महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात अवघ्या 3 महिन्यामध्ये 767 शेतककऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त होत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याच पीआरचा तमाशा पाहण्यात व्यस्त आहेत. सिस्टिम शेतकऱ्यांची जीव घेतेय अन् सरकार श्रीमंतांना कर्जमाफी देतेय, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
सालपे येथे माय-लेकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू
लोणंद : सालपे (ता. फलटण) गावच्या हद्दीत सोमवारी एक काळजाला चिरणारी घटना घडली. माधुरी लक्ष्मण कचरे (वय 28) आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा शंभुराज लक्ष्मण कचरे हे दोघेही पंधरकी नावाच्या शिवारातील विहिरीत पडून मृत्युमुखी पडले. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून [...]
पिक कर्ज व वसुलीत जिल्हा बँक राज्यात आघाडीवर
सातारा : जिह्याच्या कृषी व ग्रामीण विकासासाठी कटीबद्ध असणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्राहकांना 319 शाखा व 962 विकास सेवा संस्था, 65 एटीएम, 650 मायक्रो एटीएम, 11 विभागीय कार्यालय, 11 साक्षरता केंद्र व एटीएम मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून जिह्यातील ग्रामीण व शहरी ग्राहकांना बँकिंग सुविधा पुरविणेचे निरंतर कार्य करीत आहे. ग्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण [...]
Railway Tatkal Ticket New Rule : भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग नियमात बदल केले आहेत. हे नियम १ जुलैपासून लागू झाले आहेत. आता तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ट्रॅव्हल एजंटसाठी तात्काळ बुकिंगच्या वेळेत बदल झाला आहे.
Delhi Double Murder Case : पोलिसांनी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात घरातील नोकरावर हत्येचा आरोप आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पोलिसांनी कसा लावला या घटनेचा छडा? आणि याप्रकरणी नोकरावर आरोप का आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात.
उत्तराखंडमध्ये अडकलेले महाबळेश्वरमधील पर्यटक सुरक्षित
महाबळेश्वर : उत्तराखंड जिल्हा उत्तरकाशी येथे काल दि. 30.06.2025 रोजी सिलाईबंद या ठिकाणी अतिवृष्टिमुळे चारधाम रस्ता वाहून गेला असल्याने, भारतातले 777 पर्यटक अडकले होते. त्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील झांझवड येथील 6 पर्यटक अडकले होते. या अडलेल्या पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला. हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. उत्तराखंड जिल्हा उत्तरकाशी येथे दि. [...]
‘एलपीजी’ काळ्याबाजाराचा पर्दाफाश
मोठ्याप्रमाणात सीलबंद सिलींडर कमी वजनाचे : नागरीपुरवठाखात्याचीसांकवाळातकारवाई फोंडा : घरगुती व व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलींडरमधील गॅस चोरीचा खुलेआमचाललेल्या काळ्याबाजाराचा नागरी पुरवठा खात्याने पर्दाफाश केला आहे. सांकवाळ येथे मंगळवारी टाकलेल्या छाप्यात मोठ्याप्रमाणात कमी वजनाचे गॅस सिलींडर जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये कादेश गॅस सर्विसेस या एजन्सीची 6 आणि अन्य एक मिळून 7 गॅस सिलींडरची वाहतूक करणारी [...]
अष्टगंधा, व्हिजनरीज, माशेल महिला अर्बनची मालमत्ता होणार जप्त
सहकारमंत्रीसुभाषशिरोडकरयांचीमाहिती पणजी : राज्यातील तीन वादग्रस्त सहकारी पतसंस्थांचे भवितव्य पुढील 6 ते 8 महिन्यांमध्ये ठरविणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.माशेल महिला, व्हिजनरीज आणि अष्टगंधा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पतसंस्थांमध्ये ठेविदारांच्या पैशांचा गैरवापर व अफरातफर झाल्यामुळे त्या वादग्रस्त बनल्या आहेत. आपल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेविदारांनी तगादा लावल्यानंतरही त्यांना पैसे मिळालेले नसल्यामुळे [...]
सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी करण्यात आली आहे. पण या व्हॅन दुप्पट तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे , याची चौकशी होऊन अधिवेशन संपण्याच्या आत त्याचा अहवाल सभागृह समोर मांडावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारने आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची […]
मान्सून दमदार, जनजीवन विस्कळीत
गोव्यातीलसर्वधरणेभरली, तिराळीधरणओव्हरफ्लो पणजी : मान्सून सक्रिय झाला असून गोव्याला गेल्या 24 तासात झोडपून काढले. येलो अलर्ट असताना देखील मुसळधार पाऊस सर्वत्र झाला. त्यानंतर बुधवारी दुपारी हवामान खात्याने बुधवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. दिवसभरात गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आणि जनजीवन विस्कळीत झाले. राज्याला पाणीपुरवठा करणारे साळवली धरण यापूर्वीच भरलेले आहे, तर उत्तर गोव्यासाठी महत्त्वाचे ठरलेले [...]
प्रवेशातील दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका
कोल्हापूर / अहिल्या परकाळे : दहावी-बारावीचा निकाल यंदा पंधरा दिवस अगोदर जाहीर झाला. परंतू अकरावी, तंत्रनिकेतन, आयटीआय, अभियांत्रिकी, मेडिकल, विधी विभागाच्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ संपता-संपेनासा झाला आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठीचे सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही. त्यामुळे दोनवेळा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. अकरावी प्रवेश यंदा राज्यस्तरीय असल्याने कोणाचा कोणाला मेळ नसल्याचे चित्र [...]
Vari Pandharichi 2025: बादशहाला म्हणाला, मी विठू महार.., झाला महार पंढरीनाथ
एकदा लागोपाठ तीन वर्षे मंगळवेढ्याला दुष्काळ पडला By : मीरा उत्पात ताशी : मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. इथे अनेक संत होऊन गेले. या संतांमधील महत्त्वपूर्ण नाव म्हणजे संत दामाजीपंत! दामाजीपंत हे बिदरच्या बादशहाच्या पदरी काम करत होते. त्याकाळी मंगळवेढा भागावर बहामनी सुलतानाची राजवट होती. दामाजीपंतांकडे मंगळवेढा विभागाचे कुलकर्णीपण होते. पैसे, धान्य रूपाने जनतेकडून सारावसुली [...]
