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. वाहन चालवताना वाहन चालकाना कसरत करावी लागत आहे. साचलेल्या गाळमिश्रीत पाण्यातून मार्ग काढताना वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. याबाबतीत संबंधित विभागाला अनेक वेळा निवेदने देण्यात आली. मात्र यावर संबंधित विभागाने कसलीही कारवाई केली नाही. त्यानुसार आमदार प्रवीण स्वामी यांनी शनिवारी दुपारी बारा वाजता उमरगा शहराचा बायपास रोड खालून कोरेगावकडे जाणाऱ्या पुलाखालील रस्त्यावर साचलेल्या गाळमिश्रत पाण्यात ठिय्या मांडला. अखेर तीन तासांनंतर संबंधित विभाग आमदार आंदोलन करीत असल्याची दखल घेत तत्काळ सदरच्या पुलाचे काँक्रीट काम सुरु करून येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शिवसेनेचे डॉ अजिंक्य पाटील, सुधाकर पाटील, रणधीर पवार, धिरज बेळंबकर, डि के माने, अशोक मिरकले आदिसह शिवसेना पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिकृत वेबसाइट सर्वांसाठी खुली
मुंबई (प्रतिनिधी)- आपल्या विभागाचा जनसंपर्क मजबूत करण्याच्या उद्देशाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी www.pratapsarnaik.com ही अधिकृत वेबसाइट आता सर्वांसाठी खुली केली आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींसोबत थेट संपर्क साधण्याची सोय उपलब्ध झाली आहे. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या “Subscribe” बटणावर क्लिक करून नागरिकांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिवहन मंत्री म्हणून मोटार परिवहन विभागाशी संबंधित , एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने एसटी संदर्भातील, तसेच पालकमंत्री धाराशिव म्हणून धाराशिव जिल्ह्याशी निगडित आणि लोकप्रतिनिधी या नात्याने मतदारसंघातील ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील जनतेला आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना या संकेतस्थळावर मांडता येतील. त्याचा तातडीने निपटारा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असून या द्वारे संबंधित तक्रारदाराची तक्रार अथवा सूचना यावर मंत्री महोदयांच्या 'रिमार्क 'सह योग्य ती कार्यवाही करून त्यांना (संबंधित तक्रारदार )त्याची पोच देण्यात येणार आहे. जेणेकरून पुढील पाठपुरावा त्यांना करणे शक्य होईल. या सुविधेमुळे संबंधितांना आपल्या तक्रारीचे निराकरण होण्याबरोबरच विविध उपक्रम, निर्णय व घडामोडींबाबतची सर्व माहिती तत्काळ मिळणार आहे. स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा माझ्या मतदारसंघातील नागरिकांना व मंत्री या नात्याने माझ्या विभागाशी संबंधित जनतेच्या अडचणी, तक्रारी किंवा सूचना यांना प्राधान्य देत वेबसाईटवर Grievances विभाग (तक्रार निवारण केंद्र) उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विभागाच्या माध्यमातून मांडलेल्या तक्रारी सरकार दरबारी प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ! असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. तसेच लवकर मराठी भाषेत देखील उपरोक्त संकेत स्थळ विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या नव्या डिजिटल उपक्रमामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक वेगवान व पारदर्शक होण्याची अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई (प्रतिनिधी)- भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समतेची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र आणणारे आणि समान अधिकार प्रदान करणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला दिले, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार कालिदास कोळंबकर,आमदार चित्रा वाघ, आमदारअमितसाटम, माजी खासदार तथा महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव, माजी खासदार राहुल शेवाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदींसह समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, कोणत्याही राष्ट्रात युगपुरुष जन्माला येतात तेव्हा सामाजिक न्यायाची चळवळ बळकट होते. असे युगपुरुष व्यक्तिमत्त्व जगातून गेले तरी त्यांचे विचार व कार्य जनतेच्या अंत:करणात सदैव जिवंत राहतात, त्यातूनच बाबासाहेब अमर आहेत. कठोर परिस्थितीतून शिकून त्यांनी संपूर्ण समाजाचा भविष्यकाळ बदलण्यासाठी शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले. एक सुशिक्षित व्यक्ती संपूर्ण घराचे, समाजाचे आणि देशाचे भविष्य बदलू शकतो हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राच्या प्रगतीचा पाया घातल्याचे नमूद करून बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात डॉ. आंबेडकरांचे योगदान अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली. त्यातून देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य झाले. समाजात विषमता दूर करून समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे असून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच संविधानात मिळते, असे त्यांनी नमूद केले.आगामी काळात चैत्यभूमी परिसरातील स्मारक विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महामानव बाबासाहेबांचे विचार राष्ट्राला मार्गदर्शक- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाच्या लोकशाहीला दृढ पाया दिला. त्यांनी उभारलेला संघर्ष हा मानवमुक्तीचा, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा होता, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही बाबासाहेबांनी जगाला दिलेली त्रिसूत्री आजही समाज परिवर्तनासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार मूल्यांवर आधारित संविधान तयार करून तळागाळातील वंचित व दुर्बल घटकांना सशक्त करण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. आंबेडकरांनी केले, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते सर्व भिक्खूंना चिवरदान देण्यात आले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव यांनी सर्व मान्यवरांना संविधानाची प्रत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्ती नसून ज्ञानाचे प्रतीक आहेत- प्रा. महेंद्र चंदनशिवे
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्ती नसून ज्ञानाचे प्रतीक आहेत असे प्रतिपादन प्रा. महेंद्र चंदनशिवे यांनी केले. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्राचार्य डॉ संदीप देशमुख व मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. महेंद्र चंदनशिवे म्हणाले की, पुढे ते म्हणाले की,6 डिसेंबर 1956 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्या दिवशी एकुण 149 देशाचे ध्वज खाली घेतले गेले होते. माणसं धर्माने नव्हे तर स्वकर्तृत्वाने मोठे होत असतात. भारतातील अनेक चळवळीचे जनक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संदीप देशमुख म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेची पूजा करणारे व्यक्तीमत्व होते. पूरोगामी विचारांचा भारत घडविण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी समाजाच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यावेळी राजेंद्र धावारे,सेवा निवृत्त मुख्याध्यापक, काशीनाथ वाघोलीकर, सेवा निवृत्त मुख्याध्यापक, सिद्राम वाघमारे सेवानिवृत्त सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ मंगेश भोसले, प्रा. राजा जगताप, डॉ सी. आर .दापके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा डॉ दत्तात्रय साखरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. माधव उगिले यांनी मानले.
कुणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हिच देवपूजा- हभप बळीराम कवडे महाराज
कळंब (प्रतिनिधी)- समाजातील गरीब व गरजू लोकांना मदत करणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे म्हणजेच देवपूजा आहे. मानवी जीवनाच खरे सौंदर्य सेवा आहे हेच खरे आहे असे मत हभप. बळीराम कवडे महाराज यांनी केले. 5 डिसेंबर रोजी सकाळ 10 ते 12 ह.भ.प. बळीराम महाराज कवडे यांचे दत्त जयंती निमित्त गुलाल व काल्याचे कीर्तनाने सांगता करण्यात आली.तयानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. यावेळी ते बोलत होते. महाराज म्हणाले की, जो दुसऱ्यांच्या हितासाठी जगतो, तोच खऱ्या अर्थाने जगतो. आपले ज्ञान, वेळ व प्रेम जर इतरांच्या उपयोगी लावले तर ते जीवन धन्य होते. धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्य हरवले आहे. मनाच्या शुद्धीकरणासाठी देवाचे नामस्मरण करणे, हाच एकमेव मार्ग आहे. सत्य, प्रेम, संयम, क्षमा हे जीवनाचे आधारस्तंभ आहेत. धर्म म्हणजे केवळ पूजा नव्हे तर नीतीने जगणे होय. आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानणे हेच आनंदाचे गुपीत आहे. जीवनाबद्दल तक्रारी नव्हे तर कृतज्ञतेची वृती ठेवली तर प्रत्येक क्षण अमृतासारखा होतो. आपण कोण आहोत, आपल्यात काय सामर्थ्य आहे हे जाणून घेणे म्हणजेच अध्यात्मिक वृती होय. जो स्वतःला ओळखतो तो जगालाही समजून घेतो. महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा असून आपण सर्वांनी संतांचे आदर्श घेत जगत असतो. संतांचे उपकार हे देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. या सप्ताहास श्री संत जणाबाई वारकरी शिक्षण संस्थेच्या अंदोरा येथील विद्यार्थांचा सहभाग होता. हभप. शाहू महाराज भारती आंदोरा, हभ प. चौरे महराज, हनुमंत पुरी,संतोष जोशी व कळंब बस आगारातील वाहक चालक यांत्रिक कर्मचारी यांनी या सप्ताहात परिश्रम घेऊन हा सप्ताह उत्साहात साजरा केला.
शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची राष्ट्रीय संघात निवड
कळंब (प्रतिनिधी)- येथील शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या मुलींच्या रग्बी संघाने अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने बलाढ्य ठाणे संघाचा पराभव करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला असून, महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. दिनांक 28 ते 30 नोव्हेंबर 2025 रोजी कोकमठाण (अहमदनगर) येथील आत्मा मलिक क्रीडा संकुल येथे शालेय राज्यस्तरीय रग्बी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत मोहेकर महाविद्यालयाच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत त्यांनी ठाणे जिल्ह्याच्या संघाला बाद करून कांस्यपदकावर नाव कोरले. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाच्या प्रांजली भराटे (12 वी कला), श्वेता मगर (11 वी विज्ञान) या दोन विद्यार्थिनींची महाराष्ट्र राज्याच्या संघात राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत प्रांजली भराटे, वैष्णवी माळी, श्वेता मगर, श्रावणी कुरूंद, साक्षी भराटे, अपेक्षा जावळे, संस्कृती गव्हार, दीप्ती शिंदे, दिव्या निंबाळकर, ऋतुजा दोंदे, रूपाली कुपकर आणि रूपाली कुरूंद या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या यशस्वी खेळाडूंना श्रीमती सरस्वती वाघमारे, क्रीडा शिक्षक निलेश मुंडे, राजाभाऊ शिंदे, गंधार आणि अनिल शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान, उपप्राचार्य डॉ.कमलाकर जाधव, प्रा. जयवंत भोसले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.
फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन बुद्ध वंदना घेण्यात आली. प्रसेन्ना ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. महिला मंडळ,भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, मतदार जनजागरण समिती, पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव,राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्था अन्य सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांनी महामानवास अभिवादन केले. भारतीय संविधान उद्देशिका व विश्लेषण प्रत वाटप करण्यात आल्या. तसेच नायाब तहसीलदार महादेव शिंदे,नायाब तहसीलदार स्वामी, मुख्याधिकारी निता अंधारे यांनी महामानवास अभिवादन केले. नायाब तहसीलदार महादेव शिंदे यांनी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे,प्रवीण जगताप, संजय गजधने, सिध्दार्थ बनसोडे,अंकुश उबाळे, बलभीम कांबळे, बाळासाहेब गुळीग, अमर आगळे, रमेश कांबळे,नवनाथ वाघमारे, बौध्दाचार्य बाबासाहेब बनसोडे,बौध्दाचार्य धनंजय वाघमारे, नागनाथ गोरसे, ॲड.अनुरथ नागटिळक,बापु कुचेकर, श्रीकांत गायकवाड, समाधान मते,अतुल लष्करे,विशाल घरबुडवे,रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतीफ,एम डी देशमुख,किसन घरबुडवे,रवि सुरवसे,ॲड अजय वागाळे,पांडुरंग राऊत,विजय गायकवाड,अशोक बनसोडे,बापु बनसोडे,सुधाकर माळाळे,चालक मालक मोटार संघटनेचे उत्तम घरबुडवे,सुधाकर लष्करे अन्य इतर उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान मिळवण्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांनी अनेक भाषा आत्मसात करण्यासह सर्व धर्मांचे धर्मग्रंथ अगदी बारकाईने अभ्यासले काढले. त्यांनी सातत्याने विद्यार्थी बनून सर्वांगीण अभ्यास व लेखन केले. त्यांच्या लेखनामध्ये प्रचंड मोठी ताकद होती. त्या लेखणीच्या बळावरच त्यांनी भारतातील आदिवासी, वंचित, गरीब, श्रीमंत तसेच महिला या सर्वांना एकच न्याय देण्याचे महत्त्वाचे काम केले असल्याचे प्रतिपादन तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मुकुंद गायकवाड यांनी दि.६ डिसेंबर रोजी केले. धाराशिव शहरातील माता रमाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मुप्टा शिक्षक संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बशारत अहमद तर प्रमुख पाहुणे म्हणून भाई धनंजय पाटील, बीड येथील नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, दादासाहेब जेटीथोर, पृथ्वीराज चिलवंत, मारोती पवार, पंडित कांबळे, प्रा राम चंदनशिवे, प्रा.