Pune Crime |धक्कादायक प्रकार! प्रेमजाळात अडकवून लाखोंची खंडणी ; कंडक्टर तरुणीची फसवणूक उघड
प्रभात वृत्तसेवा पुणे – सोशल मीडियावर ओळख वाढवून मैत्री, त्यातून शारीरिक संबंध ठेवले अन् नंतर बलात्काराची खोटी केस दाखवण्याची धमकी देऊन लाखोंची खंडणी उकळणाऱ्या एका तरुणीविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीने तब्बल तीन तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी आंबेगाव येथील ३१ वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस […] The post Pune Crime | धक्कादायक प्रकार! प्रेमजाळात अडकवून लाखोंची खंडणी ; कंडक्टर तरुणीची फसवणूक उघड appeared first on Dainik Prabhat .
Pune Crime |दुरुस्तीसाठी दिलेली कार घेऊन गॅरेज चालक पसार ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रभात वृत्तसेवा पुणे – दुरूस्तीसाठी दिलेली दहा लाखांची मोटार कार घेऊन गॅरेज चालक पसार झाल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी गॅरेज चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी एका वकिलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार वकिलाच्या मित्राने त्यांना मोटार वापरण्यासाठी दिली होती. न्यायालयात ये-जा करण्यासाठी ते मोटार […] The post Pune Crime | दुरुस्तीसाठी दिलेली कार घेऊन गॅरेज चालक पसार ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat .
Pune News |नवरात्रौत्सवात पुणेकरांना पाण्याचा खोळंबा! ; महापालिकेच्या निर्णयावर संताप
प्रभात वृत्तसेवा पुणे – नवरात्रसारख्या सणाच्या काळात पुणेकरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. घराघरात उत्सवाच्या तयारीला लागलेले नागरिक पाण्याविना अडचणीत येत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तर स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांनी महापालिकेच्या निर्णयावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून […] The post Pune News | नवरात्रौत्सवात पुणेकरांना पाण्याचा खोळंबा! ; महापालिकेच्या निर्णयावर संताप appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – शालेय शिक्षण विभागांतर्गत विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन तसेच शालेय प्रशासकीय कामकाज आणि शिक्षक भरती यांसह विविध महत्त्वाच्या विषयांच्या अनुषंगाने दोन दिवसीय राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात येणार आहे. ही परिषद बालेवाडी येथील एका हॉटेलात होणार असून, यासाठी तब्बल ३० लाख रुपयांची उधळपट्टी होणार आहे. एवढा खर्च करून तरी शिक्षणाची गुणवत्ता सुधारणा का? […] The post Pune News | गुणवत्ता वाढीसाठी ३० लाखांची उधळपट्टी? शिक्षण परिषदेतून वादाला तोंड..जाणून घ्या या वादामागचं नेमक कारण appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमाह एक हजार […] The post NMMS 2025 | दहावी, अकरावी, बारावीत शिष्यवृत्ती हवीय? मग NMMS साठी अर्ज करा ; नियमित शुल्कासह ११ ऑक्टोबरपर्यंत मुदत appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पुणे – नाना पेठेत टोळीयुद्धातून आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडून खून केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री कोथरूड भागात एका तरुणावर गाेळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर कोथरूड परिसरात घबराट उडाली. गोळीबारात एक तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालायात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याच टोळीने अवघ्या पंधरा मिनिटांत आणखी एका ठिकाणी […] The post Pune Crime | नीलेश घायवळ टोळी पुन्हा सक्रिय? कोथरूडमध्ये पंधरा मिनिटांत दोन हल्ले ; गोळीबार आणि कोयत्याचा कहर appeared first on Dainik Prabhat .
Pimpri News |देवाभाऊंच्या पोस्टरने शहराचे विद्रुपीकरण ; छत्रपतींची विटंबना होत असल्याचाही आरोप
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शहराचे विद्रुपीकरण होता कामा नये. त्यामुळे शहरात कोणी अनधिकृत बॅनर, फ्लेक्स लावले तर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मात्र, त्यांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवत कार्यकर्त्यांनी शहरामध्ये ‘देवाभाऊ’ या आशयाचे अनधिकृत पोस्टर लावले आहेत. हे पोस्टर ग्रेड सेपरेटरमध्ये लावले असल्याने पोस्टरवर असलेल्या […] The post Pimpri News | देवाभाऊंच्या पोस्टरने शहराचे विद्रुपीकरण ; छत्रपतींची विटंबना होत असल्याचाही आरोप appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेला पूर्ण ताकदीने लढायच्या आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी कामाला लागावे. शिवसेना एक परिवार आहे. त्यामुळे कोणीही गटबाजी करु नये, सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे, अशा सूचना शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिल्या.शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळमधील […] The post Pimpri News | निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज ; गटबाजी टाळा, कामाला लागा – श्रीरंग बारणे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना appeared first on Dainik Prabhat .
Pimpri Crime |भोसरीमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश ; १.९४ किलो गांज्यासह तरुणी अटकेत
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भोसरी येथील बालाजीनगर झोपडपट्टी परिसरात एका महिलेला गांजा विक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (१७ सप्टेंबर) दुपारी केली.पोलिसांनी बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल विजय दौंडकर यांनी याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपी तरुणीसह […] The post Pimpri Crime | भोसरीमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश ; १.९४ किलो गांज्यासह तरुणी अटकेत appeared first on Dainik Prabhat .
Pimpri News |ग्रामसभेत ठराव नाकारल्याने संताप ; ग्रामपंचायत अधिकाऱ्यालाच केली धक्काबुक्की
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – विशेष ग्रामसभा सुरु असताना ठराव मांडण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्याने नकार दिला. या कारणावरून एका व्यक्तीने ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना बुधवारी (१७ सप्टेंबर) दुपारी भूगाव ग्रामपंचायत कार्यालयात घडली.ग्रामपंचायत अधिकारी जगन्नाथ महादेव भोंग (५५, सिंहगड रोड, पुणे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कैलास केशव […] The post Pimpri News | ग्रामसभेत ठराव नाकारल्याने संताप ; ग्रामपंचायत अधिकाऱ्यालाच केली धक्काबुक्की appeared first on Dainik Prabhat .
Wakad Accident |धक्कादायक घटना! चेंबर साफ करत असताना कारने घेतला कामगाराचा जीव
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – निष्काळजीपणे कार चालवून चेंबर स्वच्छ करत असलेल्या कामगाराला धडक दिल्याने कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे. ही घटना बुधवारी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास वाकड येथे घडली.मुकेश कोंडीराम रणपिसे (४९, गुरव पिंपळे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मनोहर बारकू शितकल (४९, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात […] The post Wakad Accident | धक्कादायक घटना! चेंबर साफ करत असताना कारने घेतला कामगाराचा जीव appeared first on Dainik Prabhat .
एखाद्या संवैधानिक संस्थेला पुरेसे अधिकार दिले, ते अधिकार वापरण्याचं स्वातंत्र्य दिलं, तरीही त्या संस्थेने मिळालेलं स्वातंत्र्य ते अधिकार न वापरण्यासाठीच वापरायचं ठरवलं तर त्याला काय म्हणणार? अशावेळी संबंधित संस्थेला कार्यतत्पर करण्यासाठी जे जास्तीत जास्त करता येतं, तेच सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केलं. विषय आहे, महाराष्ट्रात दीर्घ काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा. या निवडणुका व्हाव्यात यासाठी अनेकजण अनेकवेळा न्यायालयात गेले; तसे निवडणूक प्रक्रियेतील मुद्द्यांचा पूर्ण खुलासा झाल्याशिवाय निवडणुका घेणं उचित नाही, हे सांगण्यासाठीही अनेकजण न्यायालयात गेले. जे प्रक्रियेतील स्पष्टीकरणासाठी गेले, त्यांचे मुद्दे अधिक गुंतागुंतीचे असल्याने त्या संबंधातील न्यायालयीन प्रक्रिया लांबत गेली, निकाल आले नाहीत; परिणामी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. ही वस्तुस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने ‘२०१७ मध्ये ज्या सूत्राने निवडणुका झाल्या, त्याच पद्धतीने; पण न्यायालयासमोरील प्रलंबित प्रकरणांच्या निकालांच्या अधीन राहून निवडणुका घ्या’, असा आदेश मे महिन्यात दिला. त्या आदेशातच ऑक्टोबर अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देशही दिले होते. पण, प्रत्यक्षात राज्य निवडणूक आयोगाने अपेक्षित वेगाने प्रक्रिया न राबवल्याने आता न्यायालयाला जानेवारी २०२६ पर्यंतची मुदत द्यावी लागली आहे. गेल्या वेळी मुदत देऊनही निवडणूक आयोग अपेक्षित गतीने न हलल्याने न्यायालयाने यावेळी निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्यांचं वेळापत्रकच आखून दिलं आहे. काही मुद्द्यांबाबत स्पष्टीकरणाची गरज भासलीच, तर त्यासाठी येत्या दीड महिन्यांत येण्याची मुदतही दिली आहे. न्यायालयाने एवढी आग्रहाची भूमिका घेतल्याने जानेवारीअखेरपर्यंत निवडणुका होतील, अशी आशा करायला आता हरकत नाही. केवळ आशाच करावी लागते आहे, कारण निवडणूक आयोगाचा मंगळवारीही न्यायालयात फारसा उत्साह नव्हता. सणासुदीपासून शालेय-महाविद्यालयीन परीक्षांपर्यंत असंख्य कारणं पुढे करत आयोग जानेवारीअखेरची मुदत स्वीकारायलाही नाखूश होता. आयोगाची भूमिका जर अशीच असेल, म्हणजे सरकारलाही या निवडणुका घेण्याविषयी अगत्य नसेल, तर त्या आणखी पुढे ढकलण्यासाठी असंख्य सबळ कारण उपलब्ध आहेत. त्यातलं कुठलंही कारण पुढे करून, कदाचित न्यायालयीन पेचाचंच उदाहरण देऊनही निवडणुका आणखी पुढे नेल्या जाऊ शकतात.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार १९९० पर्यंत पूर्णपणे राज्य सरकारच्या हाती होते. ज्यांच्या हाती सरकार, ते त्यांच्या राजकीय लाभहानीचं गणित मांडत या निवडणुका पुढेमागे करत असत. लोकशाहीतल्या सर्वात खालच्या स्तरातल्या, जनतेशी सर्वाधिक निगडित असलेल्या संस्थांचे कारभार त्यामुळे बेभरवशी राहात असत. लोकशाहीतील विकेंद्रीकरणाच्या मूळ गाभ्याला छेद जात असे. यात सुधारणा करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ६४ वी घटनादुरुस्ती आणली. ती यशस्वी न झाल्याने पंतप्रधान नरसिंहराव यांनी ७३ वी आणि ७४ वी घटनादुरुस्ती केली. या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना संविधानिक दर्जा दिलाच; शिवाय या संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक राज्यात 'राज्य निवडणूक आयोगां'ची तरतूद करण्यात आली. या आयोगाला स्वायत्तता देण्यात आली. आयोगाला स्वायत्तता दिली, तरी राज्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचे अधिकार राज्य सरकारकडेच दिले गेले. त्यामुळे, राज्या-राज्यातील हे आयोग राज्यातल्या सत्ताधाऱ्यांच्या कलानेच चालू लागले. सुरुवातीची १५-२० वर्षं आयुक्तांनी दाखवण्यापुरता का होईना, स्वतंत्र बाणा दाखवला. गेल्या काही वर्षांत मात्र सर्वत्रच जी घसरण सुरू आहे, ती इथेही झाल्याने राज्य निवडणूक आयोग हे राज्य सरकारच्या तालावरच चालणार की काय, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी मंगळवारी हे प्रकरण ज्याप्रकारे हाताळलं, आयोगाला धारेवर धरत जे निर्देश दिले, ते या शंकेला आधार देणारेच होते. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार पूर्णपणे अधिकाऱ्यांच्या हाती असून विविध विकासकामे किंवा मोठे प्रकल्प मंजूर करताना जी प्रक्रिया पार पाडली जाते आहे, ती हास्यास्पद आहे. लोकप्रतिनिधींच्या किंवा अतिस्थानिक हितसंबंधांमुळे विकासकामांत अडथळा येतो, गैरव्यवहारांची शक्यता वाढते अशी तक्रार करणाऱ्यांनी गेल्या पाच वर्षातला जनतेचा अनुभव काय आहे, गेल्या पाच वर्षांत गावागावात किती सुधारणा झाल्या, हे एकदा जनतेत जाऊनच विचारलं पाहिजे.या निवडणुकांची टाळाटाळ सुरू आहे, ती केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी. स्थानिक लोकप्रतिनिधी नसतील, तर आमदार आणि सरकारमधील संबंधितांना अधिकाऱ्यांमार्फत कारभार करता येतो. पुन्हा निवडणुकीत स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निकाल लागण्याची शक्यता असते, नव्या स्थानिक आघाड्या जन्म घेऊ शकतात. हे सगळं टाळण्याचा सर्वात सोपा उपाय निवडणुका टाळण्याचाच असतो. न्यायालयाच्या या निकालाने त्याला आता कसा प्रतिबंध होतो, ते पाहावं लागेल. भारतीय लोकशाही राज्यव्यवस्थेच्या त्रिस्तरीय रचनेत स्थानिक स्वराज्य संस्थांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या संस्था म्हणजे एकार्थाने लोकशाही व्यवस्थेचा नांगरच आहेत. हा नांगर भक्कम आणि स्थिर राहिला, तरच वरचं जहाज स्थिर राहतं, हे लक्षात घेऊन निवडणुका वेळेत होणंच सगळ्यांच्या हिताचं आहे.
Pimpri Crime |आईच्या प्रियकरावर कोयत्याने हल्ला! ; दोन अल्पवयीन मुलांची धक्कादायक कृती
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – दोन अल्पवयीन मुलांनी आपल्या आईच्या प्रियकरावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना दापोडी येथे बुधवारी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोडी येथील जयभीमनगर येथील एका महिलेच्या दोन अल्पवयीन मुलांनी २९ वर्षांच्या तरुणावर हल्ला केला. या तरुणाचे मुलांच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. यामुळे चिडलेल्या मुलांनी तरुणाच्या डोक्यावर, हाताच्या पंज्यावर, पायावर आणि […] The post Pimpri Crime | आईच्या प्रियकरावर कोयत्याने हल्ला! ; दोन अल्पवयीन मुलांची धक्कादायक कृती appeared first on Dainik Prabhat .
ZP Election 2025 |सत्तेसाठी लाखोंचा खर्च सुरू ; मावळात निवडणुकीची जोरदार तयारी
प्रभात वृत्तसेवा कामशेत (चेतन वाघमारे ) – निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच मावळ तालुका राजकीय रंगाने रंगताना दिसतो आहे. आगामी निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी इच्छुक उमेदवार आता सरळ लाखोंच्या खर्चात वाढदिवस, स्वागत समारंभ, सत्कार सोहळे असे विविध कार्यक्रम आणि उत्सव साजरे करताना दिसत आहेत. बॅनर्स, […] The post ZP Election 2025 | सत्तेसाठी लाखोंचा खर्च सुरू ; मावळात निवडणुकीची जोरदार तयारी appeared first on Dainik Prabhat .
Pimpri News |गंजलेली साधनं, वाढलेलं गवत ; रावेतमधील ओपन जिमची दुरवस्था उघड
प्रभात वृत्तसेवा रावेत – रावेत परिसरात मस्के चौक येथे उभारण्यात आलेल्या ओपन जिममधील साहित्य सध्या दुरवस्थेला आले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी बसविण्यात आलेली ही साधने गंजून खराब झाली असून आजूबाजूला गवत व झुडपे वाढल्याने वापरात अडथळे निर्माण होत आहेत.या जिमकडे योग्य देखभाल न झाल्याने स्थानिक नागरिक नाराज आहेत. अनेक ठिकाणी उपकरणे गंजलेली, रंग उडालेला दिसतो. लहान […] The post Pimpri News | गंजलेली साधनं, वाढलेलं गवत ; रावेतमधील ओपन जिमची दुरवस्था उघड appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे यू-डायसच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. एकीकडे बहुतांश महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना पिंपरी चिंचवड महापालिकेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यावरून या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस अधिक सुधारत असल्याचे चित्र आहे. तसेच या शाळांच्या स्वतंत्र मूल्यमापनात शैक्षणिक निकालांमध्ये देखील सुधारणा […] The post Pimpri News | महापालिकेच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल ; विद्यार्थी संख्येत वाढ,आकडेवारी काय सांगते? पहा appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – आगामी निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर आलेल्या ३१८ हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभागरचना तयार केली. ही अंतिम रचना महापालिकेने राज्य शासनाकडे सादर केली. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागरचनेला मान्यता दिल्यानंतरच किती हरकती व सूचना स्वीकारल्या आहेत, हे स्पष्ट होईल, असे महापालिका आयुक्त, निवडणूक अधिकारी शेखर […] The post PCMC Election 2025 | महापालिकेची अंतिम प्रभागरचना राज्य शासनाकडे ; 318 हरकती, पण किती स्वीकारल्या? गूढ कायम appeared first on Dainik Prabhat .
Pimpri Crime |चांदखेडमधील मंदिर चोरी प्रकरण उलगडलं ; पोलिसांकडून मुद्देमाल जप्त
प्रभात वृत्तसेवा चांदखेड – विष्णू मंदिर, गणपती मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि मारुती मंदिरातून झालेल्या चोरीचा तपास करत मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे चांदखेड गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेत विष्णू मंदिरातील ७० टाळ, समई, गणपती मंदिरातील समई, विठ्ठल रखुमाई मंदिरातील टाळ तसेच मारुती मंदिरातील टाळ, समई व इतर साहित्य असा सुमारे […] The post Pimpri Crime | चांदखेडमधील मंदिर चोरी प्रकरण उलगडलं ; पोलिसांकडून मुद्देमाल जप्त appeared first on Dainik Prabhat .
Pimpri News |रावेतमध्ये बिअर बारचा प्लॅन…शेजारी शाळा-कॉलेज ; स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध
प्रभात वृत्तसेवा रावेत – रावेत परिसर हा वेगाने वाढणारा आणि कुटुंबांसाठी पसंतीचा ठरत असलेला भाग आहे. अशा ठिकाणी बियर बार उभारण्याच्या हालचालींना स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे. रहिवासी व शैक्षणिक परिसरात अशा प्रकारच्या बारला परवानगी देणे म्हणजे सामाजिक वातावरण बिघडवण्यासारखे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत काही सोसायटीतील नागरिकांनी तक्रार केली होती. परंतु राज्य उत्पादन […] The post Pimpri News | रावेतमध्ये बिअर बारचा प्लॅन… शेजारी शाळा-कॉलेज ; स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५
पंचांगआज मिती भाद्रपद कृष्ण त्रयोदशी शके १९४७ चंद्र नक्षत्र आश्लेषा ७.०६ पर्यंत नंतर मघा योग सिद्धी चंद्र राशी कर्क ७.०६ पर्यंत नंतर सिंह, शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२६, मुंबईचा चंद्रोदय ५.००, उद्याचा मुंबईचा सूर्यास्त ६.३७, मुंबईचा चंद्रास्त ५.११, राहू काळ ११.०० ते १२.३२ प्रदोष, शिवरात्री, मघा-त्रयोदशी श्राद्ध, त्रयोदशी वर्ज.दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : स्वतःच्या उत्साहामुळे कामांमध्ये जबाबदारी वाढणार आहे.वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात जिद्दीने वाटचाल करणार आहात.मिथुन : पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडून येतील.कर्क : संघर्षाच्या पवित्र्यात राहणार आहात.सिंह : कायद्याची बंधने पाळणे जरुरीचे आहे.कन्या : नोकरीमध्ये दगदग वाढणार आहे.तूळ : घरातल्या कुरबुरी घरातच मिटवा.वृश्चिक : आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.धनू : नवीन कामांमध्ये जास्त लक्ष द्यावे लागणार आहे.मकर : चांगला उत्कर्षाचा दिवस असणार आहे.कुंभ : प्रश्नांची उत्तरे सापडतील.मीन : कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
SL vs AFG Sri Lanka defeats Afghanistan by 6 wickets : आशिया कप 2025 च्या ग्रुप-बी मधील शेवटच्या लीग सामन्यात श्रीलंकेने अफगानिस्तानचा 6 गडी राखून पराभव करत त्यांचे सुपर-4 मधील स्वप्न भंग केले. या विजयासह बांग्लादेशने सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. श्रीलंकेचा यष्टिरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने शानदार अर्धशतकी खेळी करत अफगानिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीच्या तुफानी […] The post SL vs AFG : कुसल मेंडिसच्या वादळी खेळीने अफगानिस्तानचे स्वप्न भंगले, श्रीलंकेसह बांग्लादेश सुपर-4 मध्ये दाखल! appeared first on Dainik Prabhat .
Mohammad Nabi 6000 Runs Complete : आशिया कप 2025 दरम्यान अफगाणिस्तानचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6000 हून अधिक धावा करणारा तो अफगाणिस्तानचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नबीला हा टप्पा गाठण्यासाठी फक्त 3 धावांची गरज होती, आणि त्याने ही कामगिरी सहजपणे पूर्ण केली. मोहम्मद […] The post Mohammad Nabi : मोहम्मद नबीने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू! appeared first on Dainik Prabhat .
इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी 526 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
पुणे : इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आणि नदीच्या सौंदर्यीकरणाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने दोन मलनि:स्सारण प्रकल्पांना (एसटीपी) मंजुरी दिली आहे. एकूण 526 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत नदीसंवर्धन, पूरनियंत्रण, पाण्यावर प्रक्रिया आणि नदीकाठचे सौंदर्यीकरण अशा चारही बाबी साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती ट्विटद्वारे (एक्स) जाहीर केली असून, या […] The post इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी 526 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी appeared first on Dainik Prabhat .
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आपल्या बॉलिंग रनअपवर ‘जेएसए’का लिहितो? जाणून घ्या कारण
Jasprit Bumrah’s JSA Mark Video : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह प्रत्येक सामन्यापूर्वी आपल्या बॉलिंग रनअप मार्कचा एक खास रिवाज पाळतो. इतर गोलंदाजांप्रमाणे तोही आपला रनअप मार्क तयार करतो, पण आता त्याच्या मार्कमध्ये एक खास गोष्ट लपलेली आहे. जिथे हार्दिक पांड्या आपल्या रनअप मार्कवर एचपी, मोहम्मद सिराज एमएस आणि अक्षर पटेल एपी लिहितात, तिथे जसप्रीत […] The post Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आपल्या बॉलिंग रनअपवर ‘जेएसए’ का लिहितो? जाणून घ्या कारण appeared first on Dainik Prabhat .
मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळलीमुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला (जीआर) आव्हान देणारी याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे? असा सवाल करत अशा स्वरुपाची जनहित याचिक कशी असू शकते, असा सवालही न्यायालयाने केला.२ सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात अॅड विनीत धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती. सदर याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. २ सप्टेंबरच्या शासन निर्णयाला जनहित याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आले असून यासंदर्भातील जनहित याचिका ऐकण्याची गरज नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, याचिकाकर्त्याला रीट याचिका म्हणून सक्षम कोर्टासमोर दाद मागण्याची कोर्टाने मुभा दिली आहे.हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णविरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. अॅड विनीत धोत्रे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरच सकाळच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने सवाल उपस्थित केले आहेत. ओबीसी संदर्भातील शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे? असा सवाल उपस्थित करत जनहित याचिकेच्या ग्राह्यतेवरच मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शासन निर्णयाने कोणी शेड्युल कास्टमधील कोणीही बाधित झाले नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.गणेशोत्सव सुरु झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी, यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु केले होते. यावेळी मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत आंदोलनासाठी आला होता. दरम्यान, ५ दिवसांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी मान्य केली. उपोषण सोडताना मनोज जरांगे यांनी शासन निर्णय मराठा समाजातील तज्ज्ञ मंडळींकडून तपासून देखील घेतला होता.हैदराबाद गॅझेट लागू करण्याविरोधातील जनहित याचिका ग्राह्य धरण्यास पात्र नसल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीत व्यक्त केले होते. जनहित याचिका मागे घेऊन योग्य त्या खंडपीठाकडे रीट याचिका दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सुचवले होते. जनहित याचिका ग्राह्य कशी धरली जाऊ शकते? यासंदर्भात याचिकाकर्त्यांच्या वकिलांना आता न्यायालयाला पटवून द्यावे लागणार होते. यासंदर्भात अनेक याचिका दाखल झाल्या असून एकाच खंडपीठासमोर सुनावणी घेण्याची इतर याचिकाकर्त्यांची मागणी होती.
ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!
मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबाच्या राजकीय प्रतिष्ठेवर थेट निशाणा साधला, तर शिवसेनेने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.फडणवीस यांचा 'ठाकरे ब्रँड'वर हल्लाबेस्ट निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका करताना 'ठाकरे ब्रँड'चा पराभव झाल्याचा दावा केला. फडणवीस म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचा खरा 'ब्रँड' होते आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा दुय्यम 'ब्रँड' आहे, जो आता संपुष्टात आला आहे. त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल असा विश्वासही व्यक्त केला.संजय राऊत यांचे 'ब्रँडी'तून प्रत्युत्तरफडणवीस यांच्या टीकेला उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी तात्काळ आणि बोचरे प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याला 'ब्रँडी' पिलेल्या व्यक्तीचे वक्तव्य संबोधले. या शाब्दिक हल्ल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या वादामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. 'ब्रँड' आणि 'ब्रँडी'च्या या युद्धात राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला मैदानात दिला नाही भाव
मुंबई: जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५मध्ये आज भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये सगळ्यांच्या नजरा नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यावर होत्या. नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यामुळे हा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा बनला होता.दरम्यान, या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी निराश केले. नीरज चोप्राला ८व्या स्थानावर समाधान मानावे लागले तर नदीम १०व्या स्थानावर राहिला.पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाडले आहेत. आशिया कप स्पर्धेतही विजयानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. यामुळे पाकिस्तानचा संघ चांगलाच खवळला होता. पाकिस्तानच्या संघाने यूएईविरुद्धच्या सामन्याआधीही खूप नाटकं केली होती. अखेरीस त्यांची नाटकं काही चालली नाहीत आणि त्यांना यूएईविरुद्ध सामना खेळावा लागला.नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम जेव्हा फायनलमध्ये उतरले तेव्हा दोन्ही देशांच्या चाहत्यांच्या नजरा त्यांच्यावर होत्या. या सामन्यात नीरज चोप्राने एका पद्धतीने नदीमला कोणताच भाव दिला नाही. दोघांमध्ये जुनी मैत्रीही पाहायला मिळाली नाही.फायनलच्या दरम्यान पावसामुळे खेळावर थोडा परिणाम झाला. जेव्हा पाऊस सुरू होता तेव्हा दोघेही जवळ होते मात्र त्यांच्यात कोणतीही बातचीत झाली नाही.
फेडरल रिझर्वची 0.25% व्याजदर कपात: शेअर बाजारात तेजी, महागाई-बेकारीच्या कात्रीत धाडसी निर्णय
न्यूयॉर्क – अपेक्षेप्रमाणे अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने व्याजदरात 0.25 टक्क्याची कपात केली आहे. त्याचबरोबर डिसेंबरपूर्वी आणखी दोन वेळा व्याजदर कपात केली जाण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. या घटनाक्रमानंतर अमेरिका, युरोप आणि भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढण्यात मदत झाली. गेल्या सहा महिन्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेडरल रिझर्ववर व्याजदर कपातीसाठी दबाव टकत होते. आता झालेल्या 0.25% […] The post फेडरल रिझर्वची 0.25% व्याजदर कपात: शेअर बाजारात तेजी, महागाई-बेकारीच्या कात्रीत धाडसी निर्णय appeared first on Dainik Prabhat .
Anil Ambani : अनिल अंबानी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी आणि येस बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांच्या विरोधात गुरूवारी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. भ्रष्टाचार प्रकरणी ते पाऊल उचलण्यात आले. अनिल अंबानी यांच्या समुहातील एफएल आणि आरएचएफएल या कंपन्यांचे येस बँक, कपूर यांच्या कुटूंबीयांशी संबंधित कंपन्यांशी काही व्यवहार झाले. त्या व्यवहारांमधील फसवणुकीमुळे बँकेचे तब्बल २ हजार ७९६ […] The post Anil Ambani : अनिल अंबानी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल appeared first on Dainik Prabhat .
अमेरिकेच्या व्याजदर कपातीमुळे भारतीय शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स-निफ्टीत सलग तिसऱ्या दिवशी वाढ
मुंबई – अपेक्षेप्रमाणे अमेरिकेच्या रिझर्व बँकेने व्याजदरात पाव टक्क्याची कपात केली आहे. त्याचबरोबर डिसेंबरपूर्वी आणखी दोन वेळा व्याजदर कपात होणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अशा परिस्थितीत भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सलग तिसर्या दिवशी वाढण्यास मदत झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 320 अंकांनी वाढून 83,013 […] The post अमेरिकेच्या व्याजदर कपातीमुळे भारतीय शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स-निफ्टीत सलग तिसऱ्या दिवशी वाढ appeared first on Dainik Prabhat .
मुंबई – महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला असून शिष्यवृत्तीसाठी आता वारंवार उत्पन्न दाखला आणि कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. महाडीबीटी पोर्टलवर एकदाच अपलोड केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार असून ऑटो सिस्टीमद्वारे शिष्यवृत्ती वेळेत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) आणि तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत(डीटीई) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी एकदाच उत्पन्नाचा […] The post विद्यार्थ्यांना मोठा दिलासा.! आता उत्पन्नाचा दाखला एकदाच, अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार appeared first on Dainik Prabhat .
अमेरिकेचे भारतावर फक्त 10-15 टक्के टॅरिफ राहिल, दोन महिन्यात तोडगा शक्य; नागेश्वरन यांचा विश्वास
कोलकत्ता – भारत व अमेरिकेत दरम्यान आयात शुल्कासंदर्भात चर्चा चालू आहे. अशा परिस्थितीत पुढील आठ ते दहा आठवड्यात यासंदर्भात तोडगा निघू शकेल असे आपले मत असल्याचे अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी सांगितले. आठ ऑगस्ट रोजी अमेरिकेने भारताविरोधात 25% आयात शुल्क लावले होते. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी पुन्हा अमेरिकेने भारत रशियाकडून तेल खरेदी […] The post अमेरिकेचे भारतावर फक्त 10-15 टक्के टॅरिफ राहिल, दोन महिन्यात तोडगा शक्य; नागेश्वरन यांचा विश्वास appeared first on Dainik Prabhat .
नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान पाहून सरसकट पंचनामे करण्याच्या आमदार लंघे यांच्या सूचना
नेवासा: नेवासा तालुक्यात १३ व १४ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाला पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र, पथकाने […] The post नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान पाहून सरसकट पंचनामे करण्याच्या आमदार लंघे यांच्या सूचना appeared first on Dainik Prabhat .
“राहुल गांधींचे आरोप निराधार आणि चुकीचे…”–निवडणूक आयोग
नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप तातडीने फेटाळून लावले. कुठल्याही नागरिकाला ऑनलाइन पद्धतीने मत वगळता येत नाही. राहुल यांनी केलेले आरोप निराधार आणि चुकीचे आहेत, अशी प्रतिक्रिया आयोगाने दिली. संबंधित व्यक्तीला म्हणणे मांडण्याची संंधी दिल्याशिवाय मत वगळले जाऊ शकत नाही, अशी पुस्तीही आयोगाने जोडली. कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात २०२३ यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदारांची […] The post “राहुल गांधींचे आरोप निराधार आणि चुकीचे…” – निवडणूक आयोग appeared first on Dainik Prabhat .
IND A vs AUS A : ध्रुव जुरेलचा कांगारुंना शतकी तडाखा; वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी ठोकला दावा
IND A vs AUS A Dhruv Jurel Century : लखनौच्या एकाना स्टेडियमवर भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील सामन्यात ध्रुव जुरेलने शानदार शतकी खेळी करत कांगारू गोलंदाजांना चकित केले. जुरेलने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्व दिशांना फटके खेळत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची हवा काढली. या खेळीच्या जोरावर त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात स्थान मिळवण्याचा मजबूत […] The post IND A vs AUS A : ध्रुव जुरेलचा कांगारुंना शतकी तडाखा; वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी ठोकला दावा appeared first on Dainik Prabhat .
पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून पुन्हा आंदोलन करवले- छगन भुजबळ
नागपूर : अंतरवली सराटी येथे 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू होण्यासाठी शरद पवार गटातील आमदारांनी भूमिका बजावली, असा थेट आरोप राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केला. नागपूरच्या रेशीम बाग चौकातील महात्मा फुले सभागृहात आयोजित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.यासंदर्भात भुजबळ म्हणाले की, अंतरवली सराटी येथे पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर जरांगे तेथून निघून गेले होते. मात्र, शरद पवार गटातील आमदारांनी त्यांना परत आणून आंदोलनात बसवले असा दावा भुजबळांनी केला.या वक्तव्यामधून भुजबळ यांनी केवळ आंदोलनामागील राजकीय हात दाखवून दिला नाही, तर आणखी एका गंभीर घडामोडीवर भाष्य केले. “त्या बैठकीत शरद पवार गटाचा आमदार उपस्थित होता आणि त्या ठिकाणी दगडफेकीचा डाव होता, असेही निदर्शनास आले,” असा दावा भुजबळांनी केला.हैदराबाद गॅझेट प्रकरणावर न्यायालयीन प्रतिक्रियाहैदराबाद गॅझेटच्या आधारावर मराठा समाजातील लोकांना कुणबी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयावरही चर्चा सुरू आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेला न्यायालयाने फेटाळल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसारित झाले. मात्र, या वृत्तांमुळे गैरसमज पसरल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.“ही याचिका फेटाळली याचा अर्थ मराठा समाजाचा विजय असा होऊ शकत नाही. ही जनहित याचिका होती आणि न्यायालयाने आम्हाला रिट याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.भुजबळ यांनी सांगितले की, आतापर्यंत पाच वेगवेगळ्या रिट याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिका कुणबी सेना, नाभिक समाज, माळी महासंघ, समता परिषद यांच्यासह इतर काही संघटनांच्या वतीने दाखल करण्यात आल्या आहेत.“आम्ही अनुभवी वकिलांच्या सल्ल्याने हे प्रकरण हाताळत आहोत आणि लवकरच यावर सुनावणी होईल,” अशी माहितीही भुजबळांनी दिली.मराठा आरक्षणावरून सरकारवर सडकून टीकाभुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. “हा निर्णय ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आणणारा आहे. आरक्षणाचा आधार सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा असतो. मात्र, सरकारने तो विचार न करता निर्णय घेतला,” अशी सडकून टीका त्यांनी केली.त्यांनी पुन्हा एकदा सरकारकडे मागणी केली की, हा जीआर तातडीने मागे घ्या, किंवा त्यात आवश्यक सुधारणा करा. अन्यथा ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल. या वक्तव्याचे महत्त्व असे की, अजित पवार गटाचे चिंतन शिबिर नागपुरातच शुक्रवारी आयोजित करण्यात आले आहे, आणि त्याच्या पूर्वसंध्येला समता परिषदेचा हा मेळावा झाला. त्यामुळे भुजबळ यांच्या वक्तव्याला केवळ वैचारिक नव्हे, तर राजकीय संकेत असल्याचे स्पष्ट होत आहे.ओबीसी समाजावर अन्यायराज्य सरकारच्या मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी म्हटलं की, या जीआरमुळे आतापर्यंत 7 ते 8 ओबीसी बांधवांनी आत्महत्या केली आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना असून, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचा लढा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून सुरु आहे. आरक्षण हा सामाजिक न्यायाचा विषय असून, गरिबी हटवण्यासाठी नव्हे तर शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलं जातं. ओबीसीमध्ये 375 हून अधिक जाती आहेत आणि त्यांनाही मूलबाळं आहेत, तेही माणूसच आहेत, असा भावनिक सवाल त्यांनी उपस्थित केला.मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, याला आपली हरकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, ओबीसीमध्ये त्यांचा समावेश केल्याने ओबीसींच्या हक्कांवर गदा येईल, असा इशारा त्यांनी दिला.जातनिहाय जनगणना स्वागहातार्हजातनिहाय जनगणना करण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं म्हणत, ओबीसींच्या संख्येवर आधारित योजनांची आखणी करता येईल असं ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केलं की, गेल्या 25 वर्षात मराठा समाजासाठी 25 हजार कोटींचा तर ओबीसींसाठी फक्त अडीच हजार कोटींचा निधी वितरित झाला आहे.शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती, याबद्दल त्यांनी आभार मानले. मात्र उपसमिती संदर्भात सध्याची भूमिका विरोधाभासी असल्याचंही त्यांनी सूचित केलं.सरकार जर दबावाखाली निर्णय घेत असेल, तर दबाव म्हणजे काय हे दाखवून देऊ, असा स्पष्ट इशाराही भुजबळ यांनी अखेर दिला.
Weather Alert : राज्यात पावसाचं कमबॅक!’या’जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी
महाराष्ट्रात 19 सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रकारचे हवामान अनुभवायला मिळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, काही जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मुंबई परिसर पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये […] The post Weather Alert : राज्यात पावसाचं कमबॅक!’या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी appeared first on Dainik Prabhat .
India A vs Australia A : ध्रुव जुरेलची कमाल, ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध ठोकले शतक
लखनऊ: ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध सुरू असलेल्या चार दिवसीय कसोटी सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने शानदार शतक झळकावत टीम इंडिया 'अ'ला संकटातून बाहेर काढले. ऑस्ट्रेलिया 'अ'ने पहिल्या डावात ५३२ धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतीय संघ सुरुवातीला अडचणीत सापडला होता. पण जुरेलच्या झुंजार खेळीमुळे भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले.सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताची अवस्था ४ बाद २२२ अशी झाली होती. अशा परिस्थितीत ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी पाचव्या विकेटसाठी १८१ धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला ४०० च्या पार पोहोचवले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ध्रुव जुरेल १३२ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११३ धावांवर नाबाद होता, तर देवदत्त पडिक्कल ८६ धावांवर खेळत होता.जुरेलने केवळ ११५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याची ही खेळी आक्रमक आणि संयमी अशा दोन्हीचा मिलाफ होती. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर दबाव आणला आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. दुसरीकडे, कर्णधार श्रेयस अय्यरला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही आणि तो केवळ ८ धावा काढून बाद झाला.या शतकी खेळीमुळे ध्रुव जुरेलची राष्ट्रीय संघात जागा पक्की होण्याची शक्यता वाढली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याला भारतीय संघात संधी मिळू शकते, कारण ऋषभ पंत अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. जुरेलने यापूर्वीही भारतासाठी महत्त्वाच्या क्षणी चांगली कामगिरी केली आहे, आणि त्याच्या या कामगिरीमुळे निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे.
Election Commission : कर्नाटक पोलिसांना आधीच माहिती दिली; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण
बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर २०२२ मध्ये आलंदच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याला विविध ॲप्सपच्या माध्यमातून ६ हजार १८ अर्ज प्राप्त झाले. मतदारांची नावे वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन अर्ज आल्याने त्यांच्या सत्यतेविषयी साशंकता निर्माण झाली. त्यातून प्रत्येक अर्जाची पडताळणी करण्यात आली. केवळ २४ अर्ज अस्सल […] The post Election Commission : कर्नाटक पोलिसांना आधीच माहिती दिली; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण appeared first on Dainik Prabhat .
मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा'उपक्रमाची सुरुवात
पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' या मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर आज मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजपने मुंबईतील प्रतिष्ठित डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून संपर्क कार्यक्रम सुरू करत त्यांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतली.मंगळवारी मुंबई भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केलेल्या या मोहिमेचा उद्देश मुंबईकरांशी संवाद साधून त्यांच्या मते आणि मागण्या जाणून घेणे हा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई भाजपने वांद्रे पश्चिम येथील डब्बावाला भवन येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. डबा वितरणसाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध प्रणाली असलेल्या मुंबईतील डब्बेवाले त्यांच्या अचूकता आणि अतुलनीय सेवेसाठी ओळखल्या जातात. मुंबईततील डबेवाले ही आवज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा या उपक्रमात भाग घेणारा पहिला ग्रुप ठरला.मुंबई भाजप अध्यक्ष आणि अंधेरी (पश्चिम) येथील आमदार अमीत साटम यांनी आरोग्य शिबिरानंतर डब्बावालांसोबत दुपारचे जेवणही घेतले. मी त्यांच्याशी थेट संवाद साधला आणि मुंबईच्या विकासासाठी त्यांची मते आणि सूचना ऐकल्या. डब्बावाला हे मुंबईच्या नोकर वर्गासाठी अत्यावश्यक सेवा देतात. त्यांची शिस्त आणि सेवा आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्य केली गेली आहे. ही मोहीम त्यांच्यापासून सुरू होणे योग्य आहे, असे आमदार अमीत साटम म्हणाले.साटम यांनी पुढे सांगितले की, भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन सामान्य मुंबईकरांकडून अभिप्राय जमा करतील. आगामी बीएमसी निवडणुकीसाठी त्यांचा अभिप्राय आणि मते भाजपच्या जाहीरनाम्याचा भाग बनतील. आम्हाला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे, असेही आमदार अमीत साटम पुढे म्हणा
मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!
'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेलमुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन ३' दररोजच्या प्रवासात बदल घडवून आणणार आहे. यामुळे ५ लाखांहून अधिक प्रवाशांना, जे सध्या 'बेस्ट' बसेसवर अवलंबून आहेत, त्यांना एक जलद आणि अधिक कार्यक्षम प्रवासाचा पर्याय मिळेल. ही नवीन लाइन 'आरे कॉलनी'ला 'कफ परेड'शी जोडेल आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल, गर्दीच्या वेळेतील प्रवास २० मिनिटांवरून १२ मिनिटांपेक