बेताल वक्तव्य खपवून घेणार नाही, आर्लेकर, आजगावकर यांना इशारा
प्रदेशाध्यक्षनाईकयांनीघेतलीगंभीरदखल पणजी : पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर या दोघांनाही प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी कडक समज दिली असून अशी बेताल वक्तव्ये खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दोघांनाही दिला आहे. वरील दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात जाहीर टीका करून एकमेकांवर गांजा तथा ड्रग्स विक्री करत असल्याचा आरोप केला. यामुळे भारतीय [...]
विधवांना मिळणार आता चार हजारांचे अर्थसहाय्य
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : मुख्यमंत्रीशिष्यवृत्तीपोर्टलचेउद्घाटन पणजी : पतीचे निधन झाल्यामुळे वैधव्य आलेल्या महिलांना त्यांच्या कुटुंबात जर 21 वर्षांखालील अपत्य असेल तर यापुढे विधवा निवृत्तीवेतनासह गृह आधार असेएकत्रित 4 हजार रूपये मासिक अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. बुधवारी पर्वरी सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी [...]
क्षुल्लक कारणावरून समर्थनगरात चाकू हल्ला
आठवडाभरातीलदुसऱ्याघटनेनेपरिसरातदहशत बेळगाव : क्षुल्लक कारणावरून समर्थनगर येथील एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून याच परिसरात केवळ आठवडाभरात घडलेली चाकू हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. मार्केट पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीनाला अटक केली आहे.आदित्य गजानन सुलधाळ (वय 23) मूळचा राहणार फुलबाग गल्ली, सध्या राहणार समर्थनगर असे जखमी तरुणाचे नाव आहे. [...]
बॅड टच अन् अश्लील इशारे... १२ वर्षीय मुलीने व्हिडिओ काढला, ६५ वर्षीय नराधम अडकला; पोलिसांनी केली अटक
Mumbai Crime News : मुंबईतील करी रोड परिसरात एका ६५ वर्षीय वृद्धाने १२ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीने दाखवलेल्या धाडसामुळे हा प्रकार समोर आला.
बीएसएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
बेळगाव : बीएसएफमध्ये सेवा बजाविणाऱ्या एका जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजयनगर-हिंडलगा येथे बुधवारी सकाळी घडली आहे. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. दगडू महादेव पुजारी (वय 45, मूळचे रा. शेडबाळ स्टेशन, ता. कागवाड) असे त्या जवानाचे नाव आहे. दगडू आसाममध्ये सेवा बजावत होता. सहा दिवसांपूर्वी तो रजेवर आला होता. तो हर्नियाने [...]
हिंदी सक्तीच्या निर्णयाला कडाडून विरोध झाल्यानंतर फडणवीस-शिंदे सरकारने अध्यादेश रद्द केला. तसेच शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा समावेश करण्याबाबतचं धोरण ठरविण्यासाठी अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती इतर राज्यांतील त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करून तीन महिन्यांत राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. मात्र संघाच्या जवळच्या असलेल्या जाधव यांच्या नियुक्तीला […]
दक्षिण दिल्लीतील लाजपत नगर-1 मध्ये एक हृदयद्रावक दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. एकाच घरात आई आणि मुलाचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 42 वर्षीय रुचिका आणि तिचा 14 वर्षीय मुलगा क्रिश अशी मृतांची ओळख पटली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी नोकराला अटक केली आहे. नोकराचे नाव मुकेश आहे. […]
विखेंच्या जवळचा माणूस, दारू पिऊन महिलांना...; भाजपच्या जिल्हाध्यक्षावर तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप
Trupti Desai: तृप्ती देसाई यांनी अहिल्यानगर उत्तरचे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिनकर पदाचा गैरवापर करून महिलांना त्रास देत असल्याचा आरोप आहे. महिलांना ढाब्यावर आणि बियरबारमध्ये बोलावून डान्स करायला लावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
महापौर कक्षाबाहेरील नामफलकावर झाकलेला कपडा अखेर हटविला
आयुक्तांच्यासूचनेनंतरकौन्सिलविभागाकडूनकार्यवाही बेळगाव : महापौर कक्षाबाहेरील मंगेश पवार यांच्या नामफलकावर झाकण्यात आलेला कपडा बुधवारी काढण्यात आला आहे. मनपा आयुक्त शुभा बी. यांच्या सूचनेवरून कौन्सिल विभागाकडून सदर कपडा हटविण्यात आला असला तरी बुधवारी दिवसभर महापौर मंगेश पवार महापालिकेकडे फिरकले नाहीत. खाऊकट्टा प्रकरणी प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टेण्णावर यांनी महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांना अपात्र ठरविले [...]
खासदारइराण्णाकडाडीयांचाजावईशोध बेळगाव : सीमाप्रश्न संपला असून विकासाच्या मुद्द्यावर मराठी भाषिक राष्ट्रीय पक्षांमध्ये येत आहेत. केवळ राजकारणासाठी भाषेचा मुद्दा उचलला जात असल्याचे मत खासदार इराण्णा कडाडी यांनी व्यक्त केले. त्यांच्या या विधानामुळे सीमाभागात नाराजीची प्रतिक्रिया उमटत आहे. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना सीमाप्रश्नाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी खासदार कडाडी यांनी हे उत्तर दिले. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये [...]
वाल्मिक कराडचा कट्टर समर्थक, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनही केलेलं, पण गतिमंद मुलीवर नराधमाने...
Crime News : केजमध्ये एका गतीमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. आरोपी नानासाहेब चौरेला अटक करण्यात आली असून, तो यापूर्वीही अनेक गुन्ह्यात सामील होता. पीडित तरुणी आरोग्य उपकेंद्राकडे जात असताना हि घटना घडली.