महेंद्र चंदनशिवे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्राचार्य डॉ गायकवाड म्हणाले की, भारत ही संतांची भूमी असल्यामुळे सर्व जाती पंथांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. विशेष म्हणजे संतामुळेच संस्कार मिळतात. तसेच ज्ञान सर्वात जास्त आवश्यक असून ज्ञानामुळे मान-अपमान सहन करण्याची ताकद मिळते. जो व्यक्ती वेळेचा गुलाम होतो, तोच पुढे जातो असे त्यांनी सांगितले. तर अमेरिकेचे संविधान फक्त ७ कलमांचे असून ते लिहिण्यासाठी ४ महिने लागले. ऑस्ट्रेलियाचे संविधान १५३ कलमांचे असून ती लिहिण्यासाठी ९ वर्षे लागली. तर भारताच्या संविधानात ३९५ कलमे असून ते लिहीण्यास २ वर्ष ११ महिने १७ दिवस लागले. संविधान लिहिणे माबुली बाब नसून ज्ञानाशिवाय पर्याय नाही असे सांगत ते म्हणाले की, संविधान लिहिताना डॉ. आंबेडकर यांनी १८-१८ तास अभ्यास करून अतिशय अपार कष्ट व मेहनत घेतली आहे. त्यामुळे भारताचे संविधान अतिशय मजबूत व सर्वांना न्याय देणारे आहे. उलट अमेरिकेची लोकसंख्या ३५ कोटी असून भारताची तिप्पट आहे. मात्र, अमेरिका आज अस्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय कामगार मंत्री असताना खदानीत काम करणाऱ्या कामगार बरोबर जाऊन चर्चा करीत होते. त्यामुळेच त्यांनी कामगारांचा देखील विचार करून त्यांच्या भवितव्याची तरतूद संविधानामध्ये कायद्याच्या चौकटीत बसविली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तर डॉ बशारत अहमद म्हणाले की, अजूनही जुन्या रूढी परंपरा सुटलेल्या नाही. १९७७ मध्ये उस्मानाबादमध्ये पहिली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक संपूर्ण शहरातून काढली. त्यावेळी प्रबोधनात्मक मिरवणूक होत होती आता त्या मिरवणुकीचे स्वरूप बदलले असून डीजे व नशेमध्ये धुंद असलेल्या तरुणांचा मोठा समावेश असल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली. विशेष म्हणजे डॉ आंबेडकर यांनी धर्मांतर केल्यानंतर प्रबोधन करण्यासाठी त्यांना फक्त दोनच महिने मिळाला. ते जर आणखी २ वर्ष जगले असते तर सर्व समाजाचा बौद्ध धर्म झाला असता असे त्यांनी सांगितले. मध्यंतरीच्या काळात हनुमंत उपरे, लक्ष्मण माने, प्रा मच्छिंद्र सकटे यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. तर आता विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे हे देखील तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म हा भारतातलाच म्हणजे आपला असल्याचे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ आंबेडकर यांची जयंती व महापरिनिर्वाण दिन प्रबोधनाचे कार्यक्रम सादर करून करावेत असे सांगत २२ प्रतिज्ञांचे पठण सकाळ व संध्याकाळी करावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रा. रोडे म्हणाले की, विद्यार्थी व महिलांना जागृत करण्याचे काम करावे. परिवर्तन करणे गरजेचे असून मुलांना सुशिक्षित करावे जयंती करताना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.रवी सुरवसे यांनी तर सूत्रसंचालन बाबासाहेब मनोहर यांनी व उपस्थितांचे आभार व्ही.एस. गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा.महेंद्र चंदनशिवे, ॲड.अनुरथ नागटिळक, दिपक कांबळे डॉ.कांबळे, ॲड अजित कांबळे, अमोल गडबडे, प्रा.बलभीम कांबळे, मिलिंद जानराव, विजयकुमार दणाणे, राजेंद्र अंगरखे, विकास काकडे, चंद्रकांत मस्के, हनुमंत गायकवाड, तुपारे, बलभीम कांबळे, बाळासाहेब माने आदींसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Satara News : तरुण भारत’ वृत्तानंतर नगरपंचायत जागी; पाटणमध्ये तातडीने स्वच्छता मोहीम
पाटणमध्ये नालेसफाई मोहीम; नागरिकांमध्ये समाधान पाटण : ‘पाटणमध्ये नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर’ या मथळ्याखाली ‘तरुण भारत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर नगरपंचायत प्रशासनाला खडबडून जाग आली. शहरात तुंबलेल्या नालेसफाईची मोहीम नगरपंचायतीने हाती घेत तत्काळ नालेसफाई केली. त्यामुळे शहरातील नागरिक ‘तरुण भारत’ला धन्यवाद देत आहेत.गेले अनेक [...]
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर निधी वाटपात भेदभाव, विरोधकांना दुय्यम वागणूक आणि लोकशाही प्रक्रियेचा अवमान केल्याचा आरोप केला. भास्कर जाधव म्हणाले की, विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघांना एक रुपयाचा देखील निधी दिलेला नाही, तर सत्ताधारी […]
सोनुर्ली –वेत्ये रस्त्याचे काम दोन वर्षापासून अर्धवट स्थितीत
रस्त्यावरच उपोषण छेडण्याचा सोनुर्लीवासीयांचा इशारा ओटवणे | प्रतिनिधी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सोनुर्ली – वेत्ये या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून अर्धवट स्थितीत असून याचा वाहन चालकांना फटका बसत आहे. संबंधित बेजबाबदार ठेकेदाराला अधिकारी वर्ग पाठीशी घालत असल्यामुळेच या रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून येत्या चार दिवसात रस्त्याचे काम सुरू न केल्यास या [...]
Satara News : पाटण तालुका विज्ञान प्रदर्शनात अंतराळ मॉडेल ठरले मुख्य आकर्षण
मरळी येथे तालुका विज्ञान प्रदर्शन; नागरिकांचा मोठा प्रतिसाद नवारस्ता : पाटण तालुका शिक्षण विभागाच्या वतीने मरळी येथे आयोजित केलेल्या तालुका विज्ञान प्रदर्शनाला नागरिकांचा, पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विज्ञानप्रेमी नागरिकांनी प्रदर्शनस्थळावर गर्दी केली. आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक उपाय आणि विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण [...]
पुस्तक रसग्रहण स्पर्धेत सतीश धर्णे प्रथम
जिल्हा साहित्य संमेलनांतर्गत स्पर्धा सावंतवाडी : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित आणि श्रीराम वाचन मंदिर आयोजित पहिल्या जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त रविवारी येथील श्रीराम वाचन मंदिरात आयोजित पुस्तक रसग्रहण स्पर्धेत भेडशी येथील सतीश धर्णे यांनी प्रथम, सावंतवाडी येथील नूतन पावसकर यांनी द्वितीय तर जामसंडे-देवगड येथील प्रज्ञा चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. अविनाश पाटील, वैदेही [...]
