SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

26    C
... ...View News by News Source

Bihar Election 2025 : प्रचार तोफा थंडावल्या.! बिहारमध्ये अंतिम टप्प्यासाठी मंगळवारी मतदान

पाटणा– बिहार विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार रविवारी सायंकाळी समाप्त झाला. आता त्या राज्यातील १२२ जागांसाठी मंगळवारी (११ नोव्हेंबर) मतदानाची प्रक्रिया होईल. पहिल्या टप्प्यात बिहारच्या इतिहासातील आजवरचे सर्वोच्च मतदान झाले. तो विक्रम अंतिम टप्प्यात मोडला जाणार का याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ बिहारचेच नव्हे; तर संपूर्ण […] The post Bihar Election 2025 : प्रचार तोफा थंडावल्या.! बिहारमध्ये अंतिम टप्प्यासाठी मंगळवारी मतदान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 10:24 pm

मोठी बातमी..! तब्बल २० वर्षे बीडचं राजकारण गाजवलेला भाजप नेता राष्ट्रवादीत जाणार; राजकीय समीकरण बदलणार?

बीड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघात तब्बल २० वर्षे दबदबा गाजवलेले माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराव धोंडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) धडक प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे. येत्या मंगळवारी, ११ नोव्हेंबर रोजी मुंबईत अजित […] The post मोठी बातमी..! तब्बल २० वर्षे बीडचं राजकारण गाजवलेला भाजप नेता राष्ट्रवादीत जाणार; राजकीय समीकरण बदलणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 10:23 pm

Kranti Gaud : क्रांती गौडची यशोगाथा; १३ वर्षांनंतर वडिलांना परत मिळणार सन्मानाची नोकरी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Kranti Gaud’s World Cup 2025 heroics : भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर अनेक प्रेरणादायक यशोगाथा समोर आल्या. यामध्ये आता २२ वर्षीय वेगवान गोलंदाज क्रांती गौडच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी जोडली गेली आहे. विश्वचषक स्पर्धेत क्रांतीच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताला ट्रॉफी तर मिळालीच, पण त्याचबरोबर तिच्या वडिलांनी १३ वर्षांपूर्वी गमावलेला पोलीस दलातील सन्मानही त्यांना परत मिळण्यास […] The post Kranti Gaud : क्रांती गौडची यशोगाथा; १३ वर्षांनंतर वडिलांना परत मिळणार सन्मानाची नोकरी, मुख्यमंत्र्यांची घोषणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 9:58 pm

Bihar Election 2025 : फक्त निवडणुकीत हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का? कपिल सिब्बल यांचा सवाल

नवी दिल्‍ली – बिहारमध्ये मतदान होत असताना, त्याच्या तीन दिवस आधी हरियाणातून चार विशेष रेल्वेगाड्या बिहारकडे धावल्याने कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय आणि भाजपवर थेट आरोपांचा भडीमार केला आहे. सिब्बल यांनी हा प्रकार सिस्टमॅटिक धांदलेबाजीचा नमुना असल्याचे सांगत निवडणुकीपूर्वीचा हा मोठा घोटाळा असल्याचा दावा केला आहे. त्यांनी रेल्वे मंत्र्यांना आव्हान दिले की, या […] The post Bihar Election 2025 : फक्त निवडणुकीत हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का? कपिल सिब्बल यांचा सवाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 9:47 pm

Solapur : सोलापूरात चिमुकल्‍याला विष पाजून विवाहितेची आत्महत्या

सोलापूर – जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. पोटच्या चिमुकल्याला विष पाजून आईने गळफास लावून आयुष्य संपवले. या प्रकरणात आईचा जागीच मृत्यू झाला आहे तर, चौदा महिन्यांच्या चिमुकल्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची मृत्यूसोबतची झुंज सुरू आहे. महिलेने टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून तपास सुरू […] The post Solapur : सोलापूरात चिमुकल्‍याला विष पाजून विवाहितेची आत्महत्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 9:33 pm

मोठी दुर्घटना..! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Boat accident : म्यानमारमधून रोहिंग्या निर्वासितांना घेऊन मलेशियाकडे जाणारी एक बोट थायलंड-मलेशिया समुद्री सीमेजवळ हिंद महासागरात बुडाल्याने मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. या बोटीत सुमारे ३०० प्रवासी होते, त्यापैकी आतापर्यंत फक्त १० जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर एका रोहिंग्या महिलेचा मृतदेह सापडला आहे. उर्वरित शेकडो प्रवासी बेपत्ता असून, त्यांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात […] The post मोठी दुर्घटना..! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 9:33 pm

cancer : राज्यातील हजारो महिला कर्करोगग्रस्त; आरोग्य तपासणीत चिंताजनक आकडेवारी समोर

मुंबई – राज्यातील महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, राज्य सरकारच्या व्यापक तपासणी मोहिमेतून धक्कादायक आकडे समोर आले आहेत. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेल्या तपासणी शिबिरांमध्ये तब्बल एक कोटी ५१ लाख महिलांची तपासणी करण्यात आली, ज्यात हजारो महिला कर्करोगाच्या विळख्यात सापडल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यात महिलांच्या आरोग्यासाठी राबविलेल्या ‘स्वस्थ […] The post cancer : राज्यातील हजारो महिला कर्करोगग्रस्त; आरोग्य तपासणीत चिंताजनक आकडेवारी समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 7:58 pm

IND A vs SA A : मोहम्मद सिराज आणि आफ्रिकन फलंदाजामध्ये मैदानातच जुंपली, VIDEO होतोय व्हायरल

Mohammed Siraj fight with Lesego Senokwane : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज नुकत्याच झालेल्या दोन वेगवेगळ्या सामन्यांमध्ये आपल्या आक्रमक आणि भेदक खेळांमुळे चर्चेत आला आहे. बंगळूरू येथे दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध झालेल्या एका अनौपचारिक कसोटी सामन्यादरम्यान सिराजची एक वेगवान चेंडू थेट दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज लेसेगो सेनकोवानेच्या शरीरावर लागला. यानंतर काही वेळात त्याने पुन्हा फलंदाजाला चकवले, […] The post IND A vs SA A : मोहम्मद सिराज आणि आफ्रिकन फलंदाजामध्ये मैदानातच जुंपली, VIDEO होतोय व्हायरल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 7:52 pm

हिंदू म्हणजे भारतासाठी जबाबदार असणे : मोहन भागवत

बेंगळुरू : देशाची मूळ संस्कृती ही हिंदू आहे. हिंदू समाजाला सत्तेसाठी नव्‍हे, तर राष्ट्राला वैभवशाली बनवण्यासाठी संघटित करायचे आहे. संघाला सत्ता किंवा समाजात प्रतिष्ठा नको आहे. तो फक्त सेवा आणि समाजाला भारत मातेच्या वैभवासाठी संघटीत करू इच्छितो. तसेच हिंदू असण्‍याचा अर्थ भारतासाठी जबाबदार असणे असा असल्‍याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्‍हटले आहे. यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक […] The post हिंदू म्हणजे भारतासाठी जबाबदार असणे : मोहन भागवत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 7:47 pm

देशात गरीब- श्रीमंतांमधील दरीत वाढ; सर्वाधिक श्रीमंतांची संपत्ती तब्‍बल ६२ टक्क्यांनी वाढली

नवी दिल्‍ली – भारतातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण २००० ते २०२३ दरम्यान भारतातील सर्वात श्रीमंत एक टक्का लोकांची संपत्ती ६२ टक्क्यांनी वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळात प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती उघड झाली. नोबेल पारितोषिक विजेते जोसेफ स्टिग्लिट्झ यांच्या नेतृत्वाखालील या अभ्यासात असा इशारा देण्यात आला […] The post देशात गरीब- श्रीमंतांमधील दरीत वाढ; सर्वाधिक श्रीमंतांची संपत्ती तब्‍बल ६२ टक्क्यांनी वाढली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 7:35 pm

Sharad Pawar : स्थानिक निवडणुकीत ‘मूळ ओबीसी’ला प्राधान्य; शरद पवारांचा मोठा निर्णय

मुंबई : मराठा-ओबीसी वादाच्या रणांगणात राष्ट्रवादी शरद पवार गटानं आगामी नगर पंचायत-नगर परिषद निवडणुकीसाठी ‘गेमचेंजर’ रणनीती आखली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी थेट “मूळ ओबीसींना प्रथम प्राधान्य, कुणबी प्रमाणपत्रधारकांना फक्त दुसरा पर्याय” असा स्पष्ट आदेश दिला. या निर्णयामुळे ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला असून, मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्रधारकांना मात्र पक्षातर्फे उमेदवारी […] The post Sharad Pawar : स्थानिक निवडणुकीत ‘मूळ ओबीसी’ला प्राधान्य; शरद पवारांचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 7:29 pm

Amit Shah : निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही? अमित शहांचा मतचोरी आरोपांविषयी सवाल

Amit Shah – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कथित मतचोरीच्या आरोपांवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. मतचोरी घडत असल्याचे त्यांना वाटते. तसे असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे औपचारिक तक्रार का दाखल केली नाही, असा सवाल त्यांनी केला. बिहारमधील प्रचारसभांत बोलताना शहा यांनी विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर टीकेची झोड उठवली. राहुल आणि राजदचे नेते तेजस्वी […] The post Amit Shah : निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही? अमित शहांचा मतचोरी आरोपांविषयी सवाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 7:15 pm

मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर? ‘त्या’व्हीडीओमुळे उडाली खळबळ; मुंबई पोलिसांनी केला खुलासा

Uddhav Thackeray – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री परिसरात ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगु लागल्‍या आहेत. मातोश्री बंगल्याच्या बाहेर जी जागा संवेदनशील म्हणून आहे, अशा ठिकाणी असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण हे ड्रोन […] The post मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर? ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ; मुंबई पोलिसांनी केला खुलासा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 6:55 pm

IND A vs SA A : भारताचा द. आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभव! गोलंदाजी फ्लॉप ठरल्याने जुरेलच्या दोन्ही शतकांवर फेरलं पाणी

IND A vs SA A 2nd Unofficial Test Highlights : भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांदरम्यान बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड एकवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मायदेशातील खेळपट्टीवर शेवटच्या डावात ४०० हून अधिक धावांचे लक्ष्य देऊनही भारतीय गोलंदाज ते वाचवण्यात अपयशी ठरले. […] The post IND A vs SA A : भारताचा द. आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभव! गोलंदाजी फ्लॉप ठरल्याने जुरेलच्या दोन्ही शतकांवर फेरलं पाणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 6:50 pm

Typhoon Fung-wong : फंग वोंग चक्रिवादळामुळे फिलिपीन्सला पुन्हा धोका; शेकडो गावे केली रिकामी

मनिला – अतिशक्तिशाली फंग वोंग चक्रिवादळामुळे फिलिपीन्सला पुन्हा धोका निर्माण झाला आहे. देशाच्या इशान्येकडील किनाऱ्याजवळ हे वेदळ घोंघावत असून आज (रविवारी) हे वादळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले असून धोका असलेली शेकडो गावे रिकामी करावी लागली आहेत. फंग वोंग हे चक्रिवादळ देशाच्या दोनतृतीयांश भूभागाला व्यापून टाकू शकेल, […] The post Typhoon Fung-wong : फंग वोंग चक्रिवादळामुळे फिलिपीन्सला पुन्हा धोका; शेकडो गावे केली रिकामी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 6:38 pm

भाजपात जोरदार इनकमिंग; शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्षप्रवेश

डोंबिवली : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिवसेना (उबठा) चे कल्याण जिल्हाध्यक्ष व तरुण चेहरा दीपेश म्हात्रे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात धडक प्रवेश केला. याच सोहळ्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष केने यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले. विशेष बाब म्हणजे, एकनाथ शिंदे गटात गेलेले माजी नगरसेविका पूजा […] The post भाजपात जोरदार इनकमिंग; शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्षप्रवेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 6:18 pm

शरद पवारांचा मोठा निर्णय ते तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान, वाचा आजच्या टॉप १० बातम्या एका क्लीकवर…

१) राधाकृष्ण विखेंची गाडी फोडणाऱ्याला १ लाखाचं बक्षीस”; बच्चू कडूंचा जोरदार हल्लाबोल प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे. अशातच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत वादग्रस्त विधान केले आहे. सोसायटी काढायची, कर्ज […] The post शरद पवारांचा मोठा निर्णय ते तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान, वाचा आजच्या टॉप १० बातम्या एका क्लीकवर… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 6:08 pm

जपानला भूकंपाचा धक्का.! अल्पकाळासाठी त्सुनामी लाटांचा इशारा

टोकियो (जपान) – जपानच्या उत्तरेकडील भागाला आज भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. एकापाठोपाठ अनेक धक्के जाणवल्याचे जपानच्या भूगर्भशास्त्र केंद्राने म्हटले आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे त्सुनामी लाटा उसळण्याचा इशाराही देण्यात आला आहे. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता ६.७ मॅग्निट्युड इतकी होती आणि इवाटे जिल्ह्याच्या भागाला हे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्राखाली १० किलोमीटरवर होता. पण […] The post जपानला भूकंपाचा धक्का.! अल्पकाळासाठी त्सुनामी लाटांचा इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 6:07 pm

Akash Kumar Choudhary : मेघालयाच्या पठ्ठ्याचा वर्ल्ड रेकॉर्ड! सलग ८ षटकार मारत अवघ्या ११ चेंडूत ठोकलं अर्धशतक, पाहा VIDEO

Akash Kumar Choudhary Record Breaking Fifty : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात रविवारी (आज) एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. रणजी करंडक प्लेट गटातील मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील सामन्यात हा विक्रम रचला गेला. या सामन्यात मेघालयचा फलंदाज आकाश कुमार चौधरी याने फर्स्ट-क्लास क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. २५ वर्षीय उजव्या हाताच्या या फलंदाजाने अवघ्या […] The post Akash Kumar Choudhary : मेघालयाच्या पठ्ठ्याचा वर्ल्ड रेकॉर्ड! सलग ८ षटकार मारत अवघ्या ११ चेंडूत ठोकलं अर्धशतक, पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 5:37 pm

विद्यार्थ्यांनो, अपयशाला यशाची शिडी बनवा; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे आवाहन

पुणे : विद्यार्थी हा आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. त्यांना पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीतील सर्वांगिण दृष्टीकोन विकसित करणारे, समाजाप्रती संवेदनशील बनविणारे, मानसिक व शारीरिक आरोग्य अबाधित राखत कायम सकारात्मक दृष्टीकोन देणारे, पुस्तकाबाहेरील शिक्षण द्यायला हवे. कारण, विद्येचे अंतिम उद्दिष्ट केवळ पदवी मिळवणे नव्हे; मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करणे, स्वतःला देशाच्या प्रगतीसाठी समर्पित करणे […] The post विद्यार्थ्यांनो, अपयशाला यशाची शिडी बनवा; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 5:17 pm

शाळेची बस दरीत कोसळली, एकाचा मृत्यू आणि अनेक जखमी

नंदुरबार : शाळेच्या मुलांना घेऊन चाललेली बस अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाट परिसरात शे-दिडशे फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि २० ते ३० विद्यार्थी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.मोलगी गावातील विद्यार्थी बसने अक्कलकुवाच्या दिशेने निघाले होते. देवगोई घाटातील आमलिबारी परिसरातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. अपघातात बसचे नुकसान झाले. एक विद्यार्थी दरीत कोसळलेल्या बसमध्ये दबल्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. बसमधील अनेक विद्यार्थी जखमी आहेत. स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्यात गुंतले आहेत.

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 5:10 pm

Hong Kong Super Sixes : हाँगकाँग सुपर सिक्सेसमध्ये भारत सुपर फ्लॉप! पाकिस्तानने पटकावलं जेतेपद

Hong Kong Super Sixes 2025 : हाँगकाँग सुपर सिक्सेस २०२५ स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला अत्यंत निराशाजनक कामगिरीचा सामना करावा लागला असून, संघाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला आहे. स्पर्धेत केवळ एक विजय मिळवत भारतीय संघाने सुपर फ्लॉप शो दाखवला, तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने फायनल सामन्यात कुवेतचा एकतर्फी पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं. पाकविरुद्ध एकमेव विजय, […] The post Hong Kong Super Sixes : हाँगकाँग सुपर सिक्सेसमध्ये भारत सुपर फ्लॉप! पाकिस्तानने पटकावलं जेतेपद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 4:41 pm

ड्रोन दिसताच बोंबाबोंब करणारी शिउबाठा अखेर तोंडावर पडली

मुंबई : शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर परिसराजवळ ड्रोन उडत असल्याचे आढळले. या मुद्यावरुन शिउबाठा समर्थकांनी बोंबाबोंब करायला सुरुवात केली. पाळत ठेवण्याच्या हेतूने ड्रोनची व्यवस्था केली असल्याचा आरोप शिउबाठा समर्थकांनी केला. पण मुंबई पोलिसांच्या परवानगीने एमएमआरडीएने विशिष्ट कामासाठी ड्रोनची व्यवस्था केली असल्याची बातमी आली. ही बातमी येताच बोंबाबोंब करत असलेले शिउबाठा समर्थक तोंडावर पडले. खेरवाडी, वांद्रे, वांद्रे - कुर्ला संकुल या भागांमध्ये ठिकठिकाणी एमएमआरडीए विविध प्रकल्पांवर काम करत आहे. या कामांशी संबंधित सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर सुरू आहे. एमएमआरडीएने ड्रोन वापरण्यासाठी मुंबई पोलिसांकडून रितसर परवानगी घेतली आहे. मिळालेल्या परवानगीनुसार एमएमआरडीए ड्रोनचा वापर करत आहे. पण हे ड्रोन बघून काही जणांनी राजकीयदृष्ट्या लाभ घेण्याच्या हेतूने बोंबाबोंब केली. त्यांचा हा हेतू अयशस्वी झाला कारण ड्रोन बाबतचे सत्य थोड्याच वेळात जगासमोर आले. मुंबई पोलीस दलाने ड्रोन एमएमआरडीएचे आहेत आणि परवानगी घेऊनच वापरले जात आहेत, असे जाहीररित्या सांगितले. यामुळे बोंबाबोंब करणाऱ्यांची पंचाईत झाली. ड्रोन म्हणजे काय ?मानवरहित विमानाला (Unmanned Aerial Vehicle or UAV) अनेकजण ड्रोन (Drone) या नावाने ओळखतात. हे एक उडणारे यंत्र आहे. ड्रोनचा वापर विविध कामांसाठी केला जातो. भारतात ड्रोनचा वापर प्रामुख्याने संरक्षण विभाग, निमलष्करी दले आणि पोलीस करतात. सरकारी विभाग सर्वेक्षण, पाहणी, मोजणी, नकाशा निर्मिती अशा विविध कामांसाठीही ड्रोनचा वापर करतात.

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 4:30 pm

Punjab : बलात्काराचा आरोपी पळाला ऑस्ट्रेलियाला; पंजाब पोलिस अजूनही शोधात !

Punjab – बलात्काराच्या आरोपाखाली पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील सनौर मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे (आप) आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा परदेशात पळून गेले आहेत. पंजाब पोलिस गेल्या दोन महिन्यांपासून पठाणमाजरा यांचा शोध घेत होते. पठाणमाजरा यांनी ऑस्ट्रेलियातील एका खासगी चॅनेलला मुलाखत दिली. ही मुलाखत ७ नोव्हेंबर रोजी समाज माध्यमांत अपलोड करण्यात आली होती. त्यामध्ये, पठाणमाजरा यांनी भगवंत मान […] The post Punjab : बलात्काराचा आरोपी पळाला ऑस्ट्रेलियाला; पंजाब पोलिस अजूनही शोधात ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 4:26 pm

Gujarat : मोठा दहशतवादी कट उघड.! गुजरातमध्ये ३ दहशतवादी जेरबंद; देशभरात हल्ल्यांचा डाव होता तयार

Gujarat – गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला आहे आणि तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी दोन उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत, तर एक हैदराबादचा आहे. हे तीन दहशतवादी शस्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्ये आले होते. ते देशभरात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होते. गुजरात एटीएस पथक गेल्या वर्षभरापासून या दहशतवाद्यांवर […] The post Gujarat : मोठा दहशतवादी कट उघड.! गुजरातमध्ये ३ दहशतवादी जेरबंद; देशभरात हल्ल्यांचा डाव होता तयार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 4:08 pm

Bachchu Kadu : “जो कोणी राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल, त्याला एक लाखाचं बक्षीस” : बच्चू कडू

अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे. अशातच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत वादग्रस्त विधान केले आहे. सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं विखे […] The post Bachchu Kadu : “जो कोणी राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल, त्याला एक लाखाचं बक्षीस” : बच्चू कडू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 4:05 pm

Suryakumar Yadav : ‘ट्रॉफीला स्पर्श करणं खूप छान वाटतं’, टी-२० मालिका जिंकल्यानंतर सूर्याने नक्वीला लगावला अप्रत्यक्ष टोला

Suryakumar Yadav Trophy Dig on PCB Chief Mohsin Naqvi : भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया चषक ट्रॉफीच्या वादावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. दरम्यान, बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील हा वाद आता लवकरच सौहार्दपूर्ण वातावरणात मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका भारताने २-१ ने जिंकली. […] The post Suryakumar Yadav : ‘ट्रॉफीला स्पर्श करणं खूप छान वाटतं’, टी-२० मालिका जिंकल्यानंतर सूर्याने नक्वीला लगावला अप्रत्यक्ष टोला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 3:53 pm

‘त्या’कार्यक्रमावरून ट्रोल झाल्यानंतर माधुरीचा पहिला व्हिडीओ समोर; व्हेकेशन टूरचा आनंद लुटताना झाली स्पॅाट

Madhuri Dixit : एका लाइव्ह कार्यक्रमासाठी ठरलेल्या वेळेपेक्षा काही तास उशिरा पोहचल्याबद्दल बॅालिवूडची धकधकगर्ल माधुरी दीक्षितला ट्रोल करण्यात आले होते. कॅनडातील टोरंटो येथे पार पडेलेल्या तिच्या लाइव्ह शोला उशिरा आल्यामुळे माधुरी चर्चेत आली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी माधुरीच्या शोबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या चर्चेदरम्यान, माधुरीने इंन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. नुकतेच माधुरी […] The post ‘त्या’ कार्यक्रमावरून ट्रोल झाल्यानंतर माधुरीचा पहिला व्हिडीओ समोर; व्हेकेशन टूरचा आनंद लुटताना झाली स्पॅाट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 3:05 pm

आपचा आमदार बलात्काराच्या आरोपानंतर परदेशात पळाला; पंजाब पोलिसांकडून शोध सुरू

Aap Mla Harmeet Singh Pathanmajra | बलात्काराच्या आरोपाखाली पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील सनौर मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे (आप) आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा परदेशात पळून गेले आहेत. पंजाब पोलिस गेल्या दोन महिन्यांपासून पठाणमाजरा यांचा शोध घेत होते. पठाणमाजरा यांनी ऑस्ट्रेलियातील एका खासगी चॅनेलला मुलाखत दिली. ही मुलाखत ७ नोव्हेंबर रोजी समाज माध्यमांत अपलोड करण्यात आली होती. त्यामध्ये, […] The post आपचा आमदार बलात्काराच्या आरोपानंतर परदेशात पळाला; पंजाब पोलिसांकडून शोध सुरू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 3:05 pm

“आत्मनिर्भर भारताचा मार्ग ‘Vocal for local’मधून निश्चित होणार,” ; देहरादूनमधून पंतप्रधान मोदींनी दिला नारा

PM Modi Uttarakhand। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील देवभूमी ही भारताच्या आध्यात्मिक जीवनाची हृदयाची ठोके आहे, असे म्हणत त्यांनी केदारनाथ आणि बद्रीनाथ सारख्या तीर्थस्थळांचे वर्णन श्रद्धा आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून केले. पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण होत असलेल्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारंभात भाग घेतला. पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडच्या विकासाबद्दलही सांगितले, राज्याचे बजेट अनेक […] The post “आत्मनिर्भर भारताचा मार्ग ‘Vocal for local’ मधून निश्चित होणार,” ; देहरादूनमधून पंतप्रधान मोदींनी दिला नारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 2:59 pm

Pune District : शिरुरमध्ये महिला पोलिस अधिकार्‍याच्या वर्तनावर संताप; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार, नेमकं काय घडलं?