भाषिक केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे कन्नडसक्ती विरोधात याचिका दाखल
घटनाबाह्याआदेशरद्दकरण्याचीमागणी बेळगाव : सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या अधिक असतानादेखील केवळ कन्नड संघटनांच्या दबावापोटी सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी कन्नडसक्तीचा आदेश जारी केला आहे. सदर आदेश म्हणजे घटनेचे उल्लंघन केल्यासारखे आहे. त्यामुळे हा घटनाबाह्या आदेश रद्द करण्यात यावा, अशी तक्रार म. ए. समितीच्यावतीने भाषिक केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे अॅड. महेश बिर्जे यांनी केली आहे. कर्नाटक सरकारच्या [...]
Pune Crime –तोंडावर स्प्रे मारत कुरियर बाॅयने तरुणीवर केला बलात्कार, धमकीही दिली
राज्यामध्ये सध्याच्या घडीला महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. यात सांस्कृतिक राजधानीचे शहर पुणेही मागे नाही. पुण्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. स्वारगेट बस स्थानकात तरूणीवर झालेल्या, अत्याचाराच्या घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पुणे हादरले आहे. कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या 25 वर्षांच्या तरूणीवर एका कुरिअर बॉयने बलात्कार केल्याचे दुष्कृत्य समोर […]
हलगानजीक नियंत्रण सुटून ट्रक सर्व्हिस रोडवर कलंडला
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगाजवळ बुधवारी पहाटे एक ट्रक कलंडला. सुदैवाने या अपघातात कोणतीच प्राणहानी झाली नाही. महामार्गावर वाहने उलटण्याचे प्रकार वाढले आहेत. राजस्थानहून बेंगळूरकडे जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गावरून सर्व्हिस रोडवर ट्रक कलंडला. अपघातग्रस्त ट्रक साबण घेऊन जात होता, अशी माहिती मिळाली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 10 शेळ्यांचा मृत्यू
बेळगाव : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 10 शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. मुडलगी तालुक्यातील शिवापूर येथे ही घटना घडली असून या घटनेने मेंढपाळाचे आर्थिक नुकसान झाले आहे. बाळाप्पा रानोजी यांनी शेतजमिनीत चरायला सोडलेल्या 10 शेळ्यांचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. कुत्र्यांच्या कळपाने हा हल्ला केला आहे. या घटनेची माहिती समजताच हळ्ळूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ हुक्केरी [...]
Vari Pandharichi 2025: माउलींच्या अश्र्वाची दमदार दौड, वारीच्या वाटेवर रंगले दुसरे गोल रिंगण
खुडूस येथील रिंगण सोहळ्यापूर्वी महिला वारकऱ्यांनी हरिनामाच्या गजरात फेर धरले By : विवेक राऊत नातेपुते : ज्ञानोबा तुकारामचा अखंड जयघोष… डौलाने फडकणाऱ्या वारकरी पताका… वारकऱ्यांचा अथांग सागर… माउलींच्या अश्वाची दमदार दौड अशा वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण रंगले. खुडूस (ता. माळशिरस) येथे बुधवारी सकाळी नऊ वाजता हे रिंगण झाले. माळशिरस येथे [...]
बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेस आता नव्या रूपात
प्रवाशांच्यामागणीनुसारनवेडबे: एलएचबीकोचमुळेलांबपल्ल्याचाप्रवासहोणारसुखकर बेळगाव : बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेस आता नव्या रूपात प्रवाशांना सेवा देणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. या एक्स्प्रेसला मंगळवारपासून नवे एलएचबी कोच जोडण्यात आले. बेळगावच्या प्रवाशांनी नैर्त्रुत्य रेल्वेचे आभार मानत एलएचबी कोचचे स्वागत केले. नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने लांबपल्ल्याच्या गाड्यांना एलएचबी कोच जोडले जात आहेत. बेळगाव-बेंगळूर, कोल्हापूर-तिरुपती, मिरज-बेंगळूर यासह इतर एक्स्प्रेसला नवे एलएचबी [...]
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट
गेल्या काही दिवसांत मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. पण आता पुढील काही दिवसांत पाऊस जोरदार कमबॅक करणार आहे. येत्या काही दिवसांत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवार, शनिवारी व रविवारी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, गुरुवारपासून रविवारीपर्यंत ‘मुसळधार ते […]
Road Accident Supreme Court Judgement: तुम्हीही जास्त वेगाने गाडी चालवत असाल किंवा रस्त्यावर स्टंट करत असाल तर आताच सावधान व्हा. बेदरकारपणे गाडी चालवण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालय म्हणते की एखाद्या चालकाचा स्वतःच्या चुकीमुळे मृत्यू झाला तर विमा कंपन्या त्याच्या कुटुंबाला भरपाई देण्यास बांधील नाहीत.
मी बैल पाठवतो! लातूरातल्या वृद्ध दाम्पत्याचं काबाडकष्ट बॉलिवूड अभिनेत्यानं जाणलं, Tweet व्हायरल
Sonu Sood Help To Elderly Farmer latur Viral Video: सोशल मीडियावर सध्या लातूरमधल्या एका वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
बांदा पुलावरून क्रेटा कोसळली ओहोळात ; सनरुफ उघडल्याने चौघे बचावले
मध्यरात्रीची घटना ; बांदा पोलिस बनले देवदूत मयुर चराटकर बांदा मुंबई- गोवा महामार्गावर बांदा बसस्थानक नजीक असलेल्या दुसऱ्या पुलावरून भरधाव वेगात असलेली क्रेटा कार मध्यरात्री एकच्या सुमारास ओहोळात कोसळली. या गाडीत चारजण होते. सुदैवाने गाडीचा सनरुफ उघडल्याने हे चारहीजण बचावले. सनरुफ उघडल्याने एकाने बाहेर येत महामार्गांवरुन जाणाऱ्या गाड्यांना मदत कार्यासाठी विनवणी केली. दरम्यान अन्य तिघेजण [...]