उत्तर प्रदेशमध्ये पोक्सोचे सर्वाधिक गुन्हे दाखल, महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा
पोक्सो अधिनियमांतर्गत देशभरात नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये उत्तर प्रदेश अव्वल ठरला आहे. या वर्षी देशभरातील एकूण प्रकरणांपैकी जवळपास एक चतुर्थांश म्हणजेच 19,039 प्रकरणे उत्तर प्रदेशात नोंदली गेली, अशी माहिती कायदा राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. वर्ष 2025 मध्ये देशभरात एकूण 80,320 प्रकरणे पोक्सोअंतर्गत नोंदली गेली असून हा आकडा 2 डिसेंबरपर्यंतचा आहे. सरकारने सादर […]
जो 500 कोटींची सूटकेस देतो, तोच मुख्यमंत्री बनतो; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचे मोठे विधान
काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योतकौर सिद्धू यांनी पंजाबच्या राजकारणाबाबत मोठे विधान केले आहे. नवज्योतकौर यांनी शनिवारी चंदीगडमध्ये राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून सिद्धू यांच्या नावाची घोषणा केली तरच ते पुन्हा सक्रिय राजकारणात उतरतील, असे त्या म्हणाल्या. पत्रकारांच्या […]
सावंतवाडी टर्मिनससाठी परिवहन मंत्र्यांकडे नोंदवा ऑनलाईन तक्रार
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे आवाहन न्हावेली /वार्ताहर सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे ऑनलाईन तक्रार मागणी नोंदवण्याबद्दल आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आले आहे.कोकणवासीयांना www.pratapsmaik.com या वेबसाईटवर जाऊन Grievances ( तक्रार) सेक्शनमध्ये खालील प्रमुख मागणीसह नोंदणी करण्यात यावी.गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाचे काम तातडीने राज्य शासनाच्या [...]
कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा [...]
कुडाळात साहित्यिक कार्यकर्ता मेळावा , कवी संमेलन उत्साहात
कुडाळ,प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्यिक, सांस्कृतिक राजधानी कुडाळ आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग ही शाखा उत्तम प्रकारे सिंधुदुर्गात साहित्यिक चळवळ पुढे नेत आहे. या जिल्ह्यात शंभरहून अधिक साहित्यिक, लेखक घडले आहेत. त्या सर्व लेखक, साहित्यिकांचे संमेलन जानेवारी महिन्यात घ्यावे. या संमेलनाची सर्व जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली जाईल. साहित्यिक कार्यकर्ता व कवी निर्माण करण्याचे काम अशा कार्यक्रमातून [...]
Sangli Crime : पैसे देण्यास विलंब झाल्याने एकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
शामरावनगर पोलिसांची तत्काळ कारवाई; ५ संशयित अटक सांगली : बचाव व्याजाने घेतलेले पैसे देण्यास विलंब झाल्याने एकाला लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा प्रकार घडला आहे. त्या व्यक्तीचा करण्यासाठी पुढे आलेल्या नातेवाईक तरुणीलाही मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी [...]
राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली हायस्कूलला दोन पदके
लक्ष्मण जंगले आणि सुरेखा बिरू काळे यांनी पटकाविले ब्राँझ पदक ओटवणे प्रतिनिधी गोंदिया येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली येथील कै बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाच्या लक्ष्मण सुरेश जंगले आणि सुरेखा बिरू काळे या विद्यार्थ्यांनी ब्राँझ पदक पटकाविले. तर या स्पर्धेत याच हायस्कूलच्या विजय सुरेश जगले याने उत्कृष्ट कामगिरी बजावत सर्वांचे लक्ष वेधले.या स्पर्धेत [...]
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धडाकेबाज फटकेबाजी केली; मास्टर ब्लास्टरचा विक्रम मोडला
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आणि धावांची लयलूट केली. तीन सामन्यांमध्ये त्याने 302 धावा चोपून काढल्या ज्यामध्ये दोन खणखणीत शतकांचा सुद्धा समावेश आहे. तिसऱ्या सामन्यातही त्याने नाबाद 65 धावांची विजयी खेळी केली. मालिकेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. विराट कोहली या […]
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या मतदारांच्या मसुदा यादीनं शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल दाखवला आहे. मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये मतदारसंख्येत एकूण 12.67 टक्क्यांनी वाढ नोंदली गेली आहे मात्र ही वाढ सर्व भागांमध्ये समान नाही. विशेषत: पश्चिम उपनगर आणि मध्यवर्ती भागात मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तर दक्षिण मुंबईतील अनेक जुन्या प्रभागांत मतदारसंख्या […]
इन्सुलीच्या माऊली चरणी हजारो भाविक नतमस्तक
जत्रोत्सव मोठ्या उत्साहात प्रतिनिधी बांदा इन्सुली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी देवीची ख्याती आहे. वार्षिक उत्सवात देवीच्या दर्शनासह तीची ओटी भरण्यासाठी यावर्षी हजारो भाविक नतमस्तक झालेत. दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री देवी माऊली दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रात्री होणारी गर्दी [...]
Miraj News : मिरज लोणी बाजारात अतिक्रमण हटवताना दुकान पेटवण्याचा प्रयत्न
लोणी बाजारात पुन्हा महापालिकेची धडक कारवाई मिरज : शहरातील लोणी बाजार येथे बेकायदेशीर अतिक्रमण हटवताना संबंधित अतिक्रमणधारकाने दुकानावर पेट्रोल ओतून दुकान पेटवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यानंतर महापालिका अतिक्रमण पथकाने कोणताही विरोध नजुमानता कारवाई करून अतिक्रमण हटविले. दुकान पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित [...]
Sangli News : चांदोलीतील भय काही केल्या संपेना…!
चांदोलीत नव्याने सोडलेल्या वाघिणीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण by भरत गुंडगे वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली परिसर वन्य प्राण्यांच्या उद्रेकामुळे गेल्या तीन-चार वर्षापासून भीतीच्या छायेत वावरत असताना आता वन विभागाने नव्याने ताडोबातील वाघीण सोडल्याने चांदोली परिसर भीतीच्या छायेत आहे. मात्र वन विभाग याकडे दर्लक्ष करत [...]
शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांचा राजीनामा
वेंगुर्ले । प्रतिनिधी वैयक्तिक कारणास्तव पक्षकार्यास पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने आपण आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे असे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद परब यांना लिहिलेले पत्र शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी रविवारी वेंगुर्ले शिवसेनेच्या मासिक सभेत उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांच्याकडे सुपूर्द केले.आपण यापुढेही शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे. आपल्याला तालुका प्रमुख पदावर कार्यरत असताना शिवसेनेचे [...]