शिरूर : शिरूर तालुक्यातील बिबट हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याबाबत न्याय व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी दि. ०३ रोजी निलेश वाळुंज यांनी कार्यकर्त्यासमोर तहसील कार्यालयासमोर शांततामय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान बहुतेक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी संयम राखत शांततेत नागरिकांशी संवाद साधला. मात्र, एका महिला पोलिस अधिकार्‍याच्या चिघळवणाऱ्या वर्तनामुळे […] The post Pune District : शिरुरमध्ये महिला पोलिस अधिकार्‍याच्या वर्तनावर संताप; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार, नेमकं काय घडलं? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 2:39 pm

Crime News : शेताच्या वादातून हल्ला: दोघे जखमी, लोखंडी गज व विटेचा वापर; शिरूर तालुक्यातील घटना

शिरूर : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील साबळेवाडी मध्ये जमीन मोजणीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात वडील–मुलासह दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अनिल पोपट भाईक (रा. साबळेवाडी, टाकळी हाजी) याच्याविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरीदास आनंता भाईक (वय ५६वर्ष ) रा. साबळेवाडी, टाकळी […] The post Crime News : शेताच्या वादातून हल्ला: दोघे जखमी, लोखंडी गज व विटेचा वापर; शिरूर तालुक्यातील घटना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 2:34 pm

एसटीच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये (स्वारगेट बस स्थानक) एक विचित्र अपघात झाला. चालक एसटी मागे घेत होता. ही रिव्हर्सची प्रक्रिया सुरू असताना बसच्या मार्गात ज्येष्ठ नागरिक आला. बसचे एक चाक ज्येष्ठ नागरिकाच्या पायावरुन गेले. यामुळे ज्येष्ठ नागरिक जखमी झाला. जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. पण वय ६५ असल्यामुळे डॉक्टरांनी देखरेखीत उपचार सुरू ठेवले आहेत. बसचे चाक पायावरुन गेल्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी कानडे असे असून त्यांचे वय ६५ वर्षे आहे. ते फलटण-मुंबई एसटी बसने प्रवास करत होते. बस स्वारगेट येथे उभी असताना ते पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरले होते पण चालकाच्या हलगर्जीपणामुळे जखमी झाले. लवकरच शिवाजी कानडे यांच्या पायावर ससूनचे डॉक्टर शस्त्रक्रिया करणार आहेत. पायाच्या दुखापतीचे स्वरुप गंभीर असल्यामुळे शस्त्रक्रिया शक्य तितक्या लवकर केली जाईल.

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 2:30 pm

देशात पुन्हा एकदा ‘या’ठिकाणी भूकंपाचे धक्के ; रिश्टर स्केलवर ५.४ तीव्रता

Earthquake। आभारतातील अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (NCS) ५.४ तीव्रतेची नोंद केली, ज्याचे केंद्र भूगर्भात सुमारे ९० किलोमीटर अंतरावर होते. भूकंपाचा धक्का जाणवताच, अनेक किनारी भागातील लोक घरे सोडून सुरक्षिततेसाठी पळाले. मात्र, कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही हे दिलासादायक आहे. या भूकंपाबाबत तीन […] The post देशात पुन्हा एकदा ‘या’ठिकाणी भूकंपाचे धक्के ; रिश्टर स्केलवर ५.४ तीव्रता appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 2:09 pm

‘हिंदू धर्मही नोंदणीकृत नाही…’ ; RSS च्या नोंदणी वादात मोहन भागवत यांचे मोठे विधान

RSS Mohan Bhagwat। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) १०० व्या वर्धापन दिनानिमित्त बेंगळुरू याठिकाणी आयोजित दोन दिवसांच्या व्याख्यानमालेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भाषण केले. त्यांनी यावेळी, “त्यांना संपूर्ण हिंदू समुदायाला एकत्र आणि संघटित करायचे आहे जेणेकरून ते एक समृद्ध आणि मजबूत भारत निर्माण करू शकतील.” असे म्हटले. मोहन भागवत यांनी आज सांगितले की, […] The post ‘हिंदू धर्मही नोंदणीकृत नाही…’ ; RSS च्या नोंदणी वादात मोहन भागवत यांचे मोठे विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 1:34 pm

भारताच्या मुलीची ऐतिहासिक कामगिरी! तिरंदाजी स्पर्धेत भारतीय एबल-बॉडी ज्युनियर संघात निवड

मुंबई: देणाऱ्याने देताना काहीतरी विचार केलाच असेल, असं आपण नेहमीच म्हणतो. मग ते सुख असो किंवा दु:ख... आणि याचा अनुभव आपल्याला जगताना येतोच... अशीच गोष्ट आहे एका जिद्दी स्त्रीची... पायाच्या अंगठ्याने धनुष्य उचलला... तोंडातून बाण सोडला... आणि तिचा निशाणा अचूक लागताच भारताचा शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. या १८ वर्षाच्या मुलीने दाखवून दिले की, प्रतिभेला शरीराची, परिस्थितीची किंवा मर्यादांची गरज नसून तुमच्यामध्ये धैर्य आणि जिद्ध असेल तर काहीही करु शकता येते.ही गोष्ट आहे शीतल देवीची... जेद्दाह येथे होणाऱ्या आगामी आशिया कप स्टेज ३ साठी शीतल देवीची भारतीय एबल- बॉडी ज्युनियर संघात निवड झाली आहे. एबल-बॉडी ज्युनियर संघात समावेश होणारी ती पहिली भारतीय पॅरा तिरंदाज बनली आहे. विविध आव्हानांवर मात करत स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असणाऱ्या शीतलने जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. यानंतर आता तिची स्पर्धा सक्षम तिरंदाजांशी होणार आहे. हि भारतीय क्रिडा क्षेत्रातील ऐतिहासिक घटना आहे. तिच्या या यशाने तिच्यातील अपंगत्वाचे सगळे दोष पुसून टाकले आहेत.https://prahaar.in/2025/11/09/this-is-the-first-vegetarian-city-in-the-country-know-the-details/शितलने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकत आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये शीतलने सांगितले आहे, जेव्हा मी स्पर्धा करायला सुरुवात केली, तेव्हा माझे एक छोटेसे स्वप्न होते - एक दिवस सक्षम लोकांसोबत स्पर्धा करण्याचे. सुरुवातीला मी यशस्वी झाले नाही, पण प्रत्येक अपयशातून शिकत राहिले. आज, ते स्वप्न एक पाऊल जवळ आले आहे. आशिया कप ट्रायल्समध्ये, मी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आणि आता आशिया कपमध्ये सक्षम वर्गात भारताचे प्रतिनिधित्व करेन. स्वप्नांना वेळ लागतो. काम करा. विश्वास ठेवा. तसेच या यशाचे श्रेय तिने तिचे प्रशिक्षक गौरव शर्मायांनादिलेआहे.

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 1:30 pm

‘मातोश्री’वर ड्रोनद्वारे टेहाळली? व्हिडीओमुळे खळबळ, उद्धव ठाकरेंची सुरक्षा धोक्यात? मुंबई पोलिसांनी दिली अपडेट

Matoshree Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. मातोश्री बंगल्याच्या बाहेर जी जागा संवेदनशील म्हणून आहे, अशा ठिकाणी असा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण हे […] The post ‘मातोश्री’वर ड्रोनद्वारे टेहाळली? व्हिडीओमुळे खळबळ, उद्धव ठाकरेंची सुरक्षा धोक्यात? मुंबई पोलिसांनी दिली अपडेट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 1:28 pm

आयसिसच्या तीन अतिरेक्यांना अटक, गुजरात ATS ची धडक कारवाई

अहमदाबाद : गुजरात एटीएसने 'आयसिस'शी संबंधित तीन अतिरेक्यांना अटक केली आहे. हे अतिरेकी देशात मोठा घातपात करण्याची योजना आखत होते, असे गुजरात एटीएसने सांगितले. अटक केलेल अतिरेकी वर्षभरापासून भारतात तळ ठोकून होते, त्यांच्यातील दोघे पश्चिम उत्तर प्रदेशचे आणि एक हैदराबादचा आहे. तिघेही ३० ते ३५ या वयोगटातील आहेत. ते प्रशिक्षित अतिरेकी आहेत. अटक केलेल्या अतिरेक्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून धक्कादायक माहिती हाती येण्याची शक्यता आहे.Ahmedabad, Gujarat | Three suspects have been arrested by the Gujarat ATS. They had been on the Gujarat ATS's radar for the past year. All three were arrested while supplying weapons. They were planning to carry out terrorist attacks in various parts of the country: Gujarat ATS— ANI (@ANI) November 9, 2025

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 1:10 pm

बांगलादेशातील रस्त्यांना छावण्यांचे रूप ; मोहम्मद युनूसच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात, नेमकं कारण काय? वाचा

Muhammad Yunus। बांगलादेशातील युनूस सरकार शेख हसीनाच्या प्रभावामुळे इतके घाबरले आहे की संपूर्ण ढाका शहर छावणीत रूपांतरित झाले आहे. राजधानी ढाका याठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात, समन्वित सुरक्षा सराव केला. माजी पंतप्रधान शेख हसीनाच्या आता विसर्जित झालेल्या अवामी लीगने १३ नोव्हेंबर रोजी नियोजित ढाका लॉकडाऊनच्या अपेक्षेने हा सराव आयोजित करण्यात आला होता. ढाका महानगर पोलिस (डीएमपी) […] The post बांगलादेशातील रस्त्यांना छावण्यांचे रूप ; मोहम्मद युनूसच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात, नेमकं कारण काय? वाचा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 12:48 pm

हनी सिंगसोबतच्या गाण्यातील डान्स स्टेप्समुळे मलायका अरोरा ट्रोल

Malaika Arora dance | अभिनेत्री मलायका अरोरा हिचा डान्स चर्चेत आला आहे. सध्या ती हनी सिंगसोबत ‘चिलगम’ या म्यूझिक व्हिडिओमध्ये दिसत आहे, ज्याची झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. तिचे ‘चिलगम’ हे नवीन गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मात्र या गाण्यातील मलायकाच्या काही डान्स स्टेप्समुळे तिला ट्रोल केले जात आहे. गाण्यात काही ठिकाणी […] The post हनी सिंगसोबतच्या गाण्यातील डान्स स्टेप्समुळे मलायका अरोरा ट्रोल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 12:29 pm

गुजरात ATS कडून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक ; देशात दहशतवादी हल्ल्याची आखली होती योजना

Gujarat ATS। गुजरात एटीएसला मोठे यश मिळाले आहे. गुजरात एटीएसने गेल्या वर्षभरापासून गुजरात एटीएसच्या रडारवर असलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे तिघेही शस्त्रे पुरवताना आणि देशाच्या विविध भागात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत असताना अटक करण्यात आली होती. गुजरात एटीएसने अटक केलेले तिघेही मूळचे हैदराबादचे असल्याचे सांगितले जाते. हे तिघेही संशयित दहशतवादी एका […] The post गुजरात ATS कडून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक ; देशात दहशतवादी हल्ल्याची आखली होती योजना appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 12:16 pm

अभिनेत्री भारती सिंगची ‘ती’इच्छा झाली पूर्ण! व्हिडीओ व्हायरल, प्रियांकाची मन जिंकणारी कमेंट एकदा वाचाच..

Bharti Singh: प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंगने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या नवीन घड्याळाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या घड्याळाची किंमत २० लाख रुपये असल्याचे वृत्त आहे. भारती या व्हिडीओमुळे चर्चेत आली असून, अभिनेत्री प्रियांका चोप्राने व्हिडीओवर सुंदर कमेंट केली आहे. या कमेंटची जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्री भारती सिंग सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. […] The post अभिनेत्री भारती सिंगची ‘ती’ इच्छा झाली पूर्ण! व्हिडीओ व्हायरल, प्रियांकाची मन जिंकणारी कमेंट एकदा वाचाच.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 12:12 pm

'मदनमोहन मंदिरातील मूर्ती उखडून आणा':सैनिक म्हणाला- सरकार, काफिर घेऊन गेले, औरंगजेबाने वृंदावनातील सर्वात उंच मंदिर कसे उडवले, वाचा