Kedarnath Yatra Landslide- केदारनाथ यात्रा पुन्हा थांबली! सोनप्रयागजवळ भूस्खलन, यात्रेकरू सुखरुप
केदारनाथ यात्रेला पुन्हा एकदा हवामानाचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंकटिया स्लाइडिंग झोनमध्ये भूस्खलन झाले असून, यामुळे सोनप्रयागचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली असून, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने यात्रा तात्पुरती बंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंकटिया परिसरात मुसळधार पावसामुळे अचानक डोंगरावरून दगड आणि ढिगारा पडू लागला. काही वेळातच संपूर्ण रस्त्यावर आला […]
टक्केवारीच्या घोळात विकासकामे कात्रीत!
सांगली / सुभाष वाघमोडे : पदाधिकारी आणि सदस्य नसल्याने जिल्हा परिषदेवर गेल्या अडीच ते तीन वर्षापासून प्रशासकराज सुरु आहे. या कालावधीत टक्केवारीचा बाजार तेजीत सुरू असल्याच्या चर्चा आहेत. कोट्यवधीचा निधी ठराविक ठेकेदाराला कामे देण्याच्या फांदयात अडकवून ठेवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना कोणीच विचारणारे नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे, वैयक्तिक लाभाच्या योजनांना कात्री लावली आहे. एका बाजूला [...]
Mumbai News: मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जून महिन्यामध्ये मलेरिया गॅस्ट्रो या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
Sanjay Raut on Narendra Jadhav Committee : नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीकडून हिंदी भाषेसंदर्भातील तरतुदीचा अभ्यास केला जाणार असून अहवाल सादर केला जाणार आहे. हा अहवाल आल्यावर पुढील पाऊल उचलण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. 'महाराष्ट्र या समितीचा अहवाल स्वीकारणार नाही, आम्ही देखील उलथवून लावू,' अशा स्पष्ट शब्दांत राऊतांनी बाजू मांडली.
रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाण्याचा पुनर्वापर
शहरात18 ठिकाणीराबविलेप्रकल्प: 1 कोटी3 लाखलिटरपाणीपुन्हाभूगर्भात बेळगाव : पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या हेतूने ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. बेळगावमधील एक तरुण सध्या रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी मोफत मार्गदर्शन करत असून आतापर्यंत 1 लाख स्क्वेअर फुटांच्या छतांचे पाणी त्यांनी विहिरी तसेच बोअरवेलमध्ये सोडले आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होत असून [...]
Manga Artist Tsunami Prediction : जपानमध्ये एका कलाकाराने ५ जुलैला त्सुनामीचा इशारा दिला आहे. रियो तात्सुकी नावाच्या कलाकाराने यापूर्वीही भाकीतं केली होती. त्यांच्या भाकितानुसार, जपान आणि फिलिपिन्सच्या समुद्रात तडे जातील. त्यामुळे मोठा त्सुनामी येईल, असा अंदाज आहे. या बातमीने पूर्व आशियात खळबळ उडाली आहे. सरकारने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
चौके येथे घरांवर जीर्ण वटवृक्ष कोसळून लाखोंचे नुकसान
चौके । प्रतिनिधी मालवण तालुक्यातील चौके थळकरवाडी येथे गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान वंदना बाळकृष्ण गावडे व प्राची प्रशांत कुबल यांच्या घरावर जीर्ण झालेला भलामोठा वटवृक्ष कोसळून दोन घरांचे सुमारे लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे .तरी शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सामना थांबवावा लागला, स्टेडियममध्ये घुसला 6 फुट लांब साप; पुढे जे घडलं ते Videoमध्ये पाहा...
SL vs BAN 1st ODI: श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका क्रिकेट संघाने बांगलादेशचा 77 धावांनी पराभव केला. हा सामना आर प्रेमदासा स्टेडियम श्रीलंकामध्ये खेळवला गेला. श्रीलंकेकडून कर्णधार चरिथ अस्लंकाने कर्णधार खेळी खेळली. या सामन्यात एका गोष्टीने खळबळ उडवली.
Vari Pandharichi 2025: पंढरीशी नाळ जोडणारा 115 वर्षे जुना वेलिंग्टन रेल्वे पूल
आज पासष्ट एकर जमीन जिथे आहे तिथेच मेन रोडवर स्टेशन होते By : चैतन्य उत्पात पंढरपूर : आषाढी वारी बरोबरच करोडो भाविकांना श्री विठ्ठलाशी नाळ जोडून देणारा पंढरपूर येथील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल सुमारे 115 वर्षापासून आजही भक्कम स्थितीत आहे. विशेष म्हणजे नॅरोगेजसाठी बांधलेला हा पूल ब्रॉडगेज रुळांचाही भार पेलत आहे. 1915 साली बार्शी लाईट कंपनीने [...]
खानापुरात प्लास्टरच्या गणेशमूर्तींवर बंदी
शाडू-मातीच्यामूर्तीकरण्याचेआदेश: नगरपंचायतीमध्येमूर्तिकारांच्याबैठकीतमाहिती खानापूर : शहरातील गणेश मूर्तिकारांनी छोट्या व मोठ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती करू नयेत. त्याऐवजी माती आणि शाडूच्या गणेशमूर्ती कराव्यात. तसेच रासायनिक रंग वापरू नयेत. मूर्तीत धातूचा वापर करू नये, अशा सूचना नगरपंचायतीच्या सभागृहात खानापूर शहरातील मूर्तिकारांच्या बैठकीत देण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मिनाक्षी बैलूरकर होत्या. यावेळी उपनगराध्यक्षा जया भूतकी, स्थायी समिती चेअरमन [...]
Health Tips –उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेली 13 जीवनसत्त्वे, वाचा तुम्हाला ही कशातून मिळतील?