स्मृती -पलाशचं लग्न मोडलं, अफवांवर पूर्णविराम! स्वत: पोस्ट शेअर करत दिली माहिती
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या लग्नाबाबत गेल्या काही दिवसांबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आता या बातम्यांना पूर्णविराम मिळाला असून स्वत: स्मृतीने याबाबत पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या वैयक्तिक गोष्टींची सार्वजनिक आयुष्यात चर्चा करत नाही.पण एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे ती म्हणजे माझं लग्न रद्द झालं आहे. हा विषय […]
Sangli News : ‘प्राथमिक’च्या ढिसाळपणाचे चंद्रकांतदादांनी काढले वाभाडे
जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादांचा रूद्रावतार सांगली : पालकमंत्री चंद्रकांतदादा म्हणजे प्रेमळ माणूस, बोलण्यात गोडवा असणारे, ते सहसा कोणावर रागावत नाहीत अथवा आवाजही वाढवून बोलत नाहीत असा त्यांचा लौकिक. पण अधूनमधून ते रूद्रावतार धारण करतात. असाच प्रकार शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत घडला. जिल्हा [...]
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची बैठक, नागपूर अधिवेशनावर झाली चर्चा
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या बैठकीला आज सुरुवात झाली. या बैठकीत काँग्रेसच्या बाजूने विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, अभिजित वंजारी आणि प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. राज्यातील आगामी राजकीय रणनीती, संसदीय कामकाज आणि पक्षांच्या भूमिका यावर चर्चा झाली. बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि अनिल परब उपस्थित होते तर […]
Kolhapur Politics |चंद्रकांत पाटील–राजेश क्षीरसागर बैठक: महापालिकेत महायुतीची एकजूट
भाजप ऑफिसमध्ये उच्चस्तरीय बैठक कोल्हापूर : कोल्हापुरात महायुतीचे ठरले असून महापालिका निवडणूक एकत्र लढायचे निश्चित झाले आहे. शनिवारी नागाळा पार्क येथील भाजपच्या कार्यालयात भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे आमदार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश [...]
Kolhapur News : कळंबाची सुदीक्षा राज्यस्तरावर चमकली; तेलंगाना स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूरची सुदीक्षा देसाई महाराष्ट्र क्रिकेट संघात कळंबा : कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेत आणखी एक अभिमानाची भर घालत सुदीक्षा देसाई हिने राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. आगामी काळात तेलंगाना येथे होणाऱ्या १७ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात तिची निवड झाली आहे. [...]
Kolhapur News : कोल्हापुरातील पदपथावरील अतिक्रमणांवर होणार कारवाई
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम सुरू कोल्हापूर : मुंबई उच्चन्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेकडून पदपथवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेकडून सोमवार ८ रोजीपासून धडक मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये प्रमुख रस्त्यांलगतच्या विक्रेत्यांवर कारवाई करत साहित्य जप्त केले जाणार आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील पदपाथवर बांधकाम [...]
Kolhapur News : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडीवर पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक
महालक्ष्मी चेंबर्ससमोरील बेशिस्त पार्किंगवर पोलिसांची कारवाई कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात नागरीकांसह प्रवाशांची दररोज वर्दळ असते. याचसोबत महालक्ष्मी चेंबरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची कार्यालये आहेत. तसेच परिख पुलाखालून वाहतूक बंद असल्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. मध्यवर्ती बसस्थानक परिसर, महालक्ष्मी चेंबर्स परिसराता दुचाकी आणि [...]
Grok AI मुळे जीवदान मिळाले; डॉक्टरला निदान जमले नाही ते AI ने केले
आधुनिक तंत्रज्ञानाचा अविभाज्य भाग बनलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर सर्व क्षेत्रात केला जातोय. आश्चर्याची बाब म्हणजे एआयचा वापर आता रुग्णाचा जीव वाचवण्यासाठीही होताना दिसत आहे. ही घटना एलॉन मस्क यांच्या xAI कंपनीच्या Grok चॅटबॉट शी संबंधित आहे. रेडिट या सोशल मीडिया अॅपवर एका व्यक्तीने आपला अनुभव शेअर केला आहे. सोशल मीडिया अॅप रेडिजवर दिलेल्या […]
उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट, हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी; महाराष्ट्रालाही हुडहुडी भरणार
उत्तर हिंदुस्थानात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तेथे थंडीची लाट आली आहे. जम्मू-कश्मीर आणि हमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी होत असून ते थंडीने गोठले आहे. जम्मू कश्मीरसह पर्वतीय भागांत बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, मैदानी भागांत थंडीचा कडाका अधिक वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तरेकडे थंडीची लाट असल्याने महाराष्ट्रात उत्तरेकडून थंड वारे येत असल्याने राज्यालाही हुडहुडी […]
Kolhapur Crime : बालिंगा गर्भलिंग प्रकरणात दोन एजंट अटकेत
बालिंगा गर्भलिंग प्रकरणात मुख्य आरोपी अद्याप फरार कोल्हापूर : बालिंगा येथील गर्भलिंग निदान केंद्रावर करवीर पोलिसांनी छापा टाकला होता. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील (रा. बालिंगा, ता. करवीर) हा अद्याप पसारच आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. ६) [...]
मतांचा टक्का वाढला तरी कमी फरकाने पराभव, बिहार निवडणुकीबाबात तेजस्वी यादव यांनी उपस्थित केली शंका
बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पराभव स्वीकारला असला तरी निकालांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुप्रसिद्ध वकील कपिल सिब्बल यांच्यासोबतच्या मुलाखतीत बोलताना त्यांनी आरोप केला की निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष नव्हती आणि सरकारी यंत्रणेचा वापर सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी करण्यात आला. ते म्हणाले की या निवडणुकीत एनडीएला सत्ता मिळाली असेल, पण लोकशाही आणि […]
Indigo विमान सेवा रद्द; प्रवाशांसह आमदार-खासदारांनाही फटका, संसदीय समितीकडून एअरलाईन्सची चौकशी
गेल्या सहा दिवसांपासून इंडिगोची मोठ्या प्रमाणात विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, परिवहन, पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक वरील संसदीय समिती लवकरच सर्व एअरलाईन्स आणि इतर संबंधित पक्षांसोबत बैठक होणार आहे. त्याचबरोबर, विमान वाहतूक क्षेत्राचे नियामक ‘डीजीसीए’ आणि विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनाही समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले जातील. […]
मळगाव खानोलकर वाचनालयात सांस्कृतिक कार्यक्रम
१२ डिसेंबरला स्व.उदय खानोलकर जयंतीचे औचित्य न्हावेली /वार्ताहर कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगावतर्फे ग्रंथालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त शुक्रवार १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रंथालयाच्या रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृहात स्व.उदय रमाकांत खानोलकर जयंती दिन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात स्व.उदय यांच्या सुप्रसिद्ध दशावतार नाट्य कलावंत श्री.नारायण आसयेकर हे कले विषयी विवेचन करुन [...]