१६५८ मध्ये औरंगजेबाच्या राज्यारोहणानंतर, हिंसाचार आणि दडपशाहीचा काळ सुरू झाला. अनेक भव्य मंदिरे धूळखात मिसळली गेली. ब्रजभूमी, जिथे एकेकाळी राधा-कृष्णाच्या लीलेच्या कथा प्रतिध्वनित होत होत्या, ती आता शांततेत बुडाली होती. वृंदावनातील रस्ते थरथर कापत होते. याच काळात ठाकूरजींच्या भक्तांनी, श्रद्धेने आणि धैर्याने, असे निर्णय घेतले जे येणाऱ्या काळात भक्तीच्या ऐतिहासिक कथा बनले. आजच्या पाचव्या भागात, औरंगजेबाच्या आदेशानुसार, वृंदावनातील सर्वात उंच मदन मोहन मंदिर तोफांनी कसे उडवून देण्यात आले ते वाचा. सैनिक मूर्ती नष्ट करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना गर्भगृह रिकामे आढळले, कारण रात्रीच्या अंधारात सेवायत मूर्ती घेऊन गायब झाले होते. ठाकूरजी वृंदावन सोडून आमेर (जयपूर) येथे पोहोचले, परंतु २५० किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्यांना ६८ वर्षे लागली. इतका वेळ का लागला ते जाणून घ्या... १६६९ मधील एक उष्ण दुपार होती. दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या भिंतींवर सूर्य तळपत होता. मुघल दरबार शांत होता. दरबारातील अधिकाऱ्यांचे डोळे चिंता आणि भीतीने भरले होते. तेवढ्यात पावलांचा आवाज ऐकू आला आणि द्वारपालाने घोषणा केली:बा-अदब, बा-मुलाहिजा, होशियार… शहंशाह-ए-हिंद, बादशाह मुहीउद्दीन मोहम्मद औरंगजेब… दीवान-ए-खास में जलवा अफरोज हो रहे हैं… औरंगजेबाचे डोळे कठोर होते आणि त्याचा चेहरा धर्मांधतेने भरलेला होता. सिंहासनावर बसताच त्याने कठोर आवाजात घोषणा केली , या देशात इमान प्रबळ होईल अशी वेळ आली आहे. गाणे आणि नाचणे बंद होईल. मंदिरे पाडली जातील. काफिरांवर जझिया लादला जाईल. काही वेळ दरबारात शांतता होती. मग एका राज्यपालाने हळू आवाजात विचारले , महाराज, सम्राट अकबराच्या कारकिर्दीत बांधलेल्या त्या भव्य मंदिरांचे काय करावे?औरंगजेबाची नजर थंड पण तीक्ष्ण होती. ते पाडा... एकही मंदिर शिल्लक राहू नये... या एकाच शाही आदेशाने हिंदुस्थानातील वातावरण भीतीने भरून गेले. शतकानुशतके भक्ती आणि संगीताने गूंजलेली मंदिरे आता शांत होणार होती. वृंदावनमध्ये चिंतेचे सावट त्या संध्याकाळी, वृंदावनाच्या पवित्र घाटांवरून गंगा-जमुनीचा वारा वाहत होता. हरिनाम कीर्तनाचे मंद आवाज ऐकू येत होते. मदन मोहन मंदिराचे गोस्वामी सुबलदास मंदिराच्या परिसरातून फिरत होते. गोसाईंजी... एक तरुण नोकर धावत आला. त्याचा चेहरा फिकट पडला होता, त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. गोसाईंजी, बातमी आली आहे... दिल्लीहून आदेश निघाला आहे. मुघल सैनिक लवकरच येथे येऊ शकतात. सुबलदासचे डोळे खोल झाले. मग वेळ आली आहे... तो हळूवारपणे म्हणाला. तुम्हाला काय म्हणायचे आहे, गोसाईजी? नोकराने थरथरत्या आवाजात विचारले. सुबलदासांनी मंदिराच्या आत पाहिले. दिव्याच्या ज्वालेत ठाकूर मदनमोहनजींची दिव्य मूर्ती चमकत होती. आता ठाकूरजींना येथून काढले पाहिजे. जर मूर्ती इथेच राहिली तर ते ती नष्ट करतील. जवळच उभ्या असलेल्या एका वृद्ध भक्ताने म्हटले , गोसाईंजी, पण आपण मूर्ती कुठे घेऊन जाणार? वाटेत मुघल सैनिक आहेत. सर्वत्र पहारेकरी आहेत. सुबलदासने एक दीर्घ श्वास घेतला. आम्हाला एकाच ठिकाणी विश्वास आहे... आमेर. पण सुबलदासना इतका आत्मविश्वास कसा काय होता...? आमेर दरबारमध्ये गुप्त बैठक सुमारे अडीच वर्षांपूर्वी, सुमारे १६६६... गोस्वामी सुबलदास अचानक एके दिवशी आमेरमध्ये आले. राजवाड्यात मिर्झा राजा जयसिंग त्यांच्या दिवाणासोबत बसले होते. त्यांनी सुबलदासांचे स्वागत केले, परंतु सुबलदासच्या चेहऱ्यावरील गंभीरतेमुळे त्यांच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा आल्या. जयसिंगने विचारले , गोस्वामीजी, वृंदावनहून अचानक आमेरला येण्याचे कारण काय?सुबलदासांनी हात जोडून म्हटले , महाराज, तुमच्यापासून काय लपले आहे? म्लेच्छ राजामुळे पूजा आणि प्रार्थना करणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. वृंदावन आता सुरक्षित राहिलेले नाही. जयसिंग गंभीर स्वरात म्हणाले, औरंगजेब हिंदूंबद्दल किती द्वेष बाळगतो हे आम्हाला माहिती आहे. काळजी करू नका. मदन मोहन ठाकूरजींना आमेरला घेऊन या. ही भूमी त्यांची आहे आणि त्यांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. सुबलदास म्हणाले, पण महाराज, रस्ता लांब आहे. सर्वत्र सैनिक आहेत. परवानगीशिवाय कोणतेही वाहन पुढे जाऊ शकणार नाही. जयसिंग खोल हास्य करत म्हणाला , ते आमच्यावर सोडा. आम्ही आग्रा आणि अजमेरच्या सुभेदारांकडून परवानगी घेऊ. या यात्रेला तीर्थयात्रेचे स्वरूप दिले जाईल. मग त्यांनी त्याच्या एका लष्करी अधिकाऱ्याला मोठ्याने हाक मारली. ताबडतोब तयारी करा. ठाकूरजी आमेरला पोहोचेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. या भेटीनंतर काही महिन्यांनीच, १६६७ मध्ये मिर्झा राजा जयसिंग यांचे निधन झाले. त्यावेळी सुभेदारांची परवानगी असूनही, सुबलदास गोस्वामींना मदन मोहन जी यांना वृंदावनातून बाहेर काढणे असुरक्षित वाटले. आता, १६६९ मध्ये, औरंगजेबाचा हुकूम जारी झाल्यानंतर, त्यांना मदन मोहन जींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी त्याच परवानगीवर अवलंबून राहावे लागले. पवित्र यात्रेची सुरुवात वृंदावनात थंडीची रात्र होती. मंदिराच्या अंगणात एकच दिवा जळत होता. हवेत थोडीशी थंडी होती. मंदिराच्या मागे बैलगाड्या उभ्या होत्या. एका गाडीला खास मखमली कापड आणि पडद्यांनी सजवले होते. त्यात मदन मोहनजी बसले होते. सुबलदास हळूवारपणे चालकांना म्हणाले , लक्षात ठेवा, गोंधळ करू नका. जर कोणी विचारले तर त्यांना सांगा की आपण तीर्थयात्रेला जात आहोत. ठाकूरजी आपल्या हृदयात आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत.चालकांनी हात जोडून म्हटले - जय श्री मदन मोहन! तेवढ्यात, एक वयस्कर भक्त पुढे आला आणि मदन मोहनजींसमोर गुडघे टेकून म्हणाला , “ठाकुरजी... जरी आम्ही तुमच्यासोबत आमेरला जात नसलो तरी, आमचे हृदय तुमच्यासोबत आहे.” सुबलदास यांचे डोळे अश्रूंनी भरले. त्यांनी हात जोडून ठाकुरजींना प्रार्थना केली आणि बैलगाडीला पुढे जाण्याचा इशारा केला. मंदिरावर हल्ला काही दिवसांनी, मुघल सैन्य वृंदावनात पोहोचले. एक मोठा आवाज आला , मंदिरावर तोफेचा निशाणा साधा... सेनापती घोड्यावर स्वार होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. मूर्ती उखडून टाका... तो ओरडला. एक सैनिक मंदिराकडे धावला. गर्भगृह रिकामे पाहून तो बाहेर आला आणि ओरडला , महाराज, इथे काहीही नाही!\या काफिरांनी इथूनही मूर्ती नेली... अधिकाऱ्याने रागाने तलवार फिरवली - जर मूर्तीच नसेल तर या मंदिराचा काय उपयोग... ते उडवून द्या. काही मिनिटांतच तोफांचा वर्षाव सुरू झाला. मदन मोहन मंदिराचा शिखर कोसळला. राख आणि धुळीत काही महिला मोठ्याने रडल्या. एका भक्ताने थरथरत्या हातांनी मंदिराबाहेरील दगडांना स्पर्श केला आणि ओरडला , त्यांनी ठाकूरजींना बाहेर काढले आहे... जय हो! प्रवास करण्यासाठी कठीण रस्ता दरम्यान, हा गट वृंदावनपासून खूप दूर गेला होता. दिवसा गाड्या जंगलात लपून राहायच्या आणि रात्री पुढे जात असत. प्रवास लांबचा होता. काही ठिकाणी स्थानिकांनी न विचारता अन्न आणि पाणी दिले. जणू काही त्यांनाही माहित होते की हा काही सामान्य प्रवास नाही. एका रात्री, जेव्हा सर्व बैलगाड्या जंगलात थांबल्या, तेव्हा एक नोकर घाबरून म्हणाला , गोस्वामीजी, मागे सैनिकांची काही हालचाल दिसतेय.सुबलदास शांतपणे म्हणाले , घाबरू नकोस. ठाकूरजी आपल्यासोबत आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय पानही हलत नाही. अशाप्रकारे, मदन मोहन जी राधाकुंड, भरतपूर, कुम्हेर आणि डीग मार्गे कामवन (कमान) येथे पोहोचले. यापैकी काही थांब्यांवर ठाकूर जी अनेक वर्षे राहिले, तर काही ठिकाणी ते फक्त काही महिने किंवा दिवस राहिले. आमेरला निघालेले मदन मोहन जी अनेक वर्षे तिथे पोहोचले नाही. सुभेदारांची परवानगीपत्रे असल्याने धोका काहीसा कमी झाला. १७०७ मध्ये औरंगजेबाचाही मृत्यू झाला. मुघल राजवट हळूहळू कमकुवत झाली. यानंतर, १७३७ मध्ये, मदन मोहन जी आमेरहून नवीन राजधानी जयपूर येथे गेले. जयपूरमध्ये दैवी स्वागत आणि करौलीच्या राजाची विनंती १७३७ मध्ये कार्तिक पौर्णिमेला ठाकूरजी जयपूरला आले. त्या दिवशी शहरातील रस्ते आनंदाने भरले होते: ढोल-ताशांचा आवाज, हवेत फडफडणाऱ्या फुलांच्या पाकळ्या आणि शहरात हजारो भाविकांची गर्दी.सवाई राजा जय सिंह यांनी स्वतः मंदिरात पूजा केली आणि म्हणाले-आज जयपूर आणि आमेर धन्य आहेत. गोविंददेवांनंतर, आपल्याला मदन मोहन ठाकूर यांचे आशीर्वाद मिळाले आहेत. जोपर्यंत जयपूर अस्तित्वात आहे, तोपर्यंत ठाकूरजींचे नाव गुंजत राहील. जयपूरपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या करौली येथे, राजा गोपाल सिंह खूप त्रासले होते. ते जादोन राजवंशाचे होते, ज्या राजवंशाला भगवान कृष्णाचे जन्मस्थान मानले जात असे. भगवान कृष्णाचे वंशज असूनही, त्यांच्या राज्यात वृंदावन मूर्ती नव्हती या वस्तुस्थितीमुळे ते अस्वस्थ होते. करौलीच्या राजकुमारीचा विवाह जयपूरच्या सवाई राजा जय सिंह यांच्याशी झाला होता. त्यामुळे करौली आणि जयपूरमध्ये कौटुंबिक संबंध होते. गोपाल सिंह पाच वर्षे या दुविधेत अडकले. अखेर, १७४२ मध्ये एके दिवशी, ते सवाई राजाला भेटण्यासाठी जयपूरला गेले. राजदरबारातच त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या:महाराज, वृंदावनातील दोन ठाकूर जयपूरमध्ये राहतात. गोविंददेवजी जयपूरचे राजा आहेत. दरम्यान, मदनमोहनजी आमचे दैवत आहेत. जर तुम्ही दयाळू असाल तर आम्हाला त्यांना करौलीला आणण्याचे सौभाग्य मिळू शकेल. सवाई जयसिंग थोडा वेळ गप्प राहिले, मग हसले आणि म्हणाले , गोपालसिंगजी, ठाकूरजी सर्वांचे आहेत. तुम्ही त्यांना भक्तीने हाक मारत आहात, मग ते तुमच्याकडे का येत नाही...?गोपाल सिंह भावुक झाले आणि म्हणाले , महाराज, आज तुम्ही आम्हाला जीवनाचा खजिना दिला आहे. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, मदन मोहन करौलीचे राजा गोपाल सिंह यांना स्वप्नात दर्शन देऊन जयपूरहून करौलीला मूर्ती आणण्यास सांगितले. जेव्हा राजाने जयपूरचे सवाई राजा जयसिंह यांना हे सांगितले तेव्हा गोपाल सिंह यांची परीक्षा झाली. सवाई राजाने मदन मोहन जी सारख्या दिसणाऱ्या अनेक मूर्ती बनवल्या आणि त्या एकत्र ठेवल्या. त्यानंतर गोपाल सिंग यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली आणि त्यांना मदन मोहन जींची खरी मूर्ती ओळखण्यास सांगण्यात आले. असे म्हटले जाते की मदन मोहन जी यांनी गोपाल सिंग यांचे बोट धरले. जेव्हा गोपाल सिंग यांनी डोळ्यावर पट्टी काढली तेव्हा त्यांचा सामना मदन मोहन जी यांच्या खऱ्या मूर्तीशी झाला. त्यानंतर सवाई राजांनी एक मूर्ती करौलीला नेण्याचे मान्य केले. करौलीमध्ये भव्य स्वागत विक्रम संवत १७९९ (१७४२) मध्ये फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पंधरवड्याच्या चौथ्या दिवशी, जयसिंगंनी पूजा केल्यानंतर मदन मोहन जी यांना पालखीत बसवले. शंख, ढोल आणि जय श्री मदन मोहन च्या जयघोषाचा आवाज संपूर्ण परिसरात घुमत होता. जवळजवळ अडीच महिन्यांच्या प्रवासानंतर मदन मोहन जी करौली येथे पोहोचले तेव्हा शहर त्यांच्या स्वागताची तयारी करत होते. रस्ते आंब्याच्या पानांनी सजवले होते आणि घरांमध्ये दिवे लावले होते. महिलांनी मंगलगीते गायली. अनेक वृद्ध भक्तांना अश्रू अनावर झाले. एका वृद्ध महिलेने म्हटले , ठाकुरजी आज आपल्या शहरात येत आहेत... किती मोठे भाग्य आहे! मदन मोहन जी दोन दिवस अंजनी माता मंदिरात आणि पुढील दोन दिवस दिवाण बागेतील बंगल्यात बसले होते. त्यानंतर, मदन मोहन जी यांना राजवाड्यातील राधा गोपाळ मंदिराच्या एका भागात स्थापित करण्यात आले. जवळजवळ पाच वर्षांनंतर, विक्रम संवत १८०५ (१७४८ इ.स.) मध्ये, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी, मदन मोहन यांना त्याच मंदिरात राधा गोपाळ यांच्या जागी विराजमान करण्यात आले. मदन मोहन हे करौलीचे पाहुणे होते आणि राधा गोपाळ यजमान होते, म्हणून त्यांनी आपले आसन सोडून मदन मोहन यांना विराजमान केले. पटोत्सवाच्या दिवशी, जणू स्वर्ग करौलीवर अवतरला होता. सनईचे आवाज, घोडे आणि हत्तींची मिरवणूक आणि भक्तीमध्ये मग्न असलेले भाविक. करौलीचे राजा गोपाल सिंह स्वतः मदन मोहनची पालखी खांद्यावर घेऊन जात होते. गोपाळ सिंह स्वतःशी म्हणाले , ठाकूरजी जिथे राहतात तिथे भाग्य असते. करौली आता स्वतः ठाकूरजींच्या चरणी आहे. कधीकधी इतिहास तलवारी आणि हुकुमाने नव्हे तर भक्ती आणि धैर्याने लिहिला जातो. १६६९ मध्ये, औरंगजेबाच्या हुकुमाला आव्हान देणारी ही तीर्थयात्रे ब्रज ते जयपूर, नाथद्वारा, करौली आणि देशाच्या इतर अनेक भागांमध्ये गेली. ही ब्रज सोडून जाणाऱ्या कृष्ण मूर्तींची कहाणी नाही, तर मुघल सिंहासनापेक्षा श्रेष्ठ सिद्ध झालेल्या श्रद्धेची कहाणी आहे. ही प्रेमाची कहाणी आहे जी हिंसाचारापेक्षा अधिक शक्तिशाली सिद्ध झाली आहे आणि भक्तीची कहाणी अमर आहे. कथा संपादित: कृष्ण गोपाळ ग्राफिक्स – सौरभ कुमार , संदर्भ वेणू गोपाल शर्मा, करौली इतिहासाचे तज्ज्ञ. गोस्वामी दीनबंधू दास, वृंदावन. पुस्तक: श्री मदन मोहन महिमा प्रकाश. लक्ष्मी नारायण तिवारी, सचिव, ब्रज संस्कृती संशोधन संस्था, वृंदावन. ब्रज विचार : संपादक गोपाल प्रसाद व्यास. मथुरा आणि वृंदावनची प्रमुख हिंदू मंदिरे: डॉ. चंचल गोस्वामी. मथुरा आणि वृंदावनच्या प्रमुख हिंदू मंदिरांचे योगदान: डॉ. चंचल गोस्वामी. औरंगजेबनामा: संपादक डॉ. अशोक कुमार सिंह. ब्रजच्या धार्मिक पंथांचा इतिहास: प्रभुदयाल मित्तल. सनातन धर्माच्या संवर्धनासाठी कच्छवाहांचे योगदान : डॉ. सुभाष शर्मा आणि जितेंद्र शेखावत. जयपूर इतिहासकार: जितेंद्र शेखावत, संतोष शर्मा, आणि प्रा. देवेंद्र भगत (राजस्थान विद्यापीठ). मदन मोहनच्या वृंदावन ते करौली या प्रवासाची संपूर्ण कथा एका पुस्तकात, कालक्रमानुसार उपलब्ध नाही. भास्कर टीमने ही कथा अनेक कागदपत्रांचा सल्ला घेतल्यानंतर आणि इतिहासकारांशी बोलल्यानंतर संकलित केली आहे. तथापि, घटनांचा क्रम थोडा बदलू शकतो. कथा मनोरंजक बनवण्यासाठी सर्जनशील स्वातंत्र्य घेतले गेले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Nov 2025 11:58 am

सुनील शेट्टीची सून होणार मराठमोळी अभिनेत्री? अहानच्या रंगल्या डेटिंगच्या चर्चा

Ahan Shetty | अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. ही अभिनेत्री ‘बिग बॉस ओटीटी’ मध्येही सहभागी झालेली आहे. त्याचबरोबर तिनं मराठी सिनेमातही काम केलं आहे. अहान शेट्टीचं नाव ‘वेड’ सिनेमातील जिया शंकरसोबत जोडलं जातंय. त्यामुळे आता मराठी अभिनेत्री सुनील शेट्टीची सून होणार असल्याचं म्हटलं जातंय. जियाने आतपर्यंत अनेकदा तिचा बॉयफ्रेंड असल्याचं […] The post सुनील शेट्टीची सून होणार मराठमोळी अभिनेत्री? अहानच्या रंगल्या डेटिंगच्या चर्चा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 11:52 am

रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्रे अन् ड्रोनने प्राणघातक हल्ला ; अणु तळांना लक्ष्य करत सर्वत्र कहर

Russia Ukraine War। गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. दरम्यान, दोन्ही देशांच्या सैन्याने सतत एकमेकांवर हल्ले केले आहेत. शुक्रवारी रात्री ते शनिवार सकाळपर्यंत रशियाने मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, “रशियाच्या हल्ल्यात खमेलनित्स्की आणि रिव्हने या दोन अणुऊर्जा प्रकल्पांना वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनना लक्ष्य केले गेले” युक्रेनचे […] The post रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्रे अन् ड्रोनने प्राणघातक हल्ला ; अणु तळांना लक्ष्य करत सर्वत्र कहर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 11:49 am

प्रसिद्धी मिळाल्यानंतर पतीचे मूत्रपिंड निकामी:गँग्स ऑफ वासेपूरच्या वुमनिया गाण्याने प्रसिद्धी, पतीने संगीत शिकवले; माझे यश पाहायला जगले नाही

पूर्वी मी माझ्या घराच्या चार भिंतींमध्ये गुणगुणत असे, पण नशिबाने मला जगातील सर्वात मोठ्या मंचावर नेले. गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटातील 'वुमनिया' या गाण्याने माझ्या आवाजाला एका रात्रीत ओळख मिळाली. प्रसिद्धीच्या तेजात माझे पती पंकज झा यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. १० वर्षे उपचार चालू राहिले. त्यावेळी माझे पती म्हणाले- 'गाणे थांबवू नकोस'. जेव्हा ते वारले तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते. मी दोन वर्षे नैराश्याने ग्रस्त होते. घर चालवण्यासाठी मला माझ्या मुलीच्या ऑफिसमधून उरलेला नाश्ता खावा लागला. मी छोट्या कार्यक्रमांसह पुनरागमन केले. माझा सर्वात मोठा पश्चाताप - माझे यश पाहण्यासाठी माझे पती आता जिवंत नाहीत. माझे नाव रेखा झा आहे. मी बिहारमधील मिथिला येथील मुलगी आहे. समस्तीपूर जिल्हा माझे जन्मस्थान आहे आणि पाटणा माझे कामाचे ठिकाण आहे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. माझे वडील संगीत शिक्षक होते. मी तीन भावांमध्ये एकुलती एक मुलगी होते. मी जेव्हा माझे इंटरमिजिएट शिक्षण पूर्ण केले तेव्हा मी १७ वर्षांची होते. तेव्हा माझ्या कुटुंबाने माझे लग्न लावून दिले. माझे पतीही १७ वर्षांचे होते. त्या वयात आम्हा दोघांनाही घरातील गोष्टींची नीट समज नव्हती. त्यावेळी माझा संगीताशी अजिबात संबंध नव्हता. हो, मी घरातील कामे करताना गुणगुणायची. मला गुणगुणताना पाहून माझे पती अनेकदा म्हणायचे, मला तुला संगीताचे प्रशिक्षण देऊ दे, पण मी नकार द्यायची. घरी इतके काम होते की माझ्याकडे त्यासाठी वेळच नव्हता. पण माझे पती ऐकत नसत. ते अनेकदा आग्रह करायचे. एके दिवशी मी माझ्या वडिलांना याबद्दल सांगितले. ते संगीत शिक्षक असल्याने त्यांना खूप आनंद झाला. माझ्या तीन भावांना संगीतात रस नव्हता. त्यानंतर माझे पती मला एका संगीत शिक्षकाकडे घेऊन गेले आणि मला प्रशिक्षण देऊ लागले. त्यामुळे, माझे पती ट्रॅव्हल एजन्सी चालवत असताना, मी घर सांभाळताना संगीत शिकू शकले. एका संगीत शिक्षकाकडून संगीत शिकल्यानंतर, घरी खूप काम असल्याने मी घरी सराव करू शकले नाही. स्वयंपाक करताना, मुलांची काळजी घेताना, कपडे धुताना आणि साफसफाई करताना ती बंदिश आणि राग गुणगुणून सराव करायची. अशाप्रकारे, जेव्हा मी थोडे शिकले, तेव्हा माझ्या वडिलांनी गुरु शोधला आणि त्यांना संगीत शिकवण्यासाठी माझ्या घरी पाठवायला सुरुवात केली. मी त्यांच्याकडून भोजपुरी, मैथिली आणि शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. गुरुजींकडून शिकायला सुरुवात करून काही महिनेच झाले होते, तेव्हा त्यांनी मला सांगितले की पटनामध्ये एक ऑडिशन आहे. तिथे जा आणि ऑडिशन दे. मी एक घरगुती स्त्री होती. आधुनिक दिसण्यासाठी मी पल्लू आतून बाहेर करून साडी नेसत नव्हतो. मी तिथे कसे जायचे आणि मोठ्या लोकांशी कसे बोलायचे हे मला समजत नव्हते. मी गुरुजींना सांगितले - तुम्हीही या. त्यांनी होकार दिला आणि मला तिथे घेऊन गेले. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा मी बरेच लोक ऑडिशन देताना पाहिले. सगळेच एकमेकांपेक्षा चांगले होते. त्यांना ऑडिशन देताना पाहून मी घाबरले. मला वाटले की मी त्यांच्या तुलनेत काहीच नाही. पण, माझी पाळी आली. मी गायले. सगळेच निकालाची वाट पाहत होते. अखेर सर्वांना घरी जाण्यास सांगण्यात आले, पण मला थांबवण्यात आले. जेव्हा मला थांबवण्यात आले तेव्हा मला वाटले की मी चूक केली असेल. स्पष्टीकरणासाठी मला थांबवण्यात आले होते, पण जेव्हा निकाल आले तेव्हा माझी निवड झाली. मी अजूनही तो सीन विसरू शकत नाही. स्नेहा वालेकरने खिशात हात घालून माझ्याकडे कसे पाहिले आणि मला मिठी मारली. मग मला सांगण्यात आले की अनुराग कश्यपच्या चित्रपटासाठी माझी निवड झाली आहे. तो गँग्स ऑफ वासेपूर बनवत होता. मी त्यात वुमनिया हे गाणे गाईन. त्यानंतर, बनारस आणि मुंबईत हे गाणे रेकॉर्ड झाले. मी ते गायले. 'गँग्स ऑफ वासेपूर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हे गाणे इतके हिट झाले की त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. त्यामुळे भारतात आणि परदेशात खळबळ उडाली. शेवटी, माझ्यासारख्या घरगुती महिलेची कीर्ती एका रात्रीत गगनाला भिडली. मी बिहारपासून मुंबईपर्यंत संगीत जगात चर्चेचा विषय बनले. हे गाणे हिट झाल्यानंतर, मला अनेक ठिकाणाहून आमंत्रणे येऊ लागली. मला मोठ्या स्टेज शोसाठी ऑफर येऊ लागल्या. पण देवाचे माझ्यासाठी काही वेगळेच नियोजन होते. मी खूप आनंद, ग्लॅमर, संगीत, प्रसिद्धी आणि आमंत्रणांनी भरलेली असताना, माझ्या पतीच्या किडन्या निकामी झाल्या. माझा सर्व आनंद दुःखात बदलला. ते २०१२ होते. आम्ही इतक्या गरीब कुटुंबातून आलो होतो की आम्हाला किडनीचा उपचार परवडत नव्हता. माझ्या पतीचा उपचार २०१३ मध्ये सुरू झाला. माझ्याकडे जे काही पैसे होते ते सर्व त्यांच्या उपचारावर खर्च झाले. आयुष्य जवळजवळ उध्वस्त झाले होते, पण या काळात माझ्या पतीने मला शपथ घ्यायला लावली. तो म्हणाला, मी अंथरुणाला खिळले असलो तरी, तू गाणे थांबवू नकोस. तो हे सांगत होता जेणेकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल, कारण घर चालवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. त्याच्या आग्रहास्तव मी गाण्याचा निर्णय घेतला. मी माझी अनिच्छा दाबून स्टेजवर गेले. स्टेजवर जाताना माझे मन रडायचे, पण मी चेहऱ्यावर हास्य आणले. मला वाटले की जर माझा आवाज बंद असेल तर कोणीही मला गाण्यासाठी आमंत्रित करणार नाही. सध्या तरी, मी चांगले गाईन जेणेकरून मला कार्यक्रम मिळतील आणि माझे कुटुंब चालू राहील. घरातील परिस्थिती इतकी बिकट असताना स्टेजवर हसत गाणे कसे वाटेल याची कल्पना करा. ते स्वतःवर अन्याय केल्यासारखे वाटले. अशा प्रकारे गाण्याने मी जे काही कमावलं ते मी माझ्या पतीच्या उपचारांसाठी वापरलं. त्यावेळी मला पाच लहान मुलं होती, पण वुमनिया या गाण्यामुळे मला इतकी प्रसिद्धी मिळाली की लोक मदतीसाठी पुढे आले. त्याच्या शेवटच्या काळात, माझ्या पतीला आठवड्यातून दोनदा डायलिसिस करायला सुरुवात झाली. त्याला आयसीयूमध्येही दाखल करण्यात आले. शेवटी, डॉक्टरांनी सांगितले की आता काहीच करायचे नाही. अशा प्रकारे, मी माझ्या पतीचा १० वर्षे उपचार सांभाळला. २०२२ मध्ये माझ्या पतीचे निधन झाले. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्यांच्या मृत्यूच्या दिवशी माझ्याकडे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसेही नव्हते. डॉक्टरांनी त्यांच्या उपचारांसाठी खूप पैसे घेतले. त्या दिवशी माझ्या भावाने अंत्यसंस्काराचा खर्च भागवला. मोठ्या कष्टाने आम्ही त्यांचे अंतिम संस्कार आणि इतर विधी पार पाडले. माझे पती गेल्यानंतर, मला काय करावे हे कळत नव्हते. माझ्या पाटणा येथील घराचे मासिक भाडे देणे हे एक आव्हान होते. माझी मुले लहान होती आणि त्यांची काळजी घेणे आणि त्यांचे शिक्षण घेणे अधिकाधिक कठीण होत चालले होते. मी त्यांच्यासोबत रात्रभर जागे राहायचे. आम्ही एकमेकांकडे पाहत रडायचो. अशाप्रकारे, मी दीड वर्ष काहीही केले नाही. मी नैराश्याच्या स्थितीत होते. मी कोणाशीही बोलत नव्हते. मी देवाला विचारायचे, मला काय होत आहे? त्यावेळी माझ्या मोठ्या मुलीचे लग्न झाले होते. ती फोन करून विचारायची, आई, सगळं ठीक आहे ना? तिला त्रास होऊ नये म्हणून मी म्हणायचे, हो, सगळं ठीक आहे. त्यावेळी ती अनेकदा जेवली नसायची. त्यामुळे घरची परिस्थिती बिकट होती. एका ओळखीच्या व्यक्तीने मला मदत केली. त्याने माझ्या धाकट्या मुलीला खाजगी नोकरी लावली, पण पगार खूपच कमी होता. नंतर काही मदत येऊ लागली. त्यावेळी माझी दुसरी मुलगी गुरुग्राममध्ये काम करत होती आणि तिनेही काही पैसे देण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे आयुष्य कसेतरी पुढे सरकले. माझ्या धाकट्या मुलीला ऑफिसमध्ये जे काही नाश्ता मिळायचा, तो ती घरी आणायची. आम्ही तो खायचो. अशाप्रकारे, आम्ही कसेतरी दोन वर्षे जगू शकलो. या काळात, माझ्या पतीचे शब्द माझ्या मनात घुमत राहिले: तू गाणे थांबवू नको. मग, हळूहळू, मी धाडस करू लागले. मी छोट्या कार्यक्रमांमध्ये गाणे सुरू केले. मी कुठेही गेले, जरी तो धार्मिक कार्यक्रम असो किंवा छठ कार्यक्रम असो, लोक मला नेहमीच गँग्स ऑफ वासेपूरमधील वुमनिया हे गाणे म्हणायला लावत असत. एका प्रकारे, या गाण्याने माझे आयुष्य बदलले. मी म्हणेन की आजही हे गाणे माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. वर्षानुवर्षे अशाप्रकारे काम केल्यानंतर, परिस्थिती अखेर सुधारली. सध्या, बरीच मुले माझ्याकडे संगीताचे धडे घेण्यासाठी येतात. मी अलिकडेच एक इंस्टाग्राम पेज तयार केले आहे आणि त्यावर व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्या उत्पन्नावर मी उदरनिर्वाह करत आहे. माझ्या पतीच्या निधनानंतर मी स्वतःसाठी साडीही खरेदी केलेली नाही. माझे विद्यार्थी मला जे आणतात ते मी घालते. वुमनिया हे गाणे संगीतबद्ध करणारी स्नेहा वालेकर देखील माझ्याशी जोडलेली आहे. त्या चित्रपटातील ती एकमेव व्यक्ती आहे जी अजूनही माझ्याशी बोलते आणि माझी विचारपूस करते. जेव्हा मला तिचा फोन येतो तेव्हा मला उत्साह येतो. ती माझा खूप आदर करते. माझी मुले आता मोठी झाली आहेत. मी माझा पूर्ण वेळ संगीतासाठी देऊ शकते. मी फक्त देवाकडे गाण्याची संधी मिळावी म्हणून प्रार्थना करते. मी संगीतासाठी न दिलेल्या दहा वर्षांची भरपाई करू इच्छिते. मला प्रत्येक क्षण संगीतासाठी समर्पित करायचा आहे. शेवटी, मला सर्वात मोठी खंत अशी आहे की माझे पती, ज्यांच्या आग्रहावरून मी संगीत शिकायला सुरुवात केली, ते माझे यश पाहण्यासाठी आता हयात नाहीत. जेव्हा जेव्हा मी गाण्यासाठी जाते आणि स्टेजवर मान्यता मिळवते तेव्हा माझे हृदय रडते, कदाचित माझे पती हे सर्व पाहण्यासाठी जिवंत असते. , (रेखा झा यांनी भास्कर रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्यासोबत या भावना शेअर केल्या .)