आपल्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. महत्त्वाचे म्हणजे जीवनसत्वे आपल्याला शरीराला उर्जा देण्यासाठी तसेच रोगांपासून संरक्षण करण्यासाठी फार उपयुक्त मानली जातात. जीवनसत्वांमुळे आपले आंतरिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. अनेकदा आपल्याला असे वाटते की, जीवनसत्त्वे फक्त औषधे किंवा पूरक आहारातूनच मिळतात, परंतु तसे नाही. निसर्गाने आपल्याला असे अनेक अन्न पदार्थ दिले आहेत जे या […]
पीएमईजीपीद्वारे50 लाखांपर्यंतकर्ज: मागीलवर्षी7 कोटीहूनअधिकनिधीवाटप बेळगाव : कोरोना महामारीवेळी अनेकांनी मोठ्या महानगरांमधील नोकऱ्या गमावल्या. यातील बऱ्याचशा युवकांनी गावी येऊन उद्योग-व्यवसाय सुरू केले. लहान उद्योगांना प्रोत्साहन देऊन नवउद्योजकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी पीएमईजीपी ही योजना आखण्यात आली. बेळगाव जिल्ह्यामध्ये 2024-25 या आर्थिक वर्षात तब्बल 231 उद्योगांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे चहाच्या स्टॉलपासून मोठे उद्योग उभे राहण्यासाठी [...]
आजचा भारतीय जनता पक्ष डरपोक लोकांची ‘डी गँग’ झाला आहे. भाजपमध्ये चारित्र्यवान माणसांना प्रवेश मिळत नाही. बलात्कार, विनयभंग, भ्रष्टाचार, घोटाळे, चोऱ्या, दरोडे असे गुन्हे असलेले सर्टिफिकीट घेऊन या, मगच तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश मिळेल. हीच भाजपची आचारसंहिता झाली आहे. उद्या भाजप दाऊद इब्राहिमलाही पक्ष प्रवेश देईल, असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय […]
बेळगाव जिल्ह्याचे 31 डिसेंबरपर्यंत विभाजन करा
खासदारइराण्णाकडाडीयांचीमागणी: जनगणतीपूर्वीनिर्णयघेण्याचीविनंती बेळगाव : राज्य सरकारला बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करावयाचे असेल तर ते यावर्षीच्या डिसेंबर 31 पर्यंत करावे. कारण पुढील वर्षापासून केंद्र सरकारकडून जनगणना करण्यात येणार आहे. यासाठी केंद्राकडून पावले उचलण्यात येणार आहेत. यामुळे राज्य सरकारने नागरिकांना आशा न दाखवता, त्यांच्या तोंडाला पाने न पुसता जिल्हा विभाजन करावे, अशी मागणी खासदार इराण्णा कडाडी यांनी केली. [...]
सांगली : पाणलोट क्षेत्रात बुधवारीही अतिवृष्टी सुरूच असल्याने धरणातील पाणीसाठ्यात गतीने वाढ होऊ लागली आहे. अलमट्टी धरणाचा वाढता साठा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठाची धास्ती वाढवू लागला आहे. अलमट्टी प्रशासनाने विसर्ग कमी केला असून साठा 517 मीटरच्या पुढे गेला आहे. 123 टीएमसीच्या या धरणात बुधवारपर्यंत 87.74 टीएमसी साठा झाला असून कोयना वारणासह अन्य धरणांच्या साठ्यातही [...]
तृतीयपंथीयांसाठी आश्रय योजनेतून घरे द्या
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांना आश्रय योजनेंतर्गत घरे देण्यात यावीत, अशी मागणी केली जात आहे. मात्र, अद्याप एकाही तृतीयपंथीयाला महानगरपालिकेकडून घर मिळालेले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष घालून तृतीयपंथीयांसाठी घरे उपलब्ध करून द्यावीत, अशा मागणीचे निवेदन ह्युमॅनिटी फाऊंडेशनच्यावतीने बुधवार दि. 2 रोजी मनपा आयुक्तांना देण्यात आले. तृतीयपंथी हे समाजातील मागास आणि दारिद्र्यारेषेखालील असलेला [...]
शेतकरी हुतात्मा दिनाचे आचरण करण्याची मागणी
बेळगाव : शेतकऱ्यांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अनेक आंदोलने, मोर्चे काढण्यात येतात. तसेच समस्यांचे निराकरण होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची अहुती दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन स्तरावर 21 जुलै रोजी शेतकरी हुतात्मा दिन आचरण करण्यात यावा. तसेच राज्य सरकारने म्हादई योजना अमलात आणावी, अशी मागणी शेतकरी महासंघाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रादेशिक आयुक्तांना देण्यात आले. [...]
कुद्रेमनी येथे भिंत कोसळून घराचे नुकसान
वार्ताहर/कुद्रेमनी पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळून जीवननगर, कुद्रेमनी गावातील सखुबाई गोपाळ पन्हाळकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. मंगळवारी मध्यरात्री ही अचानक घटनाघडली. मायलेक दोघेजण या घरात राहतात. मोलमजुरी करून दैनंदिन चरीतार्थ ते चालवतात. भिंत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यानंतर या ठिकाणी रात्री गल्लीतील नागरिक जमा झाले. घरात झोपलेल्या जोतिबा [...]
इंगळी घटनेतील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इंगळी येथे गोरक्षकांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. मात्र या घटनेत अनेक लोक सहभागी असून उर्वरितांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कामधेनू अय्यप्पा सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. इंगळी येथे गोशाळा असून तेथे अनेक गायींचे [...]
Vari Pandharichi 2025: पांडुरंगाच्या भेटीची आस, तुकोबांच्या पालखीचे उभे रिंगण उदंड उत्साहात
पालखीचे स्वागत करण्यासाठी माळीनगर येथील नागरिक आतुर झाले माळीनगर : पांडुरंगाच्या भेटीची आस मनात ठेवून मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेने वारकऱ्यांची पाऊले चालली आहेत. माळीनगर येथे जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उभे रिंगण बुधवारी उत्साहात पार पडले. अकलूज येथील गोल रिंगण आणि मुक्काम झाल्यानंतर बुधवारी सकाळीच पालखीचे नित्योपचार आटोपून पालखीने माळीनगर (ता. माळशिरस) येथील विसाव्याच्या [...]
मुंबईतील महिला डॉक्टरची महामार्गावर आत्महत्या
इस्लामपूर : मुलुंड येथील डॉ.शुभांगी समीर वानखडे (44) या महिलेने महामार्गावर विठ्ठलवाडीजवळ हाताच्या व गळ्याच्या नसा कापून घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री घडली. ताण-तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. वानखडे या ईएसआयएस हॉस्पिटल एलबीएस मार्ग मुलुंड पश्चिम ग्रेटर मुंबई येथे राहत होत्या. त्यांचे पतीही डॉक्टर आहेत. हॉस्पिटलच्याच बिल्डींग नं 1 [...]