अलास्काजवळ भूकंपाचे धक्के, अमेरिकाही हादरली; रिश्टर स्केलवर 7.0 तीव्रतेची नोंद
अलास्का आणि कॅनडाच्या सीमेजवळ शनिवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले, या भूकंपाचे धक्के अमेरिकेतही जाणवले आहेत. रिश्टर स्केवर ७.० तीव्रतेची नोंद करण्यात आली आहे. या शक्तिशाली भूकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. भूकंपाचे जोरदार धक्के अलास्कार आणि कॅनडा दोन्ही देशांच्या सीमेलगतच्या प्रदेशात जाणवले. या भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ समुद्र आहे. मात्र, सुदैवाने अद्याप कोणतीही त्सुनामीचा इशार देण्यात आलेला नाही. […]
सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून, समारोप ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि […]
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला; आता पुढील वर्षी रंगणार चुरशीची मालिका….
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये नुकतीच तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा पराभव केला. उर्वरित दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या मातब्बर खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. कसोटी मालिकेचं दु:ख बाजूला सारून […]
रतलाममधील कारखान्यात क्लोरीन वायूची गळती, सुदैवाने जीवितहानी नाही, 5 जण अस्वस्थ
मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. रतलाम जिल्ह्यातील जावरा येथील एका कारखान्यात क्लोरीन गॅसची गळती झाली. यामुळे तेथील कामगार आणि परिसरातील लोकांना मळमळ, डोळ्यांत जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कारखान्यात गॅस गळती झाली त्याचे नाव केमिकल लॅबोरेटरिज आहे.या कारखान्यात फेरिक सल्फाइड रसायने […]
स्वस्त तिकीट दर, नो कॅन्सलेशन फी…., Indigo चा गोंधळ पण Air India प्रवाशांना मदतीचा हात
देशभरात विमान फेऱ्यांच्या वेळापत्रकात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) या विमान कंपन्यांनी शनिवारी प्रवाशांना दिलासा देणारे अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. जादा पैसे देऊन किंवा अडचणी सहन करून कोणालाही प्रवास करावा लागू नये यासाठी तिकीट दर नियंत्रणापासून […]
अहिल्यानगरातील मतदारयादीत मोठे घोळ! सत्ताधारी, प्रशासन याला जबाबदार; कळमकर यांचा आरोप
शहरातील प्रारूप मतदारयादीमध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ असून, याला सत्ताधारी व प्रशासन जबाबदार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले. देशामध्ये कुठेच घडले नसेल, असे अहिल्यानगरातील मतदारयादीत घडले असून, हिंदू-मुस्लिम एकाच घरामध्ये राहतात, असे यादीमधून दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या सर्वाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील […]
अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दत्तजयंती उत्सवाची सांगता आज सायंकाळी निघालेल्या ‘श्रीं’च्या पालखी मिरवणुकीने झाली. श्री दत्तजयंतीनिमित्त आज दुपारी 12 ते 3 या वेळेत वटवृक्ष देवस्थानच्या वतीने भक्तनिवास येथील भोजनकक्षात स्वामिभक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला. हजारो स्वामिभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तद्नंतर सायंकाळी 5 वाजता सद्गुरू श्री […]
उसाच्या पेमेंटमधून कारखान्यांनी कर्ज कापू नये; अन्यथा आंदोलन, किसान सभेचा इशारा
उस कारखान्यांनी उसाच्या पेमेंटमधून कर्ज कापले आणि शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिला, तर त्या शेतकऱयांच्या कर्जाची संपूर्ण जबाबदारी कारखान्यांना घ्यावी लागेल. त्यातून निर्माण होणाऱया संघर्षाची जबाबदारीही त्यांचीच असेल, असा इशारा किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी दिला. राज्यात उसाचा गळीत हंगाम जोरात सुरू असताना उसाला योग्य दर, रास्त पहिली उचल व या हंगामातील किमान […]
सांगलीत 22 लाख टन उसाचे गाळप; अतिवृष्टी, पावसाने उत्पन्न घटले; सरासरी उतारा 9.27 टक्के
सांगली जिह्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू झाला. पहिल्या महिन्यात तब्बल 22 लाख 50 हजार 516 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 20 लाख 86 हजार 786 क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले. मात्र, साखर उतारा अवघा 9.27 टक्के दाखविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कुंडलच्या क्रांती कारखान्याने सर्वाधिक 2 लाख 61 […]
सॅंक्च्युरी वाइल्डलाईफ अवॉर्ड्स 2025 कार्यक्रमात शुक्रवारी वन्यजीव संवर्धन आणि छायाचित्रण क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर महाराष्ट्र सरकारने अलीकडे जाहीर केलेल्या मानव–बिबट्या संघर्षात सहभागी बिबट्यांची नसबंदी करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सॅंक्च्युरी आशियाचे संस्थापक संपादक व पर्यावरणतज्ज्ञ बिट्टू सहगल यांनी हा उपाय पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त […]
देव संधी देतो, परंतु ध्येय साध्य करणे आपल्या हातात; डीके शिवकुमार यांचे संकेत
कर्नाटकातील अंतर्गत सत्तासंघर्षादरम्यान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी नवीन ताकदीने उभे राहत नवीन बदल घडवण्याचा काळ आहे, असे वक्तव्य केले आहे. देव संधी देतो, परंतु ध्येय साध्य करणे आपल्या हातात आहे, असे स्पष्ट करत त्यांनी राजकारणात महत्त्वाचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. तसेच नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडियाला देणग्यांसंदर्भात ईडीच्या समन्सवर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली […]
धडक 2’साठी मिळालेला पुरस्कार दिवंगत सक्षम ताटेला समर्पित! अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची पोस्ट व्हायरल
नुकतीच एन्टरटेंम्नेंट अवॉर्डची (India Entertainment Awards 2025) घोषणा झाली. यावेळी अनेक बॉलीवूड कलाकारांना पुरस्कार मिळाले. मात्र यामध्ये लक्ष वेधून घेतसे ते अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने. ‘धडक २’ या चित्रपटासाठी सिद्धांत चतुर्वेदीला पॉवर पॅक्ड परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र हा पुरस्कार स्विकारून त्याने नांदेडमध्ये जातीय विखारातून बळी ठरलेल्या दिवंगत सक्षम ताटेला हा समर्पित […]