दिव्यमराठी भास्कर 9 Nov 2025 11:33 am

लांब दाढी, काळा चष्मा…‘धुरंधर’चित्रपटातील अर्जुन रामपालचा पहिला लूक समोर

Dhurandhar Movie | अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या बहुप्रतिक्षित ‘धुरंधर’ चित्रपटाचे नवीन पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात अभिनेता अर्जुन रामपालचा पहिला लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये अर्जुन लहान केस, लांब दाढी, काळा चष्मा, अंगठी असा लूकमध्ये दिसत आहे. ‘धुरंधर’ सिनेमातील अर्जुन रामपालचा लूक शेअर करत रणवीर सिंगने कॅप्शनमध्ये, “मौत का फरिश्ता… काउंटडाउन सुरू, फक्त […] The post लांब दाढी, काळा चष्मा… ‘धुरंधर’ चित्रपटातील अर्जुन रामपालचा पहिला लूक समोर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 11:10 am

नेटकरी मलायकावर भडकले! आधीच झाली ट्रोल, त्यात प्रतिक्रिया पण 'बोल्ड'; बघा Video

मुंबई: यो यो हनी सिंगचे 'चिलगम' हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात हनी सिंगसोबत मलायका अरोरा दिसत आहे. अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असणारी मलायका आता या गाण्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. हनीच्या चिलघम या गाण्यात केलेल्या स्टेप्समुळे मलायका ट्रोल होताना दिसत आहे. या गाण्यात मलायकाचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. मात्र या गाण्यात काही ठिकाणी अशा स्टेप्स् केल्या आहेत ज्यावर नेटकऱ्यांनी थेट अश्लील म्हटले आहे.https://youtu.be/cTokGAQAaK4?si=PfrSeqFdkL3x7FtIhttps://prahaar.in/2025/11/09/fishermen-from-karnataka-intrude-into-maharashtra-government-agencies-take-immediate-action/दरम्यान गाण्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर मलायकाने नेटकऱ्यांना एका मुलाखतीमध्ये उत्तर दिले आहे. या गाण्याला तिने बोल्ड म्हणत ग्लॅमर आणि वेडेपणाचे मिश्रण असे वर्णन केले आहे. तसेच चिलगममध्ये काम करणे हा अनुभव मजेदार होता. यो यो हनी सिंगची ऊर्जा खूप जास्त आहे. त्यामुळे सेटवर असताना तुम्ही त्याच्या उत्साहाची तुलना करू शकत नाही, असे मलायकाने सांगितले. या प्रतिक्रियेत मलायका ‘बोल्ड अन् मजेदार’ म्हणाल्यामुळे लोक तिच्यावर अजूनच भडकल्याचेचित्रदिसतआहे.

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 11:10 am

मुंबईत एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना 'दे धक्का'

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुंबईत एकनाथ शिंदेंनी मनसेला धक्का दिला आहे. मनसेचे माजी उपविभाग अध्यक्ष प्रीतम चेउलकर यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. प्रीतम चेउलकर यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंगेश कुडाळकर यांचं काम पाहून शिवसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रीतम चेउलकर यांनी सांगितले.मनसेमध्ये जे काही सुरू आहे त्यातल्या अनेक गोष्टींविषयी तक्रारी केल्या. पण फरक पडला नाही. अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन राजीनामा दिला. पदाचा राजीनामा दीड महिन्यापूर्वी दिला होता. मनसे या पक्षाचा राजीनामा देऊन आता शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती प्रीतम चेउलकर यांनी दिली.मनसेतून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे पक्षात मंगेश कुडाळकर यांनी स्वागत केले. एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवा आणि कामाला लागा असे निर्देश मंगेश कुडाळकर यांनी दिले. मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार आणि तो मराठीच होणार असं भाकीत शिवसेनेच्या मंगेश कुडाळकर यांनी केले.

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 11:10 am

“पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न २ चित्रपट बनावा”; लक्ष्मण हाकेंची पोस्ट म्हणाले “बापाने ७० हजार कोटी…”

Laxman Hake post : महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले पुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमिन प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आलेला नाही. यामुळे विविध प्रकराच्या चर्चा झडू लागल्या आहेत. या प्रकरणात शीतल तेजवानी, दिग्विजयसिंह पाटील, रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […] The post “पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न २ चित्रपट बनावा”; लक्ष्मण हाकेंची पोस्ट म्हणाले “बापाने ७० हजार कोटी…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 10:42 am

“राष्ट्रवादीची अशी औलाद, जी सत्तेशिवाय राहू शकत नाही,”तानाजी सावंतांचा मित्रपक्षावरच हल्लाबोल

Tanaji Sawant | माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीची औलद सत्तेशिवाय राहू शकत नाही, असे वक्तव्य सावंत यांनी केल्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये बोलताना माजी मंत्री आमदार तानाजी सावंत म्हणाले की, “राष्ट्रवादीची औलाद अशी आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही. […] The post “राष्ट्रवादीची अशी औलाद, जी सत्तेशिवाय राहू शकत नाही,” तानाजी सावंतांचा मित्रपक्षावरच हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 10:32 am

'हे'आहे देशातील पहिले शाकाहारी शहर! जाणून घ्या सविस्तर

गुजरात: कोरोना काळानंतर जगात मासांहार करणाऱ्यांपेक्षा शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण पचण्यास हलके असल्यामुळे आता अनेकजण शाकाहाराकडे वळले आहेत. मात्र भारतामध्ये असे एक शहर आहे, जे जगातले पहिले शाकाहारी शहर म्हणून घोषीत झाले आहे.गुजरात मधील भावनगर जिल्ह्यातील 'पालीताना' या शहरात नॉन व्हेज वर संपूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे पालीताना हे जगातले पहिले शाकाहारी शहर बनले आहे. यामुळे पर्यटनासाठी पालीताना येथे जाणाऱ्या लोकांना आता केवळ शाकाहारी खावे लागणार असून स्थानिक लोकांनीसुद्धा शाकाहाराला पसंती दिली आहे.पालीताना शहर संपूर्णत: शाकाहारी करण्यामागे धार्मिक श्रद्धा महत्वाची मानली जात आहे. या शहरात जैन धर्मियांचे एक तिर्थस्थान आहे. देश आणि जगभरातील जैन धर्माच्या लोकांसाठी हे एक महत्वाचे पवित्र स्थळ आहे. त्यामुळे जैन मुनींनी या शहरात मांसाहार करण्यास विरोध केला होता. या पार्श्वभुमीवर हे शहर शाकाहाराकडे वळले आहे.गुजरातच्या अहमदाबाद पासून ३८१ किमीवर असणाऱ्या पालीताना शहरात मासांहारावर बंदी घालण्यासाठी २०१४ पासून जैन मुनींनी उपोषण केले होते. यात कत्तलखान्यांना बंद करण्याची मागणी होती. जैन धर्मियांच्या श्रद्धेचा सन्मान करण्यासाठी सरकारने मांस,अंडी विक्री आणि पशुवधावर प्रतिबंध घातला. एवढेच नाही तर नियम तोडल्यावर दंडाचीतरतूदकेली.

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 10:10 am

कर्नाटकमधील मच्छीमारांची महाराष्ट्रात घुसखोरी, सरकारी यंत्रणेची लगेच कारवाई

देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर कारवाई करीत नौका जप्त केली आहे. ही कारवाई महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तथा सुधारणा अधिनियम २०२१ च्या तरतुदींनुसार करण्यात आली आहे.देवगडसमोर सुमारे १० वाव अंतरावर नियमित गस्तीदरम्यान ८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १०.४५ वाजता महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणारी नौका आढळली. चौकशी करुन घुसखोरी करणारी नौका जप्त करण्यात आली. ही कारवाई मत्स्य विकास विभागाचे अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे यांनी केली. कर्नाटक राज्याच्या जलक्षेत्रासाठी परवाना असलेली नौका “भारद्वाजा” (नोंदणी क्र. IND-KA-02-MM-4171) ही श्री. अशोक गोपाल सालिन (रा. मल्लपी, पो. कोडूवूर, उडुपी, कर्नाटक) यांच्या मालकीची असून, ही नौका महाराष्ट्राच्या जलक्षेत्रात अनधिकृतपणे मासेमारी करताना आढळली. या नौकेवर नौका तांडेलसह इतर खलाशी उपस्थित होते. नौका ताब्यात घेऊन ती देवगड बंदरात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. नौकेवर आढळलेल्या मासळीचा लिलाव प्रक्रिया सुरू असून, याबाबतचा अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. सुनावणीअंती नौकेच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 10:10 am

ओमर अब्दुल्ला यांना निवडून देणे चूक होती, आता दुरुस्त करू':बडगाममध्ये लोक NC वर नाराज पण उमेदवार मजबूत; नगरोटामध्ये भाजप पुढे

लोक संतप्त आणि निराश आहेत. त्यांच्यात गेल्या वेळेइतका उत्साह नाही. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला काही विकासाची आशा होती, पण काहीही झाले नाही. १९७७ पासून आम्ही दरवेळी येथे नॅशनल कॉन्फरन्सला निवडून दिले आहे, पण इथे कोणता विकास झाला आहे? तुम्हाला काही प्रगती दिसते का? मग आम्हाला सांगा की आम्ही कोणाला मतदान करावे. पोटनिवडणुकीबद्दल विचारले असता, बडगाममध्ये राहणारा रियाझ आपली नाराजी लपवू शकला नाही. कोणाला मतदान करायचे हे तो ठरवू शकत नव्हता. काश्मीरमधील बडगाम विधानसभा जागेसाठी ११ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम आणि गंदरबल या दोन जागांवरून निवडणूक लढवली. दोन्ही जागा जिंकल्यानंतर ओमर यांनी बडगाम जागा सोडली, जी तेव्हापासून रिक्त आहे. बडगाममध्ये नॅशनल कॉन्फरन्स (NC) चे आगा सय्यद महमूद, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) चे आगा मुंतझीर मेहदी आणि अवामी इत्तेहाद पार्टीचे नझीर अहमद खान हे रिंगणात आहेत. बडगाम पोटनिवडणूक ही स्थानिक निवडणूक नाही; ती सध्याच्या सरकारसाठी एक परीक्षा आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. ओमर सरकारविरुद्ध नक्कीच नाराजी आहे, परंतु उमेदवार त्यांच्या बालेकिल्ल्यात मजबूत आहे. त्यामुळे, स्पर्धा कठीण असेल. ११ नोव्हेंबर रोजी जम्मूमधील नगरोटा जागेसाठीही पोटनिवडणूक होत आहे. भाजप आमदार देवेंद्र सिंह राणा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. भाजपने त्यांची मुलगी देवयानी राणा यांना उमेदवारी दिली आहे, तर शमीम बेगम एनसीमधून निवडणूक लढवत आहेत. राज्यसभा निवडणुकीदरम्यान एनसीशी झालेल्या वादामुळे काँग्रेसने उमेदवार उभा केलेला नाही. येथील भावना भाजपच्या बाजूने आहे. मतदानापूर्वी, आम्ही बडगाम आणि नगरोटा येथे निवडणुकीचा मूड जाणून घेण्यासाठी मैदानात गेलो. संपूर्ण अहवाल वाचा... सर्वप्रथम, बडगामच्या मतदारांबद्दल बोलूया...ओमर​​​​​​​ यांची निवड झाली पण ते एक कमकुवत मुख्यमंत्री असल्याचे सिद्ध झाले बडगाम येथील रहिवासी रियाज अहमद पोटनिवडणुकीबद्दल उत्साही दिसत नाहीत. ते म्हणतात, सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. लोकांना आता निवडणुकीबद्दल पूर्वीसारखा उत्साह राहिलेला नाही. आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. आमच्याकडे जे काही होते ते आमच्याकडून हिरावून घेण्यात आले आहे. त्यामुळे, फारशी आशा उरलेली नाही. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत, शेर-ए-काश्मीरचा वारसा लक्षात ठेवून, आम्ही ओमर अब्दुल्ला यांना मतदान केले. जेव्हा ते इथे आले तेव्हा आम्हाला वाटले की ते आमचे मुख्यमंत्री आहेत, परंतु ते खूप कमकुवत मुख्यमंत्री असल्याचे सिद्ध झाले. मी यापूर्वी कधीही इतका अप्रभावी आणि कमकुवत मुख्यमंत्री पाहिला नाही. पीडीपीबद्दल विचारले असता, रियाझ म्हणतात, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी वेगळे नाहीत; ते एकसारखेच आहेत. ते एकाच पक्षाचे फक्त दोन चेहरे आहेत. ओमर​​​​​​​ यांची निवड करणे ही चूक होती, योग्य नेता निवडण्याची ही दुसरी संधी आम्ही बडगाममध्ये रईस अहमदला भेटलो. जेव्हा आम्ही पोटनिवडणुकीबद्दल विचारले तेव्हा त्यांनी आम्हाला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ओमर अब्दुल्ला यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. ते म्हणाले, जेव्हा ओमर बडगाम आणि गंदरबल या दोन जागांवरून निवडणूक लढवत होते, तेव्हा त्यांनी सर्वाधिक फरकाने जिंकलेली जागा राखण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही त्यांना बडगाममध्ये जोरदार विजय दिला, परंतु तरीही त्यांनी ते नाकारले आणि गंदरबलची निवड केली. त्यांनी गंदरबल का निवडले याबद्दल आम्हाला काही अडचण नाही. ते देखील काश्मीरचा भाग आहे, मग ते निवडण्यात काय अडचण आहे? आमचा प्रश्न असा आहे की, गंदरबल निवडल्यानंतर, गेल्या वर्षात त्यांनी तिथे काय केले? जर त्यांनी काही काम केले असेल तर कृपया आम्हाला कळवा. त्यांनी कोणतेही विकासकाम केले नाही. जर त्यांनू बडगाम निवडले असते तरही असेच घडले असते. रईस पुढे म्हणतात, ही पोटनिवडणूक बडगामच्या लोकांना योग्य नेता निवडण्याची दुसरी संधी आहे. गेल्या अनेक दशकांपासून नॅशनल कॉन्फरन्स येथील लोकांवर अन्याय करत आहे. इतक्या वर्षांत विकासाच्या नावाखाली काहीही झालेले नाही. म्हणूनच, बदलाची वेळ आली आहे. आता, हा बदल आगा सय्यद मुंतझीर मेहदी घडवून आणतील. यावेळी, बडगामच्या लोकांनी मुंतझीर मेहदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जरी इतर उमेदवार रिंगणात असले तरी, गेल्या ७० वर्षांचा अन्याय संपवण्याची क्षमता केवळ मुंतझीर मेहदीमध्ये आहे. नगरोटातील मतदार म्हणाले - ज्याने आम्हाला जमीनदार बनवले त्यांच्यासोबत आम्ही आहोत जम्मूच्या नगरोटा मतदारसंघातील देव राज यांना आम्ही भेटलो. ओमर अब्दुल्ला यांचे आजोबा शेख अब्दुल्ला यांची आठवण करून देत ते म्हणाले, राजे आणि सम्राटांच्या काळात आम्हाला जमिनीच्या मालकीचे हक्क नव्हते. शेख अब्दुल्ला यांनी आम्हाला जमीन मालक बनवले. त्यांच्यामुळेच आज आम्हाला आमच्या जमिनीचे हक्क आहेत. आम्ही नगरोटा मतदारसंघात त्यांना पाठिंबा देऊ. गेल्या दशकात नॅशनल कॉन्फरन्सने येथे खूप काम केले आहे. निवडणूक लढवणाऱ्या एनसीच्या उमेदवार शमीम बेगम यांनीही डीडीसी अध्यक्ष असताना या भागासाठी खूप काही केले. म्हणून, आम्ही एनसीसोबत पूर्णपणे आहोत. आता राजकीय तज्ञ काय म्हणत आहेत ते जाणून घ्या...ही स्थानिक निवडणूक नाहीये, तर ओमर अब्दुल्ला सरकारची परीक्षा आहे आम्ही राजकीय विश्लेषक राकेश कौल यांच्याशी बडगाम आणि नागरोटा पोटनिवडणुकांबद्दल बोललो. ते म्हणतात, बडगाम पोटनिवडणूक ही स्थानिक निवडणुकीपेक्षा खूप मोठी आहे. ही केवळ एनसी आणि पीडीपीमधील लढाई नाही. ही जम्मू आणि काश्मीर सरकारसाठी, नॅशनल कॉन्फरन्ससाठी एक परीक्षा आहे. ही सरकारच्या कामगिरी आणि सचोटीवर एक जनमत चाचणी आहे, ज्याचे निकाल जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर तेथील लोकांसाठी पारंपारिक पक्षांचा काय अर्थ आहे हे ठरवतील. बडगाम मतदारसंघ हा एक कठीण सामना आहे. जम्मू आणि काश्मीरमधील सत्ताधारी एनसीला जनतेच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. ओमर अब्दुल्ला विधानसभा निवडणुकीसाठी गॅस सिलिंडर, वीज आणि तांदूळ यासह त्यांच्या आश्वासनांसाठी टीकेचा सामना करत आहेत. पक्षातील एक गट तिकीट वाटपावरूनही नाराज आहे. पक्षाचे खासदार आगा रुहुल्ला यांनी प्रचार करण्यासही नकार दिला आहे. याचा निवडणुकीवरही परिणाम होईल, परंतु एनसी त्यांच्या बालेकिल्ल्यात मजबूत आहे. कौल पुढे म्हणतात, 'नगोरोटा जागेबद्दल बोलायचे झाले तर, येथे लढत भाजप आणि एनसी यांच्यात आहे, परंतु स्पर्धा सोपी नाही.' तथापि, भाजपला येथे एका घटकाचा फायदा होऊ शकतो. देवयानी राणा यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे कारण त्यांचे वडील देवेंद्र सिंह राणा यांचे मतदारांशी जुने संबंध आहेत. देवेंद्र सिंह राणा हे नगरोटा येथून तीन वेळा आमदार राहिले आहेत. हा परिसर त्यांचा राजकीय गड आहे. कौल यांचा असा विश्वास आहे की एनसीने शेवटच्या क्षणी शमीम बेगम यांना उमेदवारी जाहीर केली. तथापि, राज्यसभेच्या जागांच्या वाटपावरून अंतर्गत संघर्षामुळे, काँग्रेसने उमेदवार उभा केलेला नाही, ज्यामुळे एनसीला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. ते असेही म्हणतात की, एनसीच्या राष्ट्रीय अधिवेशनात दिलेली निवडणूक आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल मतदारांनी सरकारवर टीका केली आहे. पक्षाला सत्तेत येऊन फक्त एक वर्ष झाले असले तरी, या निदर्शनांचा बडगाम आणि नागरोटा येथील निकालांवर परिणाम होऊ शकतो. आता बडगामच्या उमेदवारांबद्दल...बडगाम जागेवरून नॅशनल कॉन्फरन्समध्ये अंतर्गत संघर्षबडगाम आणि नगरोटा विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीवरून जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय पक्षांमधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. बडगाम जागेसाठीची लढाई राजकीयपेक्षा वैयक्तिक बनली आहे. श्रीनगरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आगा सय्यद रुहुल्लाह मेहदी हे त्यांचे काका आगा सय्यद महमूद यांच्या उमेदवारीवर नाराज आहेत आणि त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की ते त्यांच्यासाठी प्रचार करणार नाहीत. उमेदवार उभा करण्यापूर्वी आरक्षण अहवाल सार्वजनिक करावा अशी रुहुल्लाची इच्छा होती. रुहुल्ला यांनी आरक्षण धोरणाविरुद्धच्या निदर्शनांनाही उघडपणे पाठिंबा दिला. जेव्हा महमूद यांनी रुहुल्ला यांना पक्षासाठी प्रचार करण्याचे सुचवले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, माझी निष्ठा माझ्या तत्वांशी आहे. मी माझ्या वडिलांचा आदर करतो, परंतु मी त्यांना विनंती करतो की त्यांनी माझा लढा कमी लेखू नये. जर त्यांना समजत नसेल, तर किमान मला किंवा माझ्या संघर्षाला कमी लेखू नका. पीडीपी म्हणाला - लोकांचा आवाज बनेन, सर्व आश्वासने पूर्ण करेनबडगाममधील पीडीपीचे उमेदवार आगा सय्यद मुंतझीर मेहदी म्हणाले, या निवडणुकीचे दुहेरी महत्त्व आहे. बडगाममधील निर्णय केवळ या प्रदेशाच्याच नव्हे तर संपूर्ण जम्मू आणि काश्मीरच्या भविष्यावर परिणाम करेल. रस्ते, वीज आणि पाणी यासारख्या मूलभूत समस्यांसाठी लोक प्रतिनिधी निवडतात. आम्ही त्यांना त्या मूलभूत सुविधा पुरवू. आम्ही मेहबूबा मुफ्ती यांच्या सूचनांचे पालन करत आहोत. त्या लोकांचा आवाज बनण्याचे सांगतात. आम्ही बडगाममध्ये सुरुवात करत आहोत. आम्ही वर्षानुवर्षे पीडित असलेल्या लोकांचा आवाज प्रत्येक व्यासपीठावर उठवू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ. मुंतझीर यांनी एनसीवर निशाणा साधत म्हटले की, जर पीडीपी जिंकला तर आम्ही एनसीला त्यांची आश्वासने पूर्ण करण्यास भाग पाडू. २०० युनिट मोफत वीज, मोफत गॅस सिलिंडर आणि तरुणांसाठी नोकऱ्या अशी हवेत असलेली सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करू. एनसी उमेदवार म्हणाला - बडगाममध्ये दोन आगांमध्ये स्पर्धादरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार आगा सय्यद महमूद म्हणाले, बडगाममध्ये खरी लढत दोन आगा नेत्यांमध्ये आहे. एक स्वतः आणि दुसरा पीडीपीचे आगा मुंतझीर आहेत. तिसरे आगा (भाजपचे आगा सय्यद मोहसीन) यांचे कोणतेही कौटुंबिक संबंध किंवा राजकीय संबंध नाहीत. हे विरोधकांचे षड्यंत्र आहे. महमूद पुढे म्हणतात, आपले मार्ग वेगवेगळे असू शकतात, पण आपले ध्येय एकच आहे: लोकांची सेवा करणे. श्रीनगरच्या इतक्या जवळ असूनही, बडगामला दुर्लक्षित केले गेले आहे. आपले मुख्यमंत्री आणि मंत्री सरकारमध्ये आहेत. मी बडगामला एक आदर्श विधानसभा बनवण्याचे वचन देतो. आता नगरोटाच्या उमेदवारांबद्दल बोलूया.भाजप: नगरोटाला एक आदर्श विधानसभा बनवूजम्मूमधील नगरोटा जागा भाजप आमदार देवेंद्र सिंह राणा यांच्या निधनामुळे रिक्त झाली. गेल्या निवडणुकीत त्यांनी ३०,४७२ मतांनी विजय मिळवला होता. भाजपने आता त्यांची मुलगी देवयानी राणा यांना उमेदवारी दिली आहे. पोटनिवडणुकीबद्दल देवयानी म्हणाल्या, मला ही संधी दिल्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाची, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची आभारी आहे. माझ्या वडिलांचे स्वप्न होते की नगरोटा हा एक आदर्श विधानसभा मतदारसंघ बनवावा. मी १४ नोव्हेंबरचा हा विजय त्यांना आणि पक्षाला समर्पित करेन. मी नगरोटाच्या लोकांना वचन देते की ते गेल्यानंतरही त्यांनी दिलेले प्रत्येक वचन मी पूर्ण करेन. एनसी: नगरोटाच्या लोकांचा आवाज बनेननॅशनल कॉन्फरन्सने नागरोटा मतदारसंघातून शमीम बेगम यांना उमेदवारी दिली आहे. त्या म्हणतात, प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकला जावा आणि विकास प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचावा यासाठी मी नगरोटा येथून निवडणूक लढवत आहे. माझे लक्ष शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणावर असेल. शमीम आश्वासन देतात, नगरोटामध्ये अफाट क्षमता आहे, परंतु येथील प्रश्नांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले जात आहे. जर जनतेने आम्हाला संधी दिली तर आम्ही पायाभूत सुविधा, मूलभूत सुविधा विकसित करू आणि तरुण आणि महिलांसाठी नवीन संधी शोधू. एनसीमधील अंतर्गत तणावादरम्यान शमीम यांच्या प्रचारासाठी पोहोचलेले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, प्रचारात सहभागी व्हायचे की नाही हा वैयक्तिक निर्णय आहे. आमचा प्रचार मजबूत आहे. जे आज आमच्यासोबत नाहीत ते उद्या आमच्या यशाचा भाग होणार नाहीत. आम्ही बडगाम आणि नगरोटा दोन्ही जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आम्हाला विजयाची पूर्ण खात्री आहे. आमचे उमेदवार जनतेपर्यंत पोहोचत आहेत. ते विकास आणि प्रशासनाचे दर्शन सादर करत आहेत. पँथर्स पक्षाचे हर्षदेव सिंह हे देखील नागरोटा येथून निवडणूक लढवत आहेत, परंतु काँग्रेस पक्षाने उमेदवार उभा केलेला नाही. काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे की त्यांना भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण करायचे आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Nov 2025 10:09 am