Varkari Ends Life : अनेक वर्षांपासून सुखदेव रावे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत असल्याने त्यांनी वारकरी सांप्रदायात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती, असे गावकऱ्यांनी सांगितले.
जांबोटी बसस्थानकावरील रस्त्याचे काम अर्धवट
वाहतुकीलाअडथळा: वाहनधारकांचीगैरसोय वार्ताहर/जांबोटी जांबोटी बसस्थानकावरील रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या सहा महिन्यापासून अर्धवट अवस्थेत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त आहे. तसेच बाजूपट्ट्या तयार करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा खोदाई करण्यात आल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. जांबोटी बसस्थानकावरील रस्त्याचा समावेश बेळगाव-चोर्ला राज्य महामार्ग अंतर्गत होतो. सध्या राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण अंतर्गत मंजूर झालेल्या निधीमधून बेळगाव-चोर्ला [...]
बेकवाड-बिडी भागात रोप लागवड कामाला सुरुवात
वार्ताहर/नंदगड झुंजवाड, बेकवाड, बिडी, नंजिनकोडल भागात हंगामानुसार बऱ्यापैकी पाऊस झाल्याने यावर्षी भात पेरणी वेळेनुसार झाली आहे. त्यातच गेला आठवडाभर दमदार पाऊस पडल्यामुळे भातशेतीत मुबलक पाणी झाले आहे. त्यामुळे हंबडणीची व भात रोप लागवडीची कामे सुरू आहेत. बेकवाड, बिडी भागातील निम्म्याहून अधिक शेतवडीत भाताचे पीक घेतले जाते. उर्वरित जमिनीत ऊस, भुईमूग, मका पीक घेतले जाते. यावर्षी [...]
६५ हजार नागरिकांची जबाबदारी अवघ्या २० पोलिसांच्या खांद्यावर
चिपळूण : ‘तरुण भारत संवाद’च्या टीमने मंगळवारी रात्री जागून शहराचा आढावा घेतला. शहरातील ६५ हजार नागरिकांची जबाबदारी अवघ्या २० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यांवर असल्याचे वास्तव दिसून आले. वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपल्या गस्तीची हद्द वाढवल्याचे दिसून आले. या साऱ्या घडामोडीत शहर मात्र निवांत झोपले होते. गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे पोलीस [...]
तेलंगणातील पर्यटकांच्या कारचा दाणोलीत अपघात
ओटवणे । प्रतिनिधी गोवा येथून आंबोली येथे जाणाऱ्या तेलंगणा येथील पर्यटकांच्या स्विफ्ट कारची दाणोली बाजारपेठेतील मारुती मंदिराच्या पायरीला धडक बसल्याने कार पलटी होऊन अपघात झाला . ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने रस्त्यालगत कोणी उभे नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातात स्विफ्ट कारचे नुकसान झाले असून किरकोळ जखमी झालेल्या पर्यटकांना सावंतवाडीत उपचारासाठी नेण्यात [...]
खानापूर न्यायालयात 12 जुलै रोजी लोकअदालतीचे आयोजन
पक्षकारांनीलोकअदालतीतसहभागीहोऊनन्यायमिटवूनघेण्याचेआवाहन खानापूर : खानापूर न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत कर्नाटक राज्य लिगल सर्व्हीस अॅथॉरिटी तसेच खानापूर न्यायालय यांच्यावतीने खानापूर न्यायालयात दि. 12 जुलै रोजी लोकअदालत भरवण्यात येणार आहे. या लोकअदालतीत कौटुंबिक, स्थावर प्रॉपर्टी मालमत्ता, धनादेश न वटणे, सहकारी संस्थांच्या कर्जफेडीची देवाणघेवाण यासह इतर सर्व प्रकाराच्या वादावर तोडगा काढण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश चंद्रशेखर [...]
जांबोटी-खानापूर रस्त्यावरील वाहतूक एक तास ठप्प
इंधन संपल्याने कदंबा बस पडली बंद खानापूर : खानापूर-जांबोटी रस्त्यावर दारोळीनजीक खानापूरहून गोव्याकडे जाणाऱ्या कदंबा बस क्र. जी. ए. 03-एक्स-0700 या बसमधील डिझेल संपल्याने ही बस दारोळीनजीक बंद पडली होती. बस रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने जांबोटी रस्ता अरुंद असल्याने समोरुन येणारे वाहन येण्यास जागा नसल्याने या रस्त्यावरील वाहतूक एक तासभर खोळंबली होती. कदंबा बसच्या वाहक [...]
शेअर बाजार उघडताच 6 कोटी शेअर्समध्ये 1200 कोटींची डील, गुंतवणुकदारांनी माहिती करून घ्या
Share Market Today Updates 3 July 2025: भारतीय शेअर बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अस्थिरतेमुळे देशांतर्गत बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले तर गुरुवारी बाजाराचे दोन्ही प्रमुख निर्देशांक - सेन्सेक्स आणि निफ्टी - ने तेजीच्या स्पीडने उसळी घेतली आहे. या दरम्यान, एका मोठ्या ब्लॉक डीलने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे.
बैलहोंगल नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : बेंगळूर विभागाशी संबंधित अनेक प्रस्तावांना मंजुरी : बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शाळा संकुल बांधणार बेंगळूर : राज्य सरकारने बैलहोंगलला नगरपालिकेचा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. बैलहोंगलमध्ये सध्या नगरपंचायत असून शहराचा विस्तार आणि लोकसंख्या विचारात घेत सरकारने नगरपालिकेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने प्रत्येक प्रादेशिक विभागांना केंद्रस्थानी ठेवून विविध [...]
लाटांच्या तडाख्याने खचतोय मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा
रत्नागिरी : शहरानजीकच्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा १९० कोटी खर्चुन उभारण्यात येत आहे. मिऱ्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या १,२०० मीटरच्या पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा कामाचा टप्पा शिल्लक आहे. मात्र त्यापुढील झालेल्या कामाच्या टप्प्यातील अलावा परिसरातील बंधाऱ्यांच्या रचलेल्या पायाचे दगड समुद्राच्या उधाणाने सरकले आहेत. त्यामुळे त्या दगडांवर रचलेले टेटापॉडही खाली खचले आहेत. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम अजूनही [...]
‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज
बेंगळूर : बेळगावमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी धारवाडचे एएसपी नारायण भरमणी यांना व्यासपीठावर बोलावून हात उगारला होता. यामुळे नाराज झालेल्या नारायण भरमणी यांनी स्वेछानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी दोन पानांचे पत्र सरकारला पाठविले आहे. दरम्यान, त्यांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. बेळगावमध्ये काँग्रेसच्या एका सभेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे भाषण सुरू असताना भाजप [...]
पाकिस्तानच्या या क्रिकेटपटूमुळं मोडला आमिर खान आणि रीना दत्ताचा संसार? 39 वर्षांनी झाला खुलासा
Aamir Khan says Pakistani cricketer ruined his marriage: बॉलिवूड अभिनेता आमिर खान यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आणि रीना दत्ताच्या नात्यावर भाष्य केलंय. हे सांगताना त्यानं एका किस्साही शेअर केलाय.
Crime News : पोलिसांना स्पा सेंटरमध्ये तीन परप्रांतीय तरुणी आणि तीन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. पोलिसांनी देहविक्रीशी संबंधित काही वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...
पाच दिवसांपूर्वी महानगरप्रमुख केलं, त्यांनीच ठाकरेंना 'मामा' बनवलं; राजवाडे भाजपच्या वाटेवर
Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यासह पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत
सोन्याच्या दरात मोठी तेजी! तुमच्या शहरात काय आहे दर, आजचा भाव किती?
Gold Silver Price 3 July 2025: सोन्याच्या किमतीत बरेच दिवस चढउतार पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या किमतीत इराण- इस्त्रायलच्या युद्धबंदीनंतर दिवसेंदिवस सोन्याची किमत सारखी बदलताना पाहायला मिळाली. युद्ध सुरु असताना सोन्याची किमत ही लाखापार गेलेली पाहायला मिळाली.
माचाळमध्ये बेशिस्त पर्यटकांवर कारवाई
लांजा : तालुक्यातील माचाळ येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या मद्यधुंद हुल्लडबाज पर्यटकांकडून तेथील निसर्गसौंदर्याला गालबोट लावण्याचे प्रकार घडत असल्याचे वृत्त ‘तऊण भारत संवाद’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत माचाळ येथे बुधवारी सकाळी 11.30 लांजा पोलिसांनी तत्काळ धडक देत 9 बेशिस्त पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे हुल्लडबाज पर्यटकांची धावपळ उडाली होती. माचाळ येथे येणारे पर्यटक [...]
‘रिलायन्स’भूसंपादन सुनावणी उद्यापासून
रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदार संघात दोन मोठे प्रकल्प आणण्यासाठी मागील काही महिन्यांपासून हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामध्ये वाटद पंचक्रोशीत बंदुका बनवणारा रिलायन्सचा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी जागा भूसंपादनाच्या कार्यवाहीसाठी सुनावणी प्रक्रिया शुक्रवार 4 जुलैपासून उपविभागीय अधिकारी (प्रांत) जीवन देसाई यांच्या कार्यालयात होणार आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सेमी कंडक्टर व [...]
तिसऱ्या भाषेचा गोंधळ थांबणार? सरकारने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव काय म्हणाले?
Hindi language in Marathi School: शालेय शिक्षणात पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याच्या मुद्द्यावर राज्य सरकार गंभीर आहे. या संदर्भात सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. समितीमध्ये शिक्षणतज्ज्ञ, राजकीय पक्ष, पालक आणि विद्यार्थ्यांचा समावेश असेल. लवकरच समिती काम सुरु करेल. समिती सदस्यांची निवड बाकी आहे. विहित वेळेत काम पूर्ण करण्याची ग्वाही जाधव यांनी दिली आहे.
Income Tax Regime Mistake: तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही घाईघाईत किंवा चुकून चुकीची कर व्यवस्था निवडली आहे, तर आता काय होईल? आयकर रिटर्न भरताना तुमच्याकडे कर व्यवस्था बदलण्याची सुविधा आहे का?
पाकिस्तानी सेलिब्रिटींना पुन्हा एकदा दणका! लोकप्रिय अभिनेत्रीचे अकाउंट काहीच तासात गायब
Pakistani Artists' Instagram Ban In India: पाकिस्तानातील काही लोकप्रिय कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाउंट 2 जुलै भारतात दिसू लागले होते. आता पुन्हा एकदा या प्रोफाइलवर बंदी आणण्यात आली आहे
Cooking Tips –कारल्याची भाजी अशापद्धतीने कराल, तर घरातील सर्वजण आनंदाने खातील, वाचा
कारलं तुपात घोळा नाहीतर साखरेत घोळा कारलं कडू ते कडूच राहणार ही म्हण आपण खूप लहानपणापासून ऐकली आहे. आपल्या आरोग्यासाठी हिरव्या भाज्या या खूप गरजेच्या आहेत. या भाज्यांमधील एक नाव म्हणजे कारलं. परंतु कारलं म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडतात. अशावेळी आपण कारल्याची भाजी करण्यासाठी टाळाटाळ करतो. घरामध्ये कुणीही कारल्याची भाजी खात नसेल तर, आता मात्र या […]
दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण? निर्णयाने चीन संतप्त; म्हणाले, आमची परवानगी आवश्यक
Dalai Lama Successor: सध्याचे चौदावे दलाई लामा यांना उत्तराधिकारी असेल की भविष्यात ही परंपरा खंडित होईल, याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आता पंधरावे दलाई लामा कोण, याबाबत उत्सुकता आहे.
Mumbai News: मुंबईत एका टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या मुलाने टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवलं. कांदिवली परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
चाललंय काय…हजारो फुटांवर विमानाच्या खिडकीची फ्रेम निखळली, गोवा-पुणे फ्लाईटमधील प्रवाशांना धडकी
गेल्या महिन्यात अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई विमानतळा जवळ एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर विमानांच्या वाहतुकीत येणाऱ्या व्यत्ययाच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. कधी विमानांना वादळी वाऱ्यासह पावसाचा सामना करावा लागला, तर कधी धावपट्टीवर उतरताना काहीतरी गडबड झाली. यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच गोव्याहून पुण्याकडे येणाऱ्या विमानातही असाच […]
ट्युशनला जा म्हटल्यामुळे 14 वर्षाच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल, अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर
गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीतून मन हेलावणाऱ्या बातम्या समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तोच आता पुन्हा एकदा सिनेसृष्टीला हादरवणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या मुलाने एका क्षुल्लक कारणावरून इमारतीच्या 57 व्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपवले आहे. […]
मोबाईल हिसकावला, गाडीत कोंबलं अन्...भरदिवसा पनवेलच्या एसटी स्टँडवर थरार, पत्रकारासोबत काय घडलं?
Journalist Abduction News : दहा-बारा लोकांच्या टोळक्याने त्यांचे पनवेल बस स्थानकातून अपहरण केले. त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे नेण्यात आले. नशिबाने त्यांची सुटका झाली. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
Mumbai Rani Baug: सिंहाच्या जोडीच्या बदल्यात पेंग्विनच्या दोन जोड्या देण्याची चर्चा तीन प्राणिसंग्रहालयांशी झाली. त्यास हैदराबाद, जुनागढ आणि केरळ येथील प्राणिसंग्रहालयांकडून प्रतिसाद मिळाला नाही.
शुभमन आणि पंतने इंग्लंडविरुद्ध केली विशेष रणनीती; धावा काढण्यासाठी कसा केला प्लॅन पाहा Video
IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी चांगली फलंदाजी केली. या सामन्यातील कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यातील संवादाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
ना वीर्य, ना प्रायव्हेट पार्टमध्ये दुखापत, दिशा सालियनच्या गूढ मृत्यू प्रकरणी पोलीस काय म्हणाले?
Disha Salian Death Case : मालाड पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, दिशा सालियन हिच्या मृत्यूमध्ये कोणताही संशयास्पद प्रकार घडलेला नाही.
विरोधकांवर बेछूट आरोप करायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे, तुरुंगात टाकायची भीती दाखवायची आणि नंतर त्यांनाच पक्षात प्रवेश द्यायचा हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा राहिला आहे. अशीच भीती दाखवून भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्रातील दोन मोठे पक्षही फोडले. आमदार, खासदार फोडूनही भूक न भागलेल्या भाजपने आपला आता मोर्चा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे वळवला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या […]
इरा, अंजू की राज, रोशनीची हत्या कोणी केली? माधव मिश्राच्या सीरिजमध्ये कमाल ट्वीस्ट
Criminal Justice 4 Spoiler Alert: 28 जून रोजी 'क्रिमिनल जस्टिस 4'चा अखेरचा एपिसोड रीलिज झाला. ज्यामध्ये प्रेक्षकांना धक्का देणारा क्लायमॅक्स पाहायला मिळाला आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं टेन्शन गेलं! गुंतवणूकदारांना दिलासा, सेबीकडून नियमांत बदल
Stock Market Rules for Investors: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. बाजार नियामक सेबीने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स दोघांनाही मोठा दिलासा मिळाला असेल. सेबीचे हे निर्णय काय आहेत जाणून घेऊया
पंधरा दिवसांच्या तान्हुल्याला दोन तरुणींच्या स्वाधीन करून निर्दयी माता लोकलमधून पसार झाल्याची घटना हार्बर लाईनवरील सीवूड्स स्थानकात घडली आहे. आपल्याजवळ खूप सामान असल्याची बतावणी करून महिलेने आपल ` बाळ दोन अनोळखी तरुणींच्या हातात दिले. मात्र ही महिला लोकलमधून न उतरताच फरार झाली आहे. याबाबत वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या बाळाला वाशीतील एका […]
स्वप्नातील ‘मज्जा’ बिघडेल, झोप उडेल, रात्री जेवताना पनीर, मिठाई आणि आईस्क्रीम खाऊ नका
रात्रीच्या वेळी भरपेट जेवण्याची, अरबट-चरबट खाण्याची, जेवणानंतर गोड खाण्याची अनेकांना सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर आताच मोडा! कारण रात्री जेवताना पनीर, आइस्क्रीम व मिठाई खाणे घातक ठरते. अशा सवयीमुळे झोपेचे खोबरे होतेच, पण स्वप्नांची मज्जाही बिघडते, असे एका अभ्यास पाहणीतून समोर आले आहे. कॅनडातील मॉन्ट्रियल विद्यापीठाच्या टीमने एक हजार विद्यार्थ्यांच्या रात्रीच्या खाण्याच्या सवयींचा […]
ठाण्याच्या ‘झोपु’योजनेत घोटाळा, बोगस लाभार्थ्यांची नावे घुसवली
झोपडपट्टीत राहणाऱ्यांना हक्काची पक्की घरे मिळावीत म्हणून सरकारने ‘झोपु’ (झोपडपट्टी पुनर्वसन) योजना सुरू केली. मात्र ठाण्यातील या ‘झोपु’ योजनेमध्ये घोटाळा झाला असून बोगस लाभार्थ्यांची नावे यादीत घुसवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी व विकासक यांच्या संगनमताने हा घोटाळा झाला असून पालिकेचा समाजविकास विभागाचा कारभारही यानिमित्ताने संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. खोपट येथील गोकुळदास […]
प्रवाशांना मरण दिसले, मग केले इच्छापत्र आणि बँकेचा पिनकोडही शेअर
एअर इंडियाच्या अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आणखी एका विमान दुर्घटनेतून प्रवासी थोडक्यात वाचले. चीनमधील शांघाय विमानतळावरून टोकियोला जाणाऱया बोईंग 737 या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला अन् 191 जणांचा जीव टांगणीला लागला. कारण, शांघाय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर 10 मिनिटातच विमान तब्बल 26 हजार फूटांवरून वेगाने खाली आले. विमानातील 191 जणांना आपला हा […]