सावकारांच्या छळाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, दोन सावकारांविरोधात गुन्हा दाखल
अकोला जिल्ह्यातील दिग्रस बुद्रुक येथील शेतकरी गोपाल पाटकहेडे यांनी खासगी सावकारांकडून सुरू असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. एक लाख रुपयांचे कर्ज व्याजासह फेडूनही सावकारांनी सात ते आठ लाख रुपये अतिरिक्त मागणी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या रकमेसाठी त्यांच्या शेतीवर बळजबरीने ताबा घेण्याची धमकी सावकारांकडून दिली जात असल्याचेही समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी गोपाळ […]
आयपीओमधून कंपन्यांची चांदी, वर्षभरात जमवले 1.69 लाख कोटी रुपये
2025 हे वर्ष आयपीओसाठी चांगले राहिले आहे. देशभरातील 96 कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून तब्बल 1 लाख 60 हजार 705 कोटी रुपये जमवले आहेत. 2024 मध्ये 91 कंपन्यांनी 1 लाख 59 हजार 783 कोटी रुपये जमवले होते. हा आकडा डिसेंबरच्या अखेरपर्यंत 1.85 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये 25 हजार कोटी रुपये जमवण्याचा अंदाज आहे. 5 […]
एअरटेलचा युजर्सला दणका, दोन स्वस्त प्लान बंद
एअरटेलने आपल्या ग्राहकांना जोरदार दणका दिला आहे. कंपनीने दोन स्वस्त प्रीपेड प्लान अचानक बंद केले आहेत. कंपनीचे 121 रुपये आणि 181 रुपये किंमतीचे हे दोन प्लान होते. कमी किंमतीत यूजर्सला चांगले बेनिफिट्स मिळत होते. या प्लानची किंमत कमी असूनही 30 दिवसांची वैधता मिळत होती. कंपनीने हे दोन्ही प्लान बंद केल्यामुळे आता यूजर्सला एअरटेलचे महागडे प्लान […]
पाकिस्तानवर सरकारी विमान कंपनी विकण्याची नामुष्की
पाकिस्तानचा आर्थिक कणा मोडकळीस आला असून कर्जाच्या जोरावर देशाचा कारभार सुरू आहे. पाकिस्तान मागील अनेक महिन्यांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे पाकिस्तानने (आयएमएफ) पदर पसरला होता. मात्र आयएमएफच्या कडक अटींनी जखडलेला पाकिस्तान आता त्यांची राष्ट्रीय विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स विकणार आहे. कर्ज आणि पॅकेजवर टिकून राहिलेल्या पाकिस्तानला त्यांची पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स (पीआयए) […]
व्लादीमीर पुतीन यांना हिंदुस्थानकडून अनोखे गिफ्ट!
हिंदुस्थान दौऱयावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे रशियात परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानच्या वतीने पुतीन यांना काही अनोख्या भेटवस्तू दिल्या आहेत. यामध्ये रशियन भाषेतील श्रीमद् भगवद्गीता, महाराष्ट्रातील हस्तनिर्मित चांदीचा घोडा, आसाम ब्लॅक टी, आग्रा येथील हस्तकारागीरांनी तयार केलेला संगमरवरी बुद्धिबळाचा संच, कश्मिरी केशर ज्याला स्थानिक पातळीवर कोंग किंवा झफ्रान म्हणून ओळखले जाते, […]
Indigoची मोठी घोषणा! आज 1500 फ्लाईट्स उड्डाणे घेणार, एअरलाइनचे निवेदन जारी
गेल्या पाच दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सने अचानक रद्द केलेल्या फ्लाईट्मुळे प्रवाशांचा संयमही सुटला. अनेक विमानतळांवर इंडिगोचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये भांडणे झाली. परिस्थिती बिकट होताच, विमान वाहतूक नियामक डीजीसीएने शनिवारी कठोर भूमिका घेतली. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि अकाउंटेबल मॅनेजर इसिड्रो पोर्केरास यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि 24 तासांच्या आत उत्तर देण्यास सांगितले. तसेच रद्द झालेल्या […]
डोनाल्ड ट्रम्प यांना फिफाचा ‘शांतता पुरस्कार’
नोबेलचा शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीही कसर सोडली नाही. या पुरस्कारासाठी जंग पछाडूनही त्यांना नोबेल पुरस्काराने हुलकावणी दिली असली तरी फुटबॉलची जागतिक संस्था फिफाने ट्रम्प यांना ‘शांती पुरस्कार’ देऊन गौरवले आहे. फिफाने या वर्षापासून ‘शांती पुरस्कार’ सुरू केला असून या पुरस्काराचे पहिले मानकरी ट्रम्प हे ठरले आहेत. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेटिनो […]
वनडे मालिका जिंकताच गौतम गंभीरने टीकाकारांना फटकारलं, IPL संघ मालकाचाही घेतला समाचार, म्हणाला…
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला आणि सामन्यासह 2-1 अशा फरकाने मालिकाही जिंकली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी टीकाकारांना सुनावलं आहे. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने वाईट व्हॉश देत मालिका जिंकली, तेव्हा गौतम गंभीर […]
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार! डिसेंबरच्या अखेरपर्यंत 160 किमी प्रति तास वेगाने धावणार
देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन आता धावण्यासाठी तयार आहे. ही ट्रेन डिसेंबरच्या अखेरपर्यंत धावताना दिसणार आहे. पटना ते दिल्ली अशी ट्रेन धावणार आहे. या ट्रेनमध्ये तेजस एक्स्प्रेससारखा वेग, राजधानी एक्स्प्रेससारखी सुविधा आणि वंदे भारतचा हायटेक अनुभव प्रवाशांना मिळणार आहे. रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू येथील बीईएमएल कारखान्यात या ट्रेनचे दोन रॅक तयार करण्यात आले […]
देशभरातील केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समितीमध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी एकूण 14 हजार 967 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांमध्ये सहायक आयुक्त, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी), लायब्रेरी शिक्षक, प्राथमिक शिक्षक, फायनान्स ऑफिसर, सहायक अभियंता, ज्युनिअर ट्रान्सलेटर, स्टेनो ग्रेड 1, स्टेनो ग्रेड […]
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेनेतर्फे विविध उपक्रम
शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, शाखा समन्वयक रविकांत पडयाची यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आलेल्या अनुयायांना अल्पोहार व शीतपेय वाटप करण्यात आले. या उपक्रमाला शिवसेना नेते दिवाकर रावते, उपविभागप्रमुख सिद्धार्थ चव्हाण, शाखाप्रमुख प्रवीण नरे, शाखा संघटक रिमा पारकर, शाखा समन्वयक कल्पना पालयेकर, चंद्रकांत झगडे, कार्यालयप्रमुख रमेश सोडये, भटू अहिरे, संतोष घोलपकर, शेखर यादव, सुशांत […]