भाजप प्रदेशाध्यशांचा मोठा डाव; ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना धक्का, जिल्हाप्रमुख फोडला

Deepesh Mhatre : राज्यात स्थानिक निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. कल्याणचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून ते भाजपात पक्ष प्रवेश करणार आहेत. ही राजकीय घडामोड ठाकरे आणि शिंदे या दोघांसाठी धक्का देणारी मानली जाते. दीपेश म्हात्रे […] The post भाजप प्रदेशाध्यशांचा मोठा डाव; ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना धक्का, जिल्हाप्रमुख फोडला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 9:30 am

शिउबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख भाजपच्या वाटेवर

डोंबिवली : शिउबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दीपेश म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाची तयारी केली आहे. दीपेश म्हात्रे यांचा भाजपमधील प्रवेश आज म्हणजे रविवार ९ नोव्हेंबर २०२५ रोजी डोंबिवली जिमखाना येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. दीपेश म्हात्रे यांच्यासोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे निवडक माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे शिउबाठाची कल्याण डोंबिवली परिसरातील राजकीय गणितं बिघडणार आहेत.कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष केणे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या दोन भाजप प्रवेशांमुळे शिउबाठा तसेच महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. ही कल्याण डोंबिवलीतील राजकारणावर मोठा परिणाम करणारी घटना आहे.दीपेश म्हात्रे यांच्या कुटुंबाचा कल्याण डोंबिवलीच्या राजकारणावर अनेक वर्षांपासून प्रचंड प्रभाव आहे. पुंडलिक म्हात्रे हे कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर आणि दीपेश म्हात्रे यांचे वडील आहेत. दीपेश यांची आई आणि एक भाऊ हे पण नगरसेवक होते. दीपेश म्हात्रे हे तीन वेळा नगरसेवक आणि दोन वेळा स्थायी समिती सभापती होते.

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 9:30 am

आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांचे नाव घेत स्पष्टच सांगितले…

Aaditya Thackeray | ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याचदरम्यान मुंबई महापालिकेत ठाकरेसेनेची सत्ता आली तर आदित्य ठाकरे महापौर होणार अशी चर्चा रंगली आहे. या चर्चेवर स्पष्टीकरण देत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना अहमदाबादचा महापौर बनवण्याची चर्चा सुरु असल्याचा खोचक टोला लगावला. आदित्य ठाकरे महापौर होण्याच्या चर्चांवर उद्धव ठाकरे […] The post आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांचे नाव घेत स्पष्टच सांगितले… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 9:17 am

जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा- 'ताठ कणा'

मुंबई: 'माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते', हे वि.वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले आहे. न्यूरोस्पाईन सर्जरीला एक नवी दिशा देऊन हजारो रुग्णांना उपचार व आपल्या मौलिक मार्गदर्शनाने 'ताठ कण्याने' जगायला शिकवणारे जगप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी मानवतेच्या तत्वाचा स्वीकार करत आजवर हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. लाखो रूग्णांना वेदनामुक्त करणारी एक विशेष सर्जरी शोधून काढताना त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या संशोधनावर शंका व्यक्त केली गेली. यावर संघर्ष आणि रूग्णांच्या मदतीने त्यांनी मात केली. त्यांच्या या जिद्दीवर आधारित 'ताठ कणा' हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.'प्रज्ञा क्रिएशन्स'चे विजय मुडशिंगीकर व 'स्प्रिंग समर फिल्मस' चे करण रावत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले असून दिग्दर्शक गिरीश मोहिते आहेत. समर्पण, सेवा, प्रेम आणि प्रामाणिकपणा याची श्वास रोखून धरायला लावणारी, उत्कंठापूर्ण कथा दाखवणाऱ्या 'ताठ कणा' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मान्यवरांच्या उपस्थित नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक अशोक हांडे उपस्थित होते. चित्रपटाच्या यशासाठी त्यांनी यावेळी मनापासून शुभेच्छा दिल्या.'माझ्या एका पेशंटला माझ्यावर चित्रपट करावासा वाटणे हे माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आहे. माझा प्रवास चित्रपटातून मांडण्यासाठी या संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीसाठी मी सगळ्यांचा ऋणी आहे’ अशी भावना डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी यावेळी व्यक्त केली. 'डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या प्रयत्नांमुळे वेदनेच्या संघर्षातून आमचं कुटुंब आणि आम्ही सुखरूप बाहेर पडलो. रामाणी यांच्या चिकाटीचा, संघर्षाचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर आणण्याचं माझ्या वडिलांचं स्वप्न आज पूर्ण होतयं, याचा आनंद आहे’ असं रोहन मुडशिंगीकर यावेळी म्हणाले.‘हा चित्रपट उत्तम टीमवर्कचा एक आदर्श नमूना आहे. आमच्या सगळ्यांच्या पुण्याईने या चित्रपटाचा भाग होता आले’ अशा शब्दांत दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी आपला आनंद व्यक्त केला. डॉक्टरांची भूमिका करायला मिळाली ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे, याप्रसंगी बोलताना अभिनेता उमेश कामतने सांगितले. तर ‘डॉक्टरांचा एवढा प्रदीर्घ जीवनप्रवास मांडणं हे लिखाणाच्या दृष्टीने अवघड काम होतं. हे आव्हान डॉक्टरांच्या सहकार्यामुळेच पेलून दाखवू शखलो’ अशा शब्दांत लेखक श्रीकांत बोजेवार यांनी आपला आनंद व्यक्त केला.'ताठ कणा' या चित्रपटात उमेश कामत, दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गोऱ्हे, अजित भुरे, शैलेश दातार, अनुपमा ताकमोगे, रवी गोसाई, संजीव जोतांगिया आदी कलाकारांच्या भूमिका आहेत,

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 9:10 am

“पाकिस्तानने आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये” ; अफगाणिस्तानचा धमकीवजा इशारा

Taliban warns Pakistan। अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील शांतता चर्चा अयशस्वी झाल्यानंतर तालिबान सरकारने “पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर सेवांमधील काही घटक सीमेवरील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या संवाद प्रक्रियेत जाणूनबुजून अडथळा आणत आहेत.” असा आरोप केला आहे. अफगाण तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, हे घटक पाकिस्तानच्या अंतर्गत समस्या, असुरक्षितता आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) द्वारे केलेल्या […] The post “पाकिस्तानने आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये” ; अफगाणिस्तानचा धमकीवजा इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 8:56 am

कोकणात वेगवान घडामोडी! भरत गोगावलेंचा नगरपरिषद निवडणुकीसाठी नवा प्रस्ताव, महायुतीच्या निर्णयाकडे लक्ष

Bharat Gogawale : स्थानिक निवडणुकीतील पहिला टप्पा नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय मैदान तापायला सुरूवात झाली आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी महायुतीमध्ये जागावाटपावरून मतभेद असल्याचे दिसत आहे. निवडणुकीसाठी बैठकांचा सैलसिला सुरू असून, मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महाराष्ट्रासह कोकणातील राजकीय मैदान तापायला सुरुवात झाली आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना नेते मंत्री भरत गोगावले यांनी एक नवीन फॅार्म्युला आखत […] The post कोकणात वेगवान घडामोडी! भरत गोगावलेंचा नगरपरिषद निवडणुकीसाठी नवा प्रस्ताव, महायुतीच्या निर्णयाकडे लक्ष appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 8:51 am

Pimpri: राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का दोन माजी नगरसेवकांचा प्रवेश

पिंपरी – सध्या शहरात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी दोन्ही शिवसेनेला धक्का दिला आहे. शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि जितेंद्र ननावरे […] The post Pimpri: राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का दोन माजी नगरसेवकांचा प्रवेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 8:45 am

Pimpri : उमेदवारी कोणाच्या हाती ? इच्छुकांची धाकधूक वाढली

पिंपरी – संघटनात्मक दृष्टीने भाजप सध्या शहरातील सर्वांत प्रबळ पक्ष मानला जातो. भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्रपक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी स्वबळावर लढण्यास इच्छुक आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे सर्व जागांवर निवडणूक लढल्यास पक्षातील बहुतेक इच्छुकांना संधी देता येईल. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून स्वबळावर निवडणूक लढण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आला […] The post Pimpri : उमेदवारी कोणाच्या हाती ? इच्छुकांची धाकधूक वाढली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 8:21 am

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता, टीम इंडिया पुढील मालिका कुठे खेळणार ?

कोलकाता : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता झाली. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेतील पहिला आणि पाचवा सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने ४ विकेट राखून जिंकला. यानंतर भारताने तिसरा सामना पाच विकेट राखून तर चौथा सामना ४८ धावांनी जिंकला. या लागोपाठच्या विजयांच्या जोरावर भारताने मालिका खिशात टाकली. आता भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ मागील २५ वर्षांपासून भारताला भारतात हरवू शकलेला नाही. यामुळे भारतीय संघ आत्मविश्वासाने दक्षिण आफ्रिकेला सामोरा जाणार असे चित्र आहे.https://prahaar.in/2025/11/08/fifth-match-abandoned-due-to-rain-india-wins-t20-series-2-1/दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघशुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि आकाशदीप.जाणून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०२५ वेळापत्रकपहिली कसोटी - १४ ते १८ नोव्हेंबर - कोलकातादुसरी कसोटी - २२ ते २६ नोव्हेंबर - गुवाहाटीपहिला एकदिवसीय सामना - ३० नोव्हेंबर - रांचीदुसरा एकदिवसीय सामना - ३ डिसंबर - रायपूरतिसरा एकदिवसीय सामना - ६ डिसेंबर - विशाखापट्टणमपहिला टी ट्वेंटी सामना - ९ डिसेंबर - कटकदुसरा टी ट्वेंटी सामना -११ डिसेंबर, नवं चंडिगडतिसरा टी ट्वेंटी सामना - १४ डिसेंबर, धरमशालाचौथा टी ट्वेंटी सामना - १७ डिसेंबर, लखनऊपाचवा टी ट्वेंटी सामना - १९ डिसेंबर, अहमदाबाद

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 8:10 am

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यास विद्युत पुरवठा सुरुळीत राहावा याकरता डिझेलवर आधारीत जनरेटर बसवले आहे. परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सेवा सुरु व्हायला काही सेकंदाचा अवधी जातो. मात्र, प्रसूतीगृहांमध्ये शस्त्रक्रिया गृहात अर्थात ऑपरेशन थिएटरमध्ये अशाप्रकारे विद्युत पुरवठा खंडित होवून काही सेकंदांमध्ये सुरु होणे ही बाब योग्य नसल्याने याठिकाणी अखंडित सेवा सुरु राहावी याकरता सर्व प्रसूतीगृहांमध्ये युपीएस सेट बसवला जाणार आहे. ज्यामुळे आता प्रसूतीगृहांमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये काही सेकंदाकरताही विद्युत पुरवठा खंडित होणार नाही.मुंबई महापालिकेच्या माहिम प्रसूतीगृह, नायगांव प्रसूतीगृह, हाजी मोहम्मद हाजी साबू सिद्‌द‌की प्रसूतीगृह, प्रभादेवी सुर्यकांत वगळ प्रसूतीगृह, कान-नाक-घसा रुग्णालय, रावळी प्रसूतिगृह इत्यादी प्रसूतीगृहे आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास, आपत्कालीन परिस्थितीमध्ये या प्रसूतिगृहाचा विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी, रावळी कॅम्प प्रसूतिगृह वगळता, इतर प्रसूतिगृहामध्ये डिझेल जनरेटरची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच रावळी कॅम्प प्रसूतिगृह येथे आपत्कालीन परिस्थितीमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यास प्रसूतिगृहामध्ये डिझेल जनरेटर उपलब्ध नसल्याने, सदर ठिकाणी डिझेल जनरेटर संच बसवण्यात येणार आहे.मात्र, यासर्व सर्व प्रसूतीगृहामध्ये, ऑपरेशन थिएटर आणि रिकव्हरी रुमला युपीएस यंत्राचा विद्युत बॅक अप उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या विद्युत पुरवठा खंडित झाल्यास काही सेकंदाने पर्यायी विजेचा पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे किमान ऑपरेशन थिएटर आणि रिकव्हरी रुमला विद्युत बॅक अपकरता युपीएस यंत्रणा बसवण्याची मागणी वैद्यकीय अधिका-यांकडून होत होती. त्यानुसार आता यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने यासर्व प्रसूतीगृहांमधील ऑपरेशन थिएटर आणि रिकव्हरी रुमला युपीएस यंत्राच बसवण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यासाठी तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या यंत्राचा वापर केल्यामुळे अखंडित विद्युत पुरवठा हा ऑपरेशन थिएटरमध्ये होईल आणि यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामांमध्येही व्यत्यय तथा त्यांचे मन विचलित होणार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.रावळी वगळता इतर प्रसूतीगृहांमध्ये डिझेल जनरेटर बसवण्यात आल्याने याची वार्षिक देखभाल आणि इतर स्वरुपाची कामे करण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 8:10 am

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना महापालिकेच्या दरात सेवा सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेने आरोग्य सेवा खासगी संस्थेच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बोरीवलीतील पंजाबी गल्ली डायग्नोस्टिक सेंटर खासगी संस्थेच्या माध्यमातून चालवण्यासाठी विविध संस्थांकडून स्वारस्य अर्ज मागवले. यासाठी सहा वेळा मुदतवाढ देवूनही केवळ एकाच संस्थेने स्वारस्य दाखवली आहे. या एकमेव संस्थेलाच आता पंजाबी डायग्नोस्टिक सेंटर चालवण्यास दिले जाणार आहे. ही एकमेव संस्था म्हणजे क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर असून याच संस्थेने आपली चिकित्सा योजनेत महापालिकेचा विश्वास घात केला होता. तरीही महापालिका प्रशासनाने क्रस्नावर विश्वास टाकल्याने महापालिकेच्या दरात याठिकाणी खरोखरच भविष्यात सेवा सुविधा मिळतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.मुंबईकरांना परवडणाऱ्या आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेने आरोग्य सेवांकरता सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण राबवण्याचा निर्णय घेतला. भगवती, मुलुंड अगरवाल आदींना विरोध झाल्यानंतर एमएमआरडीए, गोवंडी शताब्दी, आणि पंजाबी डायग्नोस्टिक सेंटर याकरता स्वारस्य अर्ज मागवले. यातील एमएमआरडीए रुग्णालयाकरता कोणताही प्रतिसाद आलेला नाही, गोवंडी पंडित मदनमोहन मालवीय अर्थात शताब्दी रुग्णालयासाठी दोन संस्थांचे अर्ज प्राप्त झाले.तर बोरीवलीतील पंजाबी डायग्नोस्टिक सेंटरकरता मागवलेल्या स्वारस्य अर्जांमध्ये एकमेव क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरचा अर्ज प्राप्त झाला आहे. ही एकमेव संस्था असल्याने आरोग्य विभागाने सहा वेळा मुदतवाढ देवूनही एकमेवच संस्था असल्याने अखेर याच संस्थेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आपली चिकित्साअंतर्गत रक्त चाचण्यांकरता चिकित्सा सेवा देण्यासाठी क्रस्ना डायग्नोस्टीक सेंटरची निवड केली होती. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे तिन्ही विभागांसाठी ही एकमेव संस्था पात्र ठरली होती. फेब्रुवारी २०२३ पासून क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर संस्थेच्या माध्यमातून सेवा गरीब रुग्णांना चार वर्षांकरता म्हणजे फेब्रुवारी २०२७ पर्यंत होती. पण कंत्राटातील चाचण्यांची संख्या मर्यादा ऑक्टोबर २०२४ मध्ये संपुष्टात आल्यानंतर पुढे या संस्थेने त्याच दरात काम करण्यास नकार दिला.आणि ऑक्टोबर २०२४ पासून ही सेवा बंद पडली होती. त्यानंतर ही सेवा आता ऑगस्ट २०२५नंतर सुरु झाली. मुंबईतील आपली चिकित्सा योजनेचे सर्व काम आपल्याच मिळावे म्हणून चाचण्यांचे दर कमी लावून चार वर्षांचे कंत्राट आपल्याच पदरात पाडून घेतले. परंतु चार योजना सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षांत बोली लावलेल्या दरात या संस्थेला देता आलेले नाही. त्यामुळे केवळ काम मिळवण्यासाठी या संस्थेने हा प्रयत्न केला. परंतु यामध्ये महापालिकेची योजना नवीन संस्थेची निवड होईपर्यंत बंद राहिली. त्यामुळे पंजाबी डायग्नोस्टिक सेंटरचे काम दिल्यानंतर महापालिकेच्या नियमांनुसार गरीब रुग्णांना ही संस्था खरोखर सेवा देईल का असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. या संस्थेकडून एकदा विश्वासघात झाल्यानंतरही महापालिकेने या संस्थेवर विश्वास का दाखवला असाही प्रश्न केला जात आहे.

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 8:10 am

उबाठाच्या ताब्यातील गड भाजपा करणार काबिज

भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या विशेष बैठका आणि सभानवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांसोबत पदाधिकाऱ्यांना लावले कामालामुंबई (सचिन धानजी) :मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मुंबईवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला असून त्याचाच एक भाग म्हणून उबाठाच्या ताब्यात असलेल्या गडांवर भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे उबाठाचे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये भाजपाने बैठका तसेच सभा आयोजित करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिक सक्रीय करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या प्रभागांच्या जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यादृष्टीकोनातूनच भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत उबाठाच्या माजी नगरसेकांच्या प्रभागांमध्ये बैठका, सभा घेवून त्यांच्यातील गड काबिज करण्याची जय्यत तयारी करत आहे. या माध्यमातून भाजपाने आपल्या नगरसेवकांची संख्या अधिक वाढवण्याचा निर्धार केला आहे.मुंबईत सन २०१७च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालिन शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढली आणि या निवडणुकीत भाजपाचे ८२ नगरसेवक तर शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. परंतु आता शिवसेनेची दोन छकले पडलेली असून एकनाथ शिंदे मुख्यनेता असलेल्या शिवसेनेकडे आता यातील ४९ नगरसेवक आहेत, तर उबाठा शिवसेनेकडे ५१ नगरसेवक आहे. याशिवाय शिवसेनेकडे आता काँग्रेस आणि मनसेचेही नगरसेवक आहेत. सन २०१७च्या निवडणुकीत भाजपा स्वतंत्र लढून ८२ नगरसेवक निवडून आणू शकले. परंतु आता उबाठाकडे आता अजुनही ५० आसपास माजी नगरसेवक असल्याने त्यांच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये भाजपाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.उत्तर मध्य जिल्हा तथा लोकसभा मतदार संघातील कलिना आणि वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रात भाजपाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. आजवर या दोन्ही मतदार संघात तत्कालिन शिवसेनेलाच जागा जात असल्याने भाजपाला याठिकाणी नशिब आजमवता आलेले नाही. परंतु कलिना व वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक ८८मध्ये भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक तसेच सभा घेतली. या प्रभागात उबाठा शिवसेनेचे सदा परब हे निवडून आले होते. परंतु या मतदार संघात भाजपाने आतापासूनच आपली दावेदारी सांगून उबाठाकडून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विलेपार्ले, कलिना आणि वांद्रे पूर्व अशा तीन विधानसभा मतदार संघामध्ये हा प्रभाग मोडला जातो. तर यापूर्वी वांद्रे पूर्व विधानसभेतील प्रभाग ९३मध्येही अशाचप्रकारे भाजपा मुंबई अध्यक्षांनी बैठक तथा सभा घेतली होती. या प्रभागात उबाठाच्या रोहिणी कांबळे निवडून आल्या होत्या.कलिना विधानसभेत उबाठा आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक तर काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे कलिना आणि वांद्रे विधानसभा मतदार संघात भाजपाचे अधिक लक्ष आहे. याबरोबरच शहरातील वरळी आणि शिवडी विधानसभा तसेच दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला पूर्व,विलेपार्ले, विक्रोळी, मानखुर्द शिवाजीनगर, घाटकोपर पश्चिम,मागाठाणे या मतदार संघातील उबाठाच्या प्रभागांमध्ये जिथे भाजपाचे उमेदवार मागील निवडणुकीत तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अधिक मतदान झाले किंवा जिथे शिवसेनेचा सक्षम उमेदवार नाही अशा प्रभागांमध्ये भाजपाने आतापासूनच फिल्डींग लावून विद्यमान नगरसेवकांची संख्या राखतानाच उबाठाच्या नगरसेवकांच्या जागा जिंकून आपली संख्या वाढवण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे.

फीड फीडबर्नर 9 Nov 2025 8:10 am

Satara : महाबळेश्‍वरमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

महाबळेश्‍वर :‘क’ वर्गातील सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून महाबळेश्वरचे नाव असल्याने येथे इच्छुकांची भाऊगर्दी असून उमेदवार निवडीची प्रक्रिया करम्यामध्ये नेतेमंडळींची कसोटी लागणार आहे. उमेदवारांच्या निवडीनंतर येथे होणाऱ्या लढती प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. महाबळेश्वर नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे समस्त महाबळेश्वरकरांचे लक्ष लागले आहे. साडेचार वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय काराभार अनुभवल्यानंतर इच्छुक उमेदवारांबरोबरच महाबळेश्वरवासीय हक्काच्या नगराध्यक्ष नगरसेवक कधी […] The post Satara : महाबळेश्‍वरमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 8:06 am

Satara : जिल्ह्यात पालिका निवडणुका चिन्हावर लढवणार; भाजप कोअर कमिटीचे संकेत

सातारा : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये जास्तीत जास्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपचेच असतील. जिल्ह्यातील दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कमळ या चिन्हावरच लढवल्या जातील, असे स्पष्ट संकेत पक्षाच्या जिल्हा कोअर कमिटीने दिले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम येत्या दोन दिवसांमध्ये संबंधित नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात राबवला जाणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक […] The post Satara : जिल्ह्यात पालिका निवडणुका चिन्हावर लढवणार; भाजप कोअर कमिटीचे संकेत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 7:59 am

Pimpri : पारा घसरू लागला, हिवाळ्याची चाहूल

पिंपरी – अखेर पावसाने शहराचा पिच्‍छा सोडला असून आकाश निरभ्र झाले आहे. यामुळे तापमानात देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून अनेक दिवसांनंतर शहरातील किमान तापमान २० अंश सेल्‍ियसच्‍या खाली उतरले आहे. गेल्‍या तीन दिवसांत तापमानात चांगलीच घसरण झाल्‍याची दिसून येत आहे. मे महिन्‍याच्‍या मध्यापासून अवकाळीने सुरु झालेला पावसाळा नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यापर्यंत सुरू होता आणि […] The post Pimpri : पारा घसरू लागला, हिवाळ्याची चाहूल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 7:55 am

TET Exam : टीईटी सक्तीविरोधात पुनर्विचार याचिका दाखल ; राज्य शिक्षक संघाचा पुढाकार

प्रभात वृत्तसेवा पुणे – सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीची केल्याने शिक्षक संघटनांनी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.आता टीईटी परीक्षा उत्तीर्ण असल्यास शिक्षकांची नोकरी करता येणार आहे. पदोन्नतीसाठीही परीक्षा उत्तीर्णतेची अट आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्याही धोक्यात आलेल्या आहे. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेमध्ये अपवादात्मक परिस्थितीतच बदल होतो. याचे गांभीर्य ओळखून राज्य प्राथमिक […] The post TET Exam : टीईटी सक्तीविरोधात पुनर्विचार याचिका दाखल ; राज्य शिक्षक संघाचा पुढाकार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 7:15 am

आजचे एक्सप्लेनर:सूर्यापासून निघून पृथ्वीकडे वळले गूढ 3I/ATLAS, वेग प्रति सेकंद 68 km; हे खरोखरच एलियन्सनी पाठवले आहे का?

एक रहस्यमय वस्तू अवकाशातून धावत आहे, तिचा वेग आणि मार्गक्रमण शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित करत आहे. त्याला नाव देण्यात आले आहे -3I/ATLAS सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा किंवा कोणत्याही ग्रहांच्या कक्षेचा त्यावर परिणाम होत नाही. नासाच्या मते, हा आपल्या सौरमालेच्या बाहेरून आलेला एक आंतरतारकीय धूमकेतू आहे. काही तज्ञांना प्रश्न पडतो की हे परग्रहींनी पाठवलेले अंतराळयान आहे का. यावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी एलन मस्क हे देखील एक आहेत. सध्या, 3I/ATLAS सूर्याच्या सर्वात जवळच्या बिंदूला स्पर्श करून सूर्यमालेतून बाहेर पडत आहे. यासंबंधीच्या सर्व महत्त्वाच्या आणि मनोरंजक प्रश्नांची उत्तरे... प्रश्न-१: 3I/ATLAS म्हणजे नेमके काय?उत्तर: 3I/ATLAS हा एक आंतरतारकीय वस्तू (इंटरस्टेलर ऑब्जेक्ट) म्हणजेच आपल्या सूर्यमालेत दुसऱ्या सूर्यमालेतून स्थित एक घन वस्तू. वस्तुतः यापूर्वी, २०१७ मध्ये 'ओमुआमुआ' आणि २०१९ मध्ये 'बोरिसोव्ह' नावाच्या दोन आंतरतारकीय वस्तू सापडल्या होत्या. त्यांनी सूर्यमालेतून आपल्या सूर्यमालेत प्रवेश केला. म्हणूनच आता त्याला ३I म्हणजेच तिसरा आंतरतारकीय असे नाव देण्यात आले आहे. त्याचा फोटो ATLAS दुर्बिणीने काढण्यात आला होता, म्हणून नावात ATLAS जोडले गेले आहे. अवकाशात प्रवास करणाऱ्या या वस्तूंना सक्रिय धूमकेतू म्हणतात. सामान्य भाषेत त्यांना शेपटीचे तारे देखील म्हणतात, कारण जेव्हा ते अवकाशात तरंगतात तेव्हा त्यांची शेपटी मागे असल्याचे दिसते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की त्यात घन बर्फ आणि खडकाचा केंद्रक (मुख्य भाग) आहे आणि त्याच्याभोवती वायू आणि बर्फाळ धुळीचे ढग आहेत. या ढगांना 'कोमा' म्हणतात. प्रश्न-२: 3I/ATLAS पहिल्यांदा कधी दिसला आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत?उत्तर: १ जुलै २०२५ रोजी, चिलीमधील नासाच्या एटलास दुर्बिणीने पहिल्यांदाच हा धूमकेतू पाहिला. तो दुसऱ्या सौरमालेतून आला होता आणि गुरूच्या सावलीत चमकत होता. तेव्हापासून, वेगवेगळ्या अंतराळ संस्था आणि शास्त्रज्ञांनी त्याबद्दल बरीच माहिती दिली आहे... शास्त्रज्ञांना अजूनही याबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की हा नैसर्गिक धूमकेतू नाही तर एलियन्सने पाठवलेला संशोधक आहे. एक अंतराळयान आहे, जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाश उत्सर्जित करत आहे आणि त्याचा वेग बदलत आहे. प्रश्न-३: हा धूमकेतू त्याचा रंग आणि वेग का बदलत आहे?उत्तर: जेव्हा तो आपल्या सौरमालेत प्रवेश करतो तेव्हा त्याचा वेग ताशी २००,००० किमी पेक्षा जास्त होता. धूमकेतू सामान्यतः यापेक्षा कमी वेगाने प्रवास करतात. २९ ऑक्टोबर रोजी, जेव्हा तो त्याच्या परिघीय बिंदूवर पोहोचला तेव्हा त्याचा वेग ताशी २४५,००० किमी पर्यंत वाढला. ३१ ऑक्टोबरनंतर त्याचा वेग वाढतच राहिला. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे धूमकेतूला एवढा वेग मिळणे अशक्य आहे. तथापि, नासाच्या शास्त्रज्ञांच्या मते, त्यातून गरम वायू बाहेर पडत होते, ज्यामुळे त्याचा वेग वाढला. त्याच्या वेगाव्यतिरिक्त, त्याच्या प्रकाशाचा रंग देखील बदलला. हबल टेलिस्कोपने प्रथम २१ जुलै रोजी त्याचा रंग बदल पाहिला. तो लाल ते हिरवा झाला. नंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तो निळा झाला आणि नंतर नोव्हेंबरमध्ये हलका निळा किंवा हिरवा झाला. नासाचे म्हणणे आहे की त्यातून वायू बाहेर पडत आहेत, म्हणूनच त्याचा रंग बदलत आहे. दरम्यान, अ‍ॅरिझोना येथील लोवेल वेधशाळेतील संशोधक किचेंग झांग यांनी डिस्कव्हरी टेलिस्कोपने त्याचे निरीक्षण केले आणि म्हटले की त्यात कार्बन आणि हायड्रोजनचे अनेक मोठे रेणू आहेत. जेव्हा धूमकेतू सूर्याजवळ येतो तेव्हा हे रेणू तुटतात, ज्यामुळे त्याचा रंग बदलतो. हे सूर्यप्रकाशात आपल्या त्वचेचा रंग कसा बदलतो यासारखेच आहे. कदाचित त्याचा रंग यापूर्वी अनेक वेळा बदलला असेल. प्रश्न-४: मग काही शास्त्रज्ञ त्याला एलियन्सनी पाठवलेले अंतराळयान का म्हणत आहेत?उत्तर: जगभरातील शास्त्रज्ञ वादविवाद करत आहेत की ही वस्तू प्रत्यक्षात धूमकेतू आहे की परग्रहींनी पाठवलेले अंतराळयान आहे. हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ अवी लोएब यांनी या वादाला खतपाणी घातले आहे. त्यांच्या लेखांमध्ये आणि मुलाखतींमध्ये त्यांनी सात प्रमुख युक्तिवाद मांडले आहेत की हे परग्रही तंत्रज्ञानाने पाठवलेले अंतराळयान आहे... लोएबच्या मते, हा धूमकेतू नैसर्गिकरित्या तयार झाला नसण्याची ४०% शक्यता आहे. त्याने याला ब्लॅक हंस इव्हेंट म्हणजेच मानवी कल्पनेच्या पलीकडे असलेली घटना म्हटले आहे. तथापि, नील डीग्रास टायसन आणि ब्रायन कॉक्स सारख्या अनेक शास्त्रज्ञांनी लोएबचा एलियन सिद्धांत मांडला आहे. टायसन म्हणाले, 'तुमच्याकडे धूमकेतू आणि ग्रह इत्यादींबद्दल पुरेसा डेटा आहे. एलियन येत आहेत असे म्हणणे म्हणजे क्लिकबेट आहे. एबी लोएब आणि त्याचा गट फक्त हेच सांगत आहेत.' तिथेच ब्रायन म्हणतो, 'हा धूमकेतू अब्जावधी वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या ताऱ्यांपासून अनेक प्रकाशवर्षे दूर आहे. आजूबाजूचा परिसर पूर्णपणे नैसर्गिकरित्या तयार झाला आहे. तो सूर्याभोवती फिरेल आणि नंतर आकाशगंगेत अदृश्य होईल.' प्रश्न-५: यामुळे पृथ्वीला काही धोका निर्माण होतो का?उत्तर: ​​​​​​​त्याचा पृथ्वीला कोणताही धोका नाही. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने त्याला संभाव्य धोकादायक लघुग्रह किंवा धूमकेतू म्हणून वर्गीकृत केलेले नाही. नासाच्या मते, त्याचा मार्ग असा नाही की तो पृथ्वी किंवा इतर कोणत्याही ग्रहाशी टक्कर देऊ शकेल. तो आता सौर मंडळापासून दूर जात आहे. ईएसएच्या मते, ते १९ डिसेंबर रोजी पृथ्वीच्या सर्वात जवळ येईल, परंतु तरीही, पृथ्वीपासून त्याचे किमान अंतर अंदाजे २७० दशलक्ष किलोमीटर असेल. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की अंतराळ संशोधनासाठी हा एक नवीन विकास असला तरी, इतक्या अंतरावरून जाणारा धूमकेतू कोणताही धोका देत नाही. प्रश्न-६: दुर्बिणीशिवायही ते पाहता येते का?उत्तर: पृथ्वीच्या सर्वात जवळून जात असतानाही, हा धूमकेतू पृथ्वीपासून इतका दूर आहे की तो उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. नासाचे म्हणणे आहे की हे आकाश दृश्यमान आहे आणि आता त्याची चमक पूर्वीपेक्षा कमी असेल. त्यामुळे दुर्बिणीशिवाय ते पाहता येणार नाही.

दिव्यमराठी भास्कर 9 Nov 2025 6:57 am

Nevase Politics : नगरपंचायत निवडणुकीचा ज्वर ; इच्छुकांचे गुडघ्याला बांशिंग…तर नेत्यांचे श्रद्धा और सबुरीचे संकेत

प्रभात वृत्तसेवा नेवासे – नेवासे शहरात नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाड्यात अनेक इच्छुक उमेदवारांनी आता आपले राजकीय बस्तान बसविण्यासाठी त्यांना सध्या माणुसकीचा पाझर फुटलेला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील गल्लीबोळातील अनेक हॉटेलातही सध्या ‘चाय पे’ चर्चा रंगताना दिसून येत आहे. नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार हे सध्या पडद्याआडून आपले राजकीय जुगाड बसविण्यात दंग झालेले आहे. त्यांचे […] The post Nevase Politics : नगरपंचायत निवडणुकीचा ज्वर ; इच्छुकांचे गुडघ्याला बांशिंग…तर नेत्यांचे श्रद्धा और सबुरीचे संकेत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 6:45 am

Nilesh Lanke : खासदार निलेश लंकेंच्या पाठपुराव्याला यश; अहिल्यानगर बायपाससाठी ४.६८ कोटींचा निधी मंजूर

प्रभात वृत्तसेवा पारनेर – अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अहिल्यानगर बायपासवरील पूरप्रवण भागातील सुधारणा, पूरनियंत्रण तसेच सुविधा विकासासाठी तब्बल ४.६८ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. खासदार लंके यांनी सांगितले की, “ही मंजुरी केवळ निधीपुरती मर्यादित नाही, […] The post Nilesh Lanke : खासदार निलेश लंकेंच्या पाठपुराव्याला यश; अहिल्यानगर बायपाससाठी ४.६८ कोटींचा निधी मंजूर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 6:30 am

Baramati News : राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण? अजितदादा आज बारामतीत, उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार?

प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बारामतीत आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण आहे. त्यामुळे या पदावर संधी मिळण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित […] The post Baramati News : राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण? अजितदादा आज बारामतीत, उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 6:15 am

शिरूरच्या राजकारणात भूकंप! प्रकाश धारिवाल यांची निवडणुकीतून माघार, सर्वच राजकीय समीकरणे कोलमडली

प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा, उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश रसिकलाल धारिवाल यांनी यंदाच्या निवडणुकीत आघाडी उमेदवार न देणार असल्याची घोषणा केल्याने सर्वच राजकीय समीकरणे कोलमडली आहेत आणि शहरात ‘त्रिकोणी राजकीय पोकळी’ निर्माण झाली आहे. लोकशाही क्रांती आघाडीने दोन दिवसांपूर्वीच […] The post शिरूरच्या राजकारणात भूकंप! प्रकाश धारिवाल यांची निवडणुकीतून माघार, सर्वच राजकीय समीकरणे कोलमडली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 6:00 am

Pimpri Crime : काळेवाडीत संपत्तीच्या वादातून वाहने जाळली; मारहाण करून जीवे मारण्याची धमकी, दोघे अटकेत

प्रभात वृत्तसेवा पिंपरी – संपत्ती नावावर करुन देण्याच्‍या वादातून दोन तरुणांनी एका महिलेची दोन वाहने पेट्रोल टाकून जाळली आणि महिला व तिच्या पतीस मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अष्ट.िविनायक काॅलनी, ज्‍योतिबानगर, काळेवाडी येथे घडली.या संदर्भात एका ५५ वर्षीय महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सचिन श्रीमंत हंगरगे (वय ३५) आणि […] The post Pimpri Crime : काळेवाडीत संपत्तीच्या वादातून वाहने जाळली; मारहाण करून जीवे मारण्याची धमकी, दोघे अटकेत appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 5:45 am

राज्यात थंडीची लाट! महाबळेश्वर पेक्षाही जळगाव अधिक गारठले ; पारा १० अंशापर्यंत खाली

प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यात मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या थंडीचा जोर वाढू लागला आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील जळगांव येथील थंडीचा पारा १० अंशापर्यंत खाली आल्याने हुडहुडी भरणाऱ्या थंडी चाहुल जाणवू लागली आहे. महाबळेश्वर पेक्षाही जळगाव अधिक गारठले, महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १३.२ नोंदविले गेले. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत पारा आणखी खाली […] The post राज्यात थंडीची लाट! महाबळेश्वर पेक्षाही जळगाव अधिक गारठले ; पारा १० अंशापर्यंत खाली appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 5:30 am

धुरंधर; सर रोनाल्ड रॉस:'साला एक मच्छर'! मलेरिया अन् डास यांच्यातील परस्पर संबंध शोधून मानवतेची सेवा करणारा थोर वैज्ञानिक

आपल्या पृथ्वीवर मलेरियाचे अस्तित्व हजारो वर्षांपासून असल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. आज 21 व्या शतकातही भारतात एखादा रुग्ण तापाने फणफणला तर सर्वप्रथम त्याला मलेरिया झाला का? हे तपासले जाते. तसे पाहिले तर डास हा अत्यंत किरकोळ प्राणी. तो साधी फुंकर मारली तरी निपचित पडतो. पण हाच डास त्याच्यापेक्षा कितीतरी अवाढव्य असणाऱ्या मनुष्य प्राण्यावर आजही कुरघोडी करताना दिसतो. हेच सत्य आहे. चला तर मग आज 'धुरंधर'मध्ये पाहूया डास अन् मलेरिया यांच्यातील परस्पर संबंध शोधणाऱ्या डॉक्टर रोनाल्ड रॉस यांचा जीवनपट... आपल्याला जंगलातील हिंस्र प्राण्यांची भीती वाटते. पण हे प्राणी आपल्यासाठी लहान डासांएवढे धोकादायक नाहीत. हो, तुम्ही बरोबर वाचले. डास हा पृथ्वीवरील सर्वात धोकादायक व प्राणघातक सजीव आहे. डास चावल्यामुळे दरवर्षी जगात 10 लाखांहून अधिक मृत्यू होतात. यापैकी निम्म्याहून अधिक म्हणजे अंदाजे 6 लाख 25 हजार मृत्यू केवळ मलेरियामुळे होतात. मलेरिया हा संक्रमित मादी अॅनोफिलीस डास चावल्यामुळे पसरतो. सर रोनाल्ड रॉस यांनी सर्वप्रथम डास हेच मलेरियाचे वाहक असल्याचा शोध लावला. त्यामुळे डासांना नियंत्रित केल्यास रोगाचा प्रसार रोखता येतो. रॉस यांनी केवळ मलेरियाचे मूळ शोधले नाही, तर त्यावर उपचार शोधण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जन्म व पार्श्वभूमी रोनाल्ड रॉस यांचा जन्म 13 मे 1857 रोजी उत्तराखंडच्या अल्मोरा जिल्ह्यातील कुमाऊं क्षेत्रात झाला. त्यावेळी भारतात इंग्रजी राजवटी विरोधात पहिला उठाव सुरू होता. त्यामुळे भारतात राहणारे अनेक ब्रिटिश वंशाचे लोक आपला व आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवण्यासाठी पठार भागातून कुमांऊंच्या उंच डोंगर रांगात पळून गेले होते. या कुटुंबांत रोनाल्ड रॉस यांच्याही कुटुंबीयांचा समावेश होता. रोनाल्ड रॉस यांचे वडील सर कॅम्पबेल क्लेब्रान्ट रॉस हे रॉयल इंडियन आर्मीत स्कॉटिश अधिकारी होते. ते त्यांच्या पत्नी मालिडा चार्लोट अल्डरटन यांच्यासोबत अल्मोरा येथे आले होते. या दाम्पत्याच्या येथील वास्तव्यात रोनाल्ड रॉस यांचा 13 मे 1857 रोजी थॉमसन हाऊस येथे जन्म झाला. रॉस हे त्यांच्या पालकांच्या 10 मुलांपैकी सर्वात मोठे अपत्य होते. रॉस यांचे बालपण भारतात गेले. त्यानंतर ते 8 वर्षांचे असताना त्यांना त्यांच्या काका व काकूंसोबत राहण्यासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. रॉस यांचे प्रारंभिक शिक्षण इंग्लंडच्या ऑइल ऑफ व्हाइट येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण इंग्लडच्या साउथहॅम्प्टन लगतच्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. लहान असल्यापासूनच रॉस यांना कविता, कथा, संगीत, कला, साहित्य व गणितात रस होता. वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत त्यांनी गणित व चित्रकला या विषयातील अनेक स्पर्धा व परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. व्हायचे होते लेखक, पण झाले संशोधक रॉस यांची तरुणपणी लेखक व कवी होण्याची इच्छा होती. पण रॉस यांचे भावी आयुष्य सुखात जावे यासाठी ते इंडियन मेडिकल सेवेत जावेत अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. रॉस यांनी इच्छा नसतानाही केवळ आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी लंडनच्या सेंट बार्थोलोम्यू स्कूलमध्ये वैद्यकीय शास्त्राचा विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. वैद्यकीय शिक्षण घेत्लयानंतर रॉस 1880 साली भारतात परतले. त्यांनी इंडियन मेडिकल सर्व्हिस प्रवेश परीक्षा दिली. पण ते अपयशी ठरले. वडिलांच्या दबावामुळे त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झाले. आर्मी मेडिकल स्कूलमध्ये 4 महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर रॉस मद्रास प्रेसिडेन्सीमधील भारतीय वैद्यकीय सेवेत सहभागी झाले. तिथे त्यांच्यावर प्रामुख्याने मलेरिया झालेल्या सैनिकांवर उपचार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. रॉस यांच्या निदर्शनास आले की, त्यावेळी मलेरियावर क्विनाइन हे औषध वापरले होते. यामुळे रुग्ण बरे होत होते. पण कधीकधी मलेरियाचा प्रादुर्भाव एवढा वाढत होता की, त्याचे साथीच्या रोगात रुपांतर होत होते. यामुळे योग्य उपचाराअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत होता. मायक्रोस्कोपचा वापर करण्यात निष्णात मद्रास (आत्ताचे चेन्नई) येथे 8 वर्ष काम केल्यानंतर डॉक्टर रॉस काही कारणांमुळे इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचा डिप्लोमा घेतला. त्यांनी रॉयल कॉलेजमधील प्रसिद्ध बॅक्टेरियोलॉजिस्ट डॉक्टर ई क्लेन यांच्या मार्गदर्शनाखाली बॅक्टेरियोलॉजीत संशोधन केले. क्लेन यांच्या मार्गदर्शनाखाली रॉस प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान व मायक्रोस्कोपचा वापर करण्यात निष्णात झाले. 1889 साली ते भारतात परतले. त्यांनी बंगळुरू येथील एका लहान लष्करी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम सुरू केले. येथे त्यांनी कॉलराच्या रुग्णांवर उपचार करताना मलेरियावरील व्यापक संशोधनात स्वतःला वाहून घेतले. ते त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक मलेरिया रुग्णाच्या रक्ताचे नमुणे घेत असत. त्यानंतर त्याची मायक्रोस्कोपखाली तपासणी करण्यात तासनतास घालवत असत. 1894 मध्ये रोनाल्ड रॉस व प्रसिद्ध स्कॉटिश डॉक्टर पॅट्रिक मॅन्सन यांची भेट झाली. या भेटीत मॅन्सन यांनी रॉस यांना सांगितले की, मला वाटते की मलेरिया हा डासांमुळे पसरतो. डॉ. मॅन्सन यांच्या या शब्दांनी रॉस यांना डास खरोखरच मलेरियाचे वाहक आहेत का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास प्रेरित केले. ते डासांना पकडून त्यांचा विच्छेदन करत. त्यानंतर रुग्णांना मच्छरदाणीत झोपवून त्यात मच्छर सोडत. त्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची मायक्रोस्कोपखाली तपासणी करत. कलकत्ता व मुंबई ही दोन शहरे 1800 ते 1940 या काळात मलेरियाचे व पर्यायाने डासांचे माहेरघर समजली जात होती. त्या काळात या शहरांत स्थायिक होणाऱ्यांना मलेरिया होणार व त्यातील काहीजण दगावणार हा एक अलिखित नियमच होता. पण 1950 नंतर मलेरियाच्या रुग्णांमध्ये विलक्षण घट होत गेली. अखेर 1970 पर्यंत संशोधक व डॉक्टर मंडळींनी या आजारावर नियंत्रण मिळवले. यामुळे परस्थिती एवढी सुधारली की, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मायक्रोस्कोपखाली रक्तातील परोपजीवींना दाखवणे ही साधी गोष्टही दुरापास्त झाली. पण 1980 ते 85 नंतर पुन्हा एकदा देशात मलेरियाचे पुनरागमन झाले. डासांनी भारतभर आपले पाय भक्कमपणे रोवले. कालांतराने एका क्षुल्लक वाटणाऱ्या डासाने राक्षसाचे रुप घेतले आणि त्याने सर्व भारतवासीयांना सळो की पळो करून सोडले. ऐतिहासिक ग्रंथातही डास व त्यापासून होणाऱ्या विकारांचा उल्लेख डॉक्टर अविनाश वैद्य यांच्या पुस्तकातील माहितीनुसार, हिंदू संस्कृतीमधील पुरातन मानलेल्या अथर्ववेद या वेदग्रंथात डास, माणूस व त्याला होणारे विकार यांच्या संबंधांचा उल्लेख आढळतो. इसपू 6000 ते 5000 वर्षांपासून मानव चिन्हांच्या लिपीत लेखन करू लागला. इराकमध्ये (मेसोपोटेमिया) मलेरियाच्या तापाशी जुळणाऱ्या ज्वराचे सर्वप्रथम वर्णन सुमेरियनांनी चिन्हांच्या लिपीमध्ये केलेले आहे. प्राचीन चिनी भूर्जपत्रात (इसपू 2700) मलेरिया सदृश दोन प्रकारच्या ज्वरांची वर्णने केलेली आहेत. त्यात सुजलेल्या प्लीहेचा उल्लेख आहे. ही एक मलेरियाची महत्त्वाची खूण आहे. कॉर्पस हिपोक्रॅटिकस नावाचा वैद्यकीय विषयासंबंधित एक ग्रंथ आहे. हा खुद्द हिपोक्रॅटिसने लिहीला आहे असे कोणतेही पुरावे नाहीत. त्यात अनेक ठिकाणी परस्पर विरोधी लेखन आहे. म्हणूनच हा ग्रंथ एकाच व्यक्तीने लिहिला नसावा असे मानले जाते. या ग्रंथात मलेरिया सदृश ज्वराची वर्णने असून त्याचा संबंध ऋतु, हवामान व स्थान यांच्याशी जोडलेला आहे. ग्रीस व रोमन साम्राज्यातील अवशेषांत 3डोके, 6 हात व 3 पाय असलेल्या ज्वरदेवतेच्या पितळी मूर्तीची नोंद आहे. इसवी सन 1096 मध्ये ख्रिश्चनांनी इस्लामविरोधात पुकारलेल्या पहिल्या धर्मयुध्दात (क्रुसेड) पश्चिम युरोपातून जेरुसलेमकडे निघालेल्या 3 लक्ष सैनिकांपैकी केवळ 20 हजार सैनिक प्रत्यक्ष रणभूमीवर पोहोचले व इतर हजारो सैनिक मलेरियाच्या साथीला बळी पडले, असे 20 व्या शतकाच्या अगोदर विल्यम ऑस्लर ने म्हटले होते. ज्वर, दुष्काळ व युध्द या मानवजातीवर कोसळणार्‍या 3 आपत्तींचा इतिहास पाहता ज्वर ही त्यापैकी सर्वात मोठी व भयानक आपत्ती मानावी लागेल. लोक मलेरियाने मरत असताना मी स्वस्थ बसून कसे चालेल? बंगळुरूत डास व रॉस यांचे अजब नाते जुळून आले. येथील वैद्यकीय सेवेत असताना त्यांनाल राहण्यासाठी एक प्रशस्त बंगला होता. पण असंख्य डासांच्या अखंड गुणगुणण्याने रॉसचे डोके भणभणू लागले. अनेकदा त्याला हा त्रास असह्य होत असे. रॉसच्या बंगल्याला लागून पाण्याचे एक छोटेसे तळे होते. आश्चर्याची गोष्ट अशी की, आजूबाजूला इतर दूरवर असलेल्या बंगल्यांच्या तुलनेत त्याचा बंगला म्हणजे जणू डासांचे माहेरघर झाले होते. त्या तळ्यातील पाण्यात वळवळणाऱ्या अळ्या पाहून रॉसने ते तळे पूर्णपणे उपसून कोरडे केले. त्यानंतर डासांचे प्रमाण खूपच कमी झाल्याचे लक्षात आले. अशीच काही तळी स्वयंपाकघर व जेवणाच्या हॉलच्या बाजूला तयार झाली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या वरिष्ठांना ही तळी उपसण्याची विनंती केली. पण त्यांची विनंती फेटाळण्यात आली. शिवाय त्यांना सल्ला देण्यात आला की, सर्वकाही निसर्ग नियमाने चालते. त्यामुळे आपण त्यात ढवळाढवळ करण्याची गरज नाही. अशा निराशेच्या क्षणी रॉस यांचे कविमन उफाळून येत अन् ते कविता करायला बसत. त्याचवेळी त्यांच्या मनात एक प्रकाश चमकत की, भारतात दरवर्षी 5 लाख लोक मलेरियाने मरत असताना मी त्याविषयी स्वस्थ बसून कसे चालेल? पब्लिक हेल्थ अभ्यासक्रमाला घेतला प्रवेश भारतीय वैद्यकीय सेवेतील नोकरी निरर्थक झाली असे वाटून कंटाळलेले रोनाल्ड रॉस लंडनला परतले. तिथे त्यांनी पब्लिक हेल्थच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तिथे त्यांना पॅथॉलॉजी लॅबोरेटरीत काम करावे लागत असे. त्यामुळे रक्त तपासणी, मायक्रोस्कोप व इतर अनेक गोष्टी त्यांच्या सरावाच्या झाल्या. इंग्लंडमध्ये लग्न करून ते कालांतराने भारतात परतले. पण मलेरियावरील संशोधनाचा भुंगा मात्र त्याच्या डोक्यात कायम भणभणत होता. याच काळात डॉक्टर लॅव्हेरान नामक एका फ्रेन्च डॉक्टरने मलेरियाचे परोपजीवी मायक्रोस्कोपखाली काचपट्टीवर दाखवले होते. तसेच त्याविषयीची आपले मतेही प्रसिद्ध केली होती. परोपजीवी यांच्या एका स्थितीला क्रिसेंट (crescent) म्हणजे विळ्याच्या आकाराची अवस्था असे म्हणतात. लॅव्हेरानने स्वतःकडील रक्ताच्या नमुन्यात हीच स्थिती दाखवली होती. पण रॉस यांनी अत्यंत कडक शब्दांत त्यांच्या या निरीक्षणावर टीका केली. तसेच ताप हा आतड्यांमध्ये विष पसरून होतो असे स्वतःचे ठाम मत मांडले. एवढेच नाही तर लॅव्हेरानची खिल्ली उडवत त्यांनी हे असे क्रिसेंट फक्त लॅव्हेरान यांच्या मायक्रोस्कोपवर प्रेम करत असावेत असा त्यांना टोमणाही मारला. रॉसला स्वतःची चूक उमगली डॉक्टर पॅट्रिक मॅन्सन हे उष्ण कटिबंधातील रोगांचे तज्ज्ञ होते. रॉस व मॅन्सन यांची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा मॅन्सन यांनी त्यांना लॅव्हेरानने सादर केलेल्या काचपट्टीवरील मलेरियाच्या परोपजीवींची क्रिसेंट अवस्था प्रत्यक्षात दाखवली. यामुळे रॉसला स्वतःची चूक उमगली. त्यांचा भ्रमनिरास झाला. भारतात असताना रॉसला क्रिसेंट अवस्थेतील परोपजीवी मायक्रोस्कोपद्वारे कसे दिसतात याचा अनुभव नव्हता. त्यामुळे त्याने केलेल्या टीकेबद्दल मौन राखले. या विचित्र प्रसंगात मॅन्सन यांनी त्यांना सांभाळून नेले. मॅन्सन त्यावेळी हत्तीरोगावर काम कर होते. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले होते की, हा रोग डास चावल्याने होतो. रॉस यांच्याशी गप्पा मारताना एकदा त्यांनी मलेरिया सुद्धा असाच होत असावा असा उल्लेख केला. त्यांनी सहज उद्गारलेल्या या एका वाक्याने रॉस यांच्या संशोधनाला नवी दिशा मिळाली. मनुष्याला चावणारा प्रत्येक डास मलेरियाचा प्रसार करतो हे ग्रहितक चुकले मॅन्सन यांनी डास हा मलेरियाच्या तापास कारणीभूत आहे असा सिद्धांत प्रथम व्यापक स्वरूपात मांडला. त्यांच्या मते, डास मलेरिया झालेल्या रुग्णाचे रक्त शोषतो त्यावेळी रुग्णाच्या शरीरातील क्रिसेंट स्थितीमधील परोपजीवी हे रक्तातून डासाच्या शरीरात पसरतात. डासाच्या शरीरात तयार होणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या अंड्यात हे परोपजीवी जिवंत राहतात. हे डास पाण्याच्या डबक्यात काही कालावधीनंतर मरण पावतात व ही अंडी परोपजीवी सहित पाण्यात तरंगू लागतात. त्यानंतर जी माणसे त्या डबक्यातील पाणी पितात त्यांच्यात काही दिवसानंतर मलेरियाची लक्षणे दिसू लागतात . मॅन्सनचा हा सिद्धांत खरा आहे असे मानून रॉस यांची डास व मलेरियाचे परोपजिवी यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याची खात्री पटली. त्यांनी त्यावर अथक संशोधन केले. पण हे संशोधन करताना मनुष्याला चावणारा प्रत्येक डास मलेरियाचा प्रसार करतो हे ग्रहितक त्यांनी ग्राह्य धरले. त्यांना त्यावेळी डासांच्या जाती, पोटजाती ओळखण्याचे ज्ञान नव्हते. मलेरियाचे परोपजीवी मनुष्याचा रक्तापर्यंत पोहोचवण्याचे काम फक्त आणि फक्त अॅनॉफेलिस डासाची मादी करते हे रहस्य तोपर्यंत त्यांना माहिती नव्हते. मॅन्सन यांचा डासावरील प्राथमिक सिध्दांत रॉस यांनी एवढा मनावर घेतला होता की, त्यांना जळी स्थळी डासच दिसत होते. आजुबाजुचे लोक त्यांना डासांमुळे वेड लागलेला रॉस म्हणून ओळखू लागले. या कामात पूर्णपणे गुंतून राहण्याच्या विचाराने आपली पावले त्यांनी पुन्हा भारताकडे वळवली. रॉस व मॅन्सन यांच्यात पत्रांतून झाला संवाद 1895 ते 1899 या कालावधीत रॉस व मॅन्सन यांच्यातील 173 पत्रांच्या माध्यमातून झालेला संवाद मलेरियावरील संशोधनाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. एकमेकांपासून हजारो मैल दूर असलेल्या या संशोधकांत पत्रांतून संशोधनासंबंधी अनुमाने, त्यावरील टिपणे, डासांची हाताने काढलेली चित्रे व रुग्णांच्या नमुने घेतलेल्या काचपट्ट्या या सर्वांची देवाण-घेवाण होत असे. त्या काळात हा पत्रव्यवहार एकमेकांपर्यंत पोहोचण्यासठी किमान 4 आठवडे लागत होते. त्यावरून दोघांच्या चिकाटीची व जिद्दीची कल्पना येते. रॉस व मॅन्सन यांच्यातील हा सर्व पत्रव्यवहार लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन येथे व्यवस्थित जतन केलेला आहे. इकडे भारतात रॉसच्या मागील सरकारी शुक्लकाष्ठ संपत नव्हते. तो हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये संशोधनात बुडून गेलेला असताना उच्च अधिकाऱ्याने त्याची बदली बंगळुरू येथे कॉलराची साथ आटोक्यात आणण्यासाठी केली. कामाचा बोजा एवढा वाढला की, रॉसला मलेरियावरील संशोधनास वेळच मिळत नव्हता. रात्री कामावरून परतल्यानंतर त्याच्या डोक्यात डासांविषयीचे विचार थैमान घालीत. पण आता त्याच्या विचारांची दिशा मॅन्सनवर अवलंबून नव्हती. तोपर्यंत रॉसची अशी ठाम खात्री झाली होती की, माणसाला चावताना डास त्याच्या शरीरातून काहीतरी द्रवपदार्थ त्या माणसाच्या शरीरात सोडतो, ज्या द्रवामधून मलेरियाचे परोपजीवी माणसाच्या रक्तात पसरतात. रॉस 1897 मध्ये उटकमंडलम् लगतच्या सिंगून गावातील तापाची साथ नियंत्रणात आणण्याच्या कामगिरीवर रुजू झाला. पण त्यालाच मलेरियाने बेजार केले. खिडक्या बंद करून व मच्छरदाणीत झोपूनही डासांनी त्याला गाठल्याने तो अशा उद्विग्न मनस्थितीत पलंगावर पहुडला होता. त्यावेळी भिंतीवर ऐटबाजपणे बसलेल्या एका गडद पिंगट रंगाच्या डासाने रॉसचे लक्ष वेधून घेतले. डासांच्या वेगवेगळ्या गटांचा अभ्यास करणे आवश्यक आहे असे रॉसच्या मनाने उचलून धरले. त्यानंतर हैदराबाद येथील मुक्कामात हा वेगळा डास अर्थात मादी अॅनोफिलीस हीच मलेरिया पसरवण्यास जबाबदार आहे या निरीक्षणाचा हळूहळू उलगडा होत गेला. मलेरियाच्या संशोधनकार्यात अनेक अडथळे येत होते. डास, मनुष्य व मलेरिया परोपजीवांचा परस्पर संबंध स्पष्ट होत नव्हता. त्यामुळे रॉस चिंताग्रस्त झाला होता. त्याचवेळी त्यालाही मलेरिया झाला. यामुळे त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. त्याच स्थितीत त्याने खालची एक कविता लिहून काढली. एकांतवासएकान्तवासाचे दु:ख असह्य होत आहेआज निकालाचा दिवस तर नसेल?आकाशातील प्रभा रक्तवर्णी झाली आहे,खडक फुटून असंख्य भेगा पडत आहेतपहाडांचे कड्यांमागून कडे कोसळत आहेतझंझावाताचा डोंब उसळला आहेतप्त वाळू भाजून काढते आहेलाही लाही उन्हाने जमीन पांढरीशुभ्र होत आहेभगदाड पडून पृथ्वीचे तुकडे तुकडे होत आहेतजणू पृथ्वी आणि स्वर्गाचे मिलन घडत आहेआणि… हरवलेले तारे स्वर्गात आक्रोश करीत आहेत. 20 ऑगस्ट रोजी रॉस यांनी डासाच्या विच्छेदनातून मलेरियाच्या परोपजीवांची अंडी दिसली. यामुळे हा दिवस जगभरात मॉस्किटो डे म्हणून साजरा केला जातो. मलेरियाचा शोध लागण्याचा तो महत्त्वाचा क्षण 15 ऑगस्ट 1897 रोजी रॉस यांच्या सहकाऱ्याने त्यांना अभिप्रेत असलेल्या जिवंत पिंगट डासांची फौज पकडून आणून दिली. रॉसने हुसेन खान नामक एका मलेरिया ग्रस्त रुग्णास मच्छरदाणीत झोपवून त्याच्या अंगावर हे नवीन डास सोडले. रुग्णाचे रक्त शोषून डास टरटरून फुगले. हुसेन खानचा रक्तातील क्रिसेंट स्थितीतील परोपजीवी डासांच्या शरीरात पसरले. हुसेन खानला प्रत्येक डासामागे 1 आणा या प्रमाणे 10 आणे बक्षिसी मिळाली. 17 तारखेला यातील 2 डासांच्या विच्छेदनात कोणताही बदल दिसला नाही. 19 तारखेला केलेल्या दुसऱ्या 2 डासांच्या विच्छेदनात डासांच्या जठर आवरणाच्या पृष्ठभागावर पारदर्शक बुडबुड्यासारख्या पांढऱ्या पेशी अंदाजे 10 मायक्रोन साईजच्या दिसत होत्या. साधारणतः एखाद्या बारीक टिंबा एवढ्या आकाराच्या. 20 ऑगस्ट हा अतिशय उकाड्याचा दिवस होता. रॉसने वॉर्डमध्ये जाऊन हुसेनला तपासले. तो आजारातून पूर्णपणे बरा झाला होता. नाश्ता करून रॉस थेट उरलेल्या काही डासांच्या विच्छेदनाकडे वळला. या डासांच्या विच्छेदनात जठर आवरणातील नवीन तयार झालेल्या पेशी या डासाच्या जठर पेशींपेक्षा ठळकपणे वेगळ्या आहेत असे लक्षात आले. तासंतास निरीक्षण करताना त्याला या प्रकारच्या अनेक पेशी दिसून लागल्या. या पेशींमध्ये काळ्या रंगाचे कणांचे पुंजके दिसत होते. या सर्व पेशींची चित्रे आपल्या वहीत नोंदवून थकलेला रॉस रात्री घरी गेला. या काळ्या रंगाच्या पुंजक्याने तो चक्रावून गेला. हेच ते वाढलेले मलेरियाचे परोपजीवी आहेत की काय आणि जर तसे असेल तर पुढील 24 तासांत त्यांचा आकार उरलेल्या व पकडून जिवंत ठेवलेल्या डासांमध्ये नक्कीच वाढेल या विचारांच्या कल्लोळात रॉसचे रात्री डोळे लागले नाही. तो पलंगावर तळमळत होता. त्यातूनही उरलेले डास मरून गेले तर त्यांची शरीरे कुजतील व नंतर विच्छेदनातून काही शोधणे अशक्य होईल अशीही एक भीती त्याच्या मनात डोकावत होती. अखेर 21 ऑगस्टचा दिवस उजाडला. रॉस घाईघाईने प्रयोगशाळेत पोहोचला. त्याने शेवटच्या काही डासांचे विच्छेदन सुरू केले. या डासांच्या जठरपेशीत नवीन तऱ्हेच्या 21 पेशी तयार झाल्या होत्या. प्रत्येक पेशीत काळ्या कणांचा पुंजका दिसत होता. ही प्रत्येक पेशी म्हणजे मलेरियाच्या परोपजीवाची डासांच्या शरीरातील महत्त्वाची अवस्था होती. हे पाहून रॉस आनंदाने नाचू लागला. अखेर त्याच्या जीवनातील सोनेरी पहाट उगवली होती. ती रोमहर्षक बातमी रॉसने ताबडतोब मॅन्सनला कळवली. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी सिकंदराबादहून थेट ते आपल्या बंगळुरू स्थिती घरी आला. त्याने शांत चित्ताने या संशोधनातील आपली निरीक्षणे व चित्रे वहीत उतरवून त्याने तो उल्लेख इंग्लंडला पाठवून दिला. त्यानंतर ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये 18 डिसेंबर 1897 रोजी त्यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला आणि संपूर्ण जगाला त्याचे मानवतेला तारणारे संशोधन समजले. डासांवर संशोधन करताना रॉस यांना स्वतःही मलेरियाची लागण झाली. अखेर 20 ऑगस्ट 1897 रोजी रॉस यांना मलेरियाचे मूळ कारण शोधण्यात यश आले. हे काम किती अवघड व आव्हानकारक होते. रॉस याविषयी सांगतात, 'त्यावेळी मलेरियामुळे अनेक मृत्यू होत होते. हा आजार मुसळधार पाऊस व दलदलीच्या भागात आढळून येत होता. अनेक लोकांचे असे म्हणणे होते की, हा आजार घाणीत असणाऱ्या विषारी वायूमुळे पसरतो. एका डॉक्टरने मायक्रोस्कोपच्या मदतीने मलेरिया रुग्णाच्या रक्तात सूक्ष्म जीवाणू पाहिले होते. पण हे जीवाणू रक्तप्रवाहात कसे पोहोचले? याचे गुढ उकलत नव्हते. माझे विज्ञान गुरू (प्रो. पॅट्रिक मॅन्सन) अंदाज बांधला आणि म्हणाले, मला वाटते की मलेरिया हा डासांमुळे पसरतो. त्यानंतर त्याचा तपास करण्यासाठी मी रात्रंदिवस डासांच्या मागे लागलो. आम्ही हातात बाटली घेऊन एकेका डासांच्या मागे लागत होतो. त्यानंतर मलेरियाच्या रुग्णांना मच्छरदाणीत ठेवून त्या डासांना मेजवानी द्यायचो. एका डासाला दंश करू देण्यासाठी एका रुग्णाला एक आणे दिले जात होते. मला सिकंदराबादच्या रुग्णालयातील ते दिवस नेहमीच आठवतील. आम्ही मच्छर अर्थात डासांना कापून त्याच्या पोटात काय आहे हे तपासून पाहत होतो. त्यातच मलाही एक दिवस मलेरिया झाला. सकाळपासून सायंकाळ होईपर्यंत मायक्रोस्कोपवर वाकून काम करणे तथा डोळे बारीक करून काम केल्यामुळे माझी नजर अंधूक झाली. मान आखडून जात होती. प्रचंड उकाडा असतानाही आम्हाला पंखा सुरू करता येत नव्हता. कारण, पंख्याच्या हवेने डास उडून जात होते. हे सर्वकाही मायक्रोस्कोपखाली सुरू असतानाही आमच्या हाती काही लागत नव्हते. पण एकेदिवशी आम्हाला नशिबाने साथ दिली. आम्हाला काही डास आढळले ते थोडे वेगळे दिसत होते. ते तपकिरी रंगाचे होते. त्यांचे पंख ठिपकेदार होते. एका मादी डासाच्या पोटात आम्हाला काळ्या रंगाचे काहीतरी दिसले. त्याचा बारकाईने तपास केल्यानंतर आम्हाला असे आढळले की, ते लहान जीवाणू मलेरियाच्या रुग्णांच्या रक्तात आढळणाऱ्या जीवाणूंसारखेच होते. यामुळे मलेरिया डासांमुळे ( मादी अॅनोफिलीस) पसरतो याचा पुरावा मिळाला.' 1902 साली मिळाले वैद्यकशास्त्राचे नोबेल डॉक्टर रोनाल्ड रॉस यांना या संशोधनासाठी 1902 साली वैद्यकशास्त्राचे नोबेल देण्यात आले. भारतीय वैद्यकीय सेवेत 25 वर्षे पूर्ण केल्यानंतर रॉस यांनी राजीनामा देऊन इंग्लंडच्या लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये काम केले. पनामा, इजिप्त, मॉरिशस व ग्रीससारख्या देशांमध्ये त्यांनी मलेरिया नियंत्रणात आणण्यात महत्त्वाचे योगदान दिले. सर रोनाल्ड रॉस यांचे 16 डिसेंबर 1932 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. असे म्हटले जाते की, ते आपल्या मृत्यूपूर्वी काहीवेळ म्हणत होते, मला काहीतरी शोधेल, काहीतरी नवे शोधेल. रॉस यांच्या संशोधनासाठी मानवजात त्यांची नेहमीच ऋणी राहील. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा... धुरंधर-48; होमी जहांगीर भाभा:दगडधोंड्यांच्या भारतात अणुज्योत पेटवून अज्ञानाचा अंधःकार दूर करणारा श्रीमंत घरातला बंडखोर तरुण धुरंधर-47; बिंदेश्वरी प्रसाद मंडल:ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या इमारतीचा सर्वात मजबूत पाया रचणाऱ्या बिहारच्या जमीनदाराची कथा धुरंधर-46; कार्ल बुशबी:ना ट्रेन ना प्लेन ना बाईक, तब्बल 27 वर्षांच्या अन् 58 हजार किलोमीटरच्या पदयात्रेची अनोखी कथा जी आजही सुरूय धुरंधर-45; जाईबाई चौधरी:स्त्री जीवन फुलवणारी अन् दलित महिलांना शैक्षणिक, सांस्कृतिक संजीवणी देणारी विदर्भातील थोर सेविका धुरंधर-44; ओशो रजनीश:पापाला पुण्याचे अन् हिंसेला अहिंसेचे कपडे घालावे लागतात असे सांगत ईश्वरापूर्वी स्वतःला शोधण्याचा सल्ला देणारा थोर दार्शनिक धुरंधर-43; अमृता प्रीतम:मैं तेनु फिर मिलांगी, कित्थे? किस तरह? पता नहीं; प्रेम, वेदना अन् स्वातंत्र्याचा सूर छेडत बाईचे जगणे मांडणारी लेखिका धुरंधर-42; दगडाबाई शेळके:स्वतःच्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावून मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वतःला झोकून देणारी जालन्याची 'झाशीची राणी' धुरंधर-41; यशवंत घाडगे:दुसऱ्या महायुद्धात मर्दुमकी दाखवत ब्रिटिशांकडून इटलीच्या सैनिकांना कंठस्नान घालणारा मराठी सैनिक धुरंधर-40; शाहीर अमर शेख:धग, रग, आग, धुंदी अन् बेहोशीची जिवंत बेरीज असणारा तथा 'बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला' म्हणणारा शाहीर धुरंधर-39; टी. एन. शेषन:'नेत्यांना नाश्त्यात खाणारे' तथा EC ला अभूतपूर्व ताकद अन् प्रतिष्ठा मिळवून देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त धुरंधर-38; डॉ. एम एस स्वामीनाथन:उपासमारीच्या सावटाखाली झुरणाऱ्या भारताला स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणारा शास्त्रज्ञ धुरंधर-37; मेजर शैतान सिंह:1962 च्या भारत - चीन युद्धात 120 जवानांच्या जोरावर शत्रूचा फडशा पाडणारा अन् पोट फाटले तरी मैदान न सोडणारा बहाद्दर धुरंधर-36; राणी वेलू नाचियार:महिलांची फौज तयार करून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना पहिल्यांदा धूळ चारणारी शिवगंगाची 'वीर मंगई' धुरंधर-35; अय्यनकाली:महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून देणारा अन् दलितांनी पिकवलेले धान्य चालते, मग ते का चालत नाहीत? असा प्रश्न करणारा सुधारक धुरंधर-34; जगन्नाथ शंकरशेठ:लोकांचा विश्वास जिंकणारी श्रीमंती गरिबांवर उधळणारा अन् परकियांनाही आपला वाटणारा मुंबईचा खरा शिल्पकार धुरंधर-33; अण्णाभाऊ साठे:दीड दिवस शाळेत जाऊन साहित्याचा सूर्य झालेला लोकशाहीर; जात, धन अन् धर्मदांडग्यांना आव्हान देणारा अण्णा धुरंधर-32; धीरूभाई अंबानी:गरिबीवर मात करत कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे भारताचे एक अप्रतिम उद्योग रत्न धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत

दिव्यमराठी भास्कर 9 Nov 2025 5:30 am

‘पार्थने यातून धडा घ्यावा’; कोरेगाव पार्क जमीन व्यवहारावर अजित पवारांचे स्पष्टीकरण..वाचा सविस्तर

प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंढवा परिसरातील कोरेगाव पार्क मधील जमिनीचा व्‍यवहार झालाच नाही. कागदपत्रांवरून खरेदीखत व्‍हायच नको होतं. परंतु, या जमीन व्‍यवहाराची नोंदणी कशी झाली, हा प्रश्न आहे. या व्‍यवहार प्रकरणी राज्‍य सरकारने प्रशासनातील तज्‍ज्ञ अधिकाऱ्यांची समिती नेमली असून, त्‍यांना चौकशीसाठी एक महिना कालवधी दिला आहे. चौकशीतून खरं काय ते, समोर येईल, असे स्‍पष्टीकरण उपमुख्यमंत्री […] The post ‘पार्थने यातून धडा घ्यावा’; कोरेगाव पार्क जमीन व्यवहारावर अजित पवारांचे स्पष्टीकरण..वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 5:15 am

Pune News : नैतिकतेतून संपत्तीची निर्मिती करा, बुद्धीवैभव देशासाठी वापरा ; प्रकाश जावडेकरांचा सीए विद्यार्थ्यांना सल्ला

प्रभात वृत्तसेवा पुणे – मूल्यांची जपणूक आणि मूल्यवर्धनास नैतिकता, प्रामाणिकता व सत्याची जोड दिल्यास चांगल्या संपत्तीची निर्मिती होईल. आपले बुद्धीवैभव विदेशी कंपन्यांसाठी खर्च होतेच, पण त्यासोबतच या बुद्धीचा वापर आपल्या देशासाठी अधिक प्रमाणात व्हायला हवा, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी सीए विद्यार्थ्यांना दिला.दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स […] The post Pune News : नैतिकतेतून संपत्तीची निर्मिती करा, बुद्धीवैभव देशासाठी वापरा ; प्रकाश जावडेकरांचा सीए विद्यार्थ्यांना सल्ला appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 5:00 am

दृश्यम ३ स्टाईल खुनाचा थरार! पत्नीचा खून करून मृतदेह भट्टीत जाळला, पतीनेच दिली होती मिसिंगची तक्रार

प्रभात वृत्तसेवा पुणे – वारजे माळवाडी पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून दृश्यम ३ चित्रपटाची आठवण करून देणारा एक थरारक खुनाचा गुन्हा उघडकीसआणला आहे. पत्नीच्या प्रेमसंबंधांच्या संशयातून पतीने तिचा गळा दाबून खून केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी लोखंडी भट्टीत मृतदेह जाळला.ही घटना २६ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली असून, आरोपी समीर पंजाबराव जाधव (४२, रा. शिवणे, पुणे) […] The post दृश्यम ३ स्टाईल खुनाचा थरार! पत्नीचा खून करून मृतदेह भट्टीत जाळला, पतीनेच दिली होती मिसिंगची तक्रार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 4:45 am

धक्कादायक घटना! कामावरून कमी केल्याने व्यक्तीने जीवन संपवले, दोघांवर गुन्हा दाखल

प्रभात वृत्तसेवा पुणे – कामावरुन कमी केल्याने एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दीपक बोबडे ( ५०, रा. प्रेस्टीज पॅसफिक सोसायटी, दळवीनगर, आंबेगाव, कात्रज) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दीपक बोबडे यांची पत्नी स्वाती ( ४५) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, अजित जाधव, रवींद्र […] The post धक्कादायक घटना! कामावरून कमी केल्याने व्यक्तीने जीवन संपवले, दोघांवर गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 4:30 am

राष्ट्रावादीतील दोन रुपाली भिडल्या! रूपाली पाटलांना पक्षशिस्तभंगाची नोटीस, खुलासा न केल्यास कारवाईचा इशारा

प्रभात वृत्तसेवा पुणे : अमेडिया प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) राज्यभर चर्चेत असताना आता पक्षातील पुण्यातील दोन महिला पदाधिकाऱ्यांतील वाद शिगेला पोहचला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे यांना पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून नोटीस बजाविण्यात आली आहे. पाटील यांना सात दिवसांच्या आत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि […] The post राष्ट्रावादीतील दोन रुपाली भिडल्या! रूपाली पाटलांना पक्षशिस्तभंगाची नोटीस, खुलासा न केल्यास कारवाईचा इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 4:15 am

Pune Weather : अखेर पुण्यात थंडीची जोरदार एन्ट्री! किमान तापमान १३ अंशांवर, आणखी पारा घसरणार

प्रभात वृत्तसेवा पुणे – सलग तिसऱ्या दिवशी शहरातील थंडीचा पारा खाली आला असून, गेल्या २४ तासांत दोन ते तीन अंशाने किमान तापमानात घट झाली आहे. परिणामी पहाटेच्या थंडीचा जोर वाढला असून, रात्रीही चांगलीच थंडी जाणवत आहे. शनिवारी (दि. ८) हवेली परिसरात सर्वात कमी १३.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.गेल्या तीन दिवसांपूर्वी २१ ते २३ […] The post Pune Weather : अखेर पुण्यात थंडीची जोरदार एन्ट्री! किमान तापमान १३ अंशांवर, आणखी पारा घसरणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 4:00 am

Pune News : ६० वर्षे जुन्या पुलाची होणार दुरुस्ती ; खडकवासला पुलासाठी महापालिका करणार खर्च

प्रभात वृत्तसेवा पुणे – खडकवासला धरणाच्या समोरील बाजूस असलेल्या तब्बल ६० वर्षे जुन्या उड्डाणपुलाची अखेर दुरुस्ती होणार आहे. या कामासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून, त्यासाठीच्या निविदा महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आल्या आहेत. कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महापालिकेने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यानंतर हा पूल असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी […] The post Pune News : ६० वर्षे जुन्या पुलाची होणार दुरुस्ती ; खडकवासला पुलासाठी महापालिका करणार खर्च appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 3:45 am

Abhay Yojana : मिळकतकर दंडाच्या रकमेवर ७५% सवलत, पण १.४० लाख थकबाकीदार योजनेतून बाहेर; जाणून घ्या कारण

प्रभात वृत्तसेवा पुणे – मिळकतकराच्या थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून १५ नोव्हेंबरपासून निवासी तसेच व्यावसायिक मिळकतींसाठी अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेत मिळकतकरावर आकारलेल्या दंडाच्या रकमेवर ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. मात्र, या योजनेतून पूर्वीच्या चार अभय योजनांचा लाभ घेतलेल्या सुमारे १ लाख ४० हजार ४३७ मिळकतधारकांना वगळण्यात आले आहे. महापालिकेने २०१५-१६, […] The post Abhay Yojana : मिळकतकर दंडाच्या रकमेवर ७५% सवलत, पण १.४० लाख थकबाकीदार योजनेतून बाहेर; जाणून घ्या कारण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 3:30 am

Pune Crime : बिल्डरला मदत करणे महागात; ८० वर्षीय नागरिकाच्या घर पाडकाम प्रकरणी आतापर्यंत दोन पोलीस निलंबित

प्रभात वृत्तसेवा पुणे – गुलटेकडीतील टीएमव्ही कॉलनीत ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घराचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या उपस्थितीत झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून अनावश्यक हस्तक्षेप केल्याप्रकरणी पोलीस शिपायाला थेट सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संबंधित कर्मचार्‍याची नियुक्ती मुख्यालयात आहे. मात्र, स्वारगेट येथील पाडकाम प्रकरणात त्याची उपस्थिती अन् हस्तक्षेप […] The post Pune Crime : बिल्डरला मदत करणे महागात; ८० वर्षीय नागरिकाच्या घर पाडकाम प्रकरणी आतापर्यंत दोन पोलीस निलंबित appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 3:15 am

‘ऍडमिशन रॅकेट’चा पर्दाफाश; नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशाच्या आमिषाने व्यावसायिकाला ४७ लाखांचा गंडा

प्रभात वृत्तसेवा पुणे – नामांकित शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने नवी मुंबईतील एका व्यावसायिकाची ४७ लाख रुपयांची फसवणूक केली असून आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी राजगोपाल वैष्णव पाणीग्रही (रा. नेरुळ,नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार, आरोपी शिवम शर्मा उर्फ गोपी, करण लोणकर, विपीन सिंग, प्रियांका कुमारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. […] The post ‘ऍडमिशन रॅकेट’चा पर्दाफाश; नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशाच्या आमिषाने व्यावसायिकाला ४७ लाखांचा गंडा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 3:00 am

Shirur News : “बिबट्या वाचवा…पण आम्हालाही जगू द्या” ; बिबट्या-मानव संघर्षाने शिरूर तालुक्यात आक्रोश

प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्या-मानव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिंपरखेड, जांबूत, टाकळी हाजी, फाकटे, कवठे येमाई या परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांत मोठी वाढ झाली आहे. पशुधन, लहान मुले आणि माणसांवर हल्ल्यांच्या घटना रोज घडत असताना, वनविभागाने दिलेल्या ‘कंपाऊंड करा’, ‘गटाने काम करा’, ‘टॉर्च वापरा’ […] The post Shirur News : “बिबट्या वाचवा… पण आम्हालाही जगू द्या” ; बिबट्या-मानव संघर्षाने शिरूर तालुक्यात आक्रोश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 2:45 am

Shirur News : करडे-कारेगाव रस्त्याची अक्षरशः चाळण! सहा किलोमीटमध्ये तब्बल ३०० हून अधिक खड्डे

प्रभात वृत्तसेवा न्हावरे – करडे ते कारेगाव या दोन गावांना जोडणारा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल ३०० पेक्षा अधिक खड्ड्यांनी हा सहा किलोमीटरचा मार्ग विद्रूप झाला असून, रांजणगाव औद्योगिक वसाहतीकडे दररोज प्रवास करणाऱ्या कामगार आणि वाहनचालकांचे मोठे हाल होत आहेत.प्रत्येक दहा-पंधरा फूटांवर खोल खड्डे निर्माण झाल्याने या रस्त्यावरून […] The post Shirur News : करडे-कारेगाव रस्त्याची अक्षरशः चाळण! सहा किलोमीटमध्ये तब्बल ३०० हून अधिक खड्डे appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 9 Nov 2025 2:30 am