खेळ महोत्सवांतर्गत आज कॅरम, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक्स स्पर्धा; शिवसेना दक्षिण मध्य मुंबईतर्फे आयोजन
दक्षिण-मध्य मुंबईतील खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह निर्माण करणाऱ्या वार्षिक सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाअंतर्गत आता बैठका खेळांचे आकर्षण पाहायला मिळणार आहे. या महोत्सवात उद्या, रविवारी कॅरम, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक्स, अॅक्रोबॅटिक्स आणि योगासनांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये खुला गट ठेवण्यात आला असून, कोणत्याही वयोगटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. शिवसेना नेते आणि दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार अनिल […]
शिवसेनेत इनकमिंग जोरात; महाडमध्ये शिंदे गटाला धक्का,भाईंदरमध्ये भाजपला धक्का
विन्हेरे विभागात शिंदे गटाला जोरदार भगदाड पडले असून कोंडमालुसरे येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेचे उपजिल्हा समन्वयक तथा शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले. पक्षप्रवेश सोहळ्याला विन्हेरे विभाग संपर्कप्रमुख तुकाराम खेडेकर, विभागप्रमुख महेंद्र जोगळे, उपविभागप्रमुख अरुण आंग्रे, शाखाप्रमुख सुशील सावंत, गणेश आंग्रे, उपशाखाप्रमुख […]
माणगावात महायुती सरकारची तिरडी उचलली; महामार्गाचे काम रखडले, बायपासची दुर्दशा
मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि बायपासची झालेली दुर्दशा याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माणगावात आज महायुती सरकारची तिरडी उचलून अंत्ययात्रा काढण्यात आली. या आंदोलनात सहभागी झालेल्या स्थानिक रहिवाशांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हे तिरडी आंदोलन जनआक्रोश समितीच्या माध्यमातून छेडण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला अनेक वर्षे झाली असून वारंवार मुदतवाढ मिळत आहे. त्यामुळे […]
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बदनामी करण्याचा कार्यक्रमच सध्याच्या सत्ताधाऱयांनी हाती घेतला आहे. मात्र, नेहरूंचा वारसा पुसण्यापुरताच हा कार्यक्रम मर्यादित नसून, देशाचा सामाजिक, राजकीय व आर्थिक पायाच उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केली. नवी दिल्लीतील जवाहर भवन येथे नेहरू सेंटर इंडियाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. नेहरूंना […]
कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवाचे उट्टे काढत यजमान ‘टीम इंडिया’ने दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत 2-1 फरकाने धूळ चारली. तिसऱ्या व निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्स आणि 61 चेंडू राखून धुव्वा उडविला. यशस्वी जैस्वालचा एकदिवसीय शतकाचा श्रीगणेशा, रोहित शर्मा व विराट कोहली यांची दमदार अर्धशतके आणि त्याआधी प्रसिध कृष्णा व कुलदीप यादव यांनी टिपलेले […]
कालच्या चमकदार विजयाने वन डे क्रिकेटमधलं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं. यशस्वीने वन डे क्रिकेटमध्ये त्याचं पहिलं शतक फटकावलं खरं, पण ते काहीसं चुकत-माकत, धाडत-पडत आणि प्रसंगी रोहितची ‘बोलणी’ खात! रोहितची काहीशी गमतीदार बोलणी कुलदीपनेही खालीच! स्वतः रोहितनेही छान फलंदाजी केली, पण त्याची शतकाची संधी मात्र हुकली. अर्थात, अप्रतिम फलंदाजी करून विराटने त्याची छाप […]
भाजप आमदार बालदींच्या समर्थकांचा धुडगूस; वृद्धेला फरफटत नेत केली मारहाण
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला म्हणून आमदार महेश बालदी यांच्या समर्थकांनी मायलेकाला फरफटत नेऊन मारहाण केली. यात मनसेचे पदाधिकारी सतीश पाटील व त्यांच्या आई जखमी झाल्या असून या गुंडगिरीची तक्रार उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मनसेचे पदाधिकारी सतीश पाटील यांनी उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला होता. […]
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सध्या एका गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हे गाणे तेलुगु भाषेतील ’बायीलोने बल्लिपलिके’ या अल्बममधील आहे. हे गाणे ऐकायला इतके गोड आहे की, ते ऐकतच राहावे असे वाटते. या गाण्यातील एकाही शब्दाचा अर्थ काही कळत नाही, मात्र ऐकायला गोड आहे. त्यामुळे या गाण्याला संपूर्ण देशभरातून पसंत केले जात आहे. अवघ्या काही […]
हे करून पहा- हिवाळ्यात कोरडी त्वचा पडल्यास
हिवाळ्यातील थंडीमुळे अनेकांची त्वचा कोरडी पडते. काहींना अंगावर खाज येते. थंडीत कोरडी त्वचा पडू नये, यासाठी काही गोष्टी करा. सर्वात आधी जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा. कोमट पाण्याने आंघोळ करा आणि आंघोळीचा वेळ कमी करा. पुरेसे पाणी प्या, ज्यामुळे त्वचा आतून हायड्रेटेड राहण्यास मदत होते. आंघोळीसाठी त्वचेला कोरडी न करणारे सौम्य आणि सुगंधविरहित साबण […]
महामुंबईकरांसाठी खुशखबर; नेरुळ, बेलापूर-उरण मार्गावर 10 लोकल फेऱ्या वाढणार
महामुंबईकरांना रेल्वे मंत्रालयाने वर्षाच्या अखेरीस मोठी खुशखबर दिली आहे. नेरुळ, बेलापूर-उरण रेल्वे मार्गावर १० लोकल फेऱ्या वाढवण्याच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी देऊन या नवीन लोकल लवकर सुरू करण्याच्या सूचना मध्य रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच या मार्गावरील तरघर आणि गव्हाण रेल्वे स्थानकांचे उद्घाटन येत्या २५ डिसेंबरच्या आत करण्याचे नियोजनही मध्य रेल्वेने केले आहे. नेरुळ, बेलापूर-उरण […]
असं झालं तर…पीएफचे पैसे काढता येत नसतील तर
पीएफचे पैसे काढण्यासाठी आधीच्या तुलनेत सोपे झाले आहे, परंतु कधी कधी काही कारणास्तव पैसे विथड्रॉ होत नाहीत. असे नेमके का होते हे जाणून घेणे गरजेचे आहे. पीएफचे पैसे काढायचे असतील यूएएन नंबर, आधार, पॅन, बँक खाते ईपीएफओ पोर्टलवर अपडेटेड आहे का ते तपासा. केवायसी नसल्यास पैसे काढता येत नाहीत. तुमचा यूएएन नंबर ऑक्टिव असणे अत्यंत […]

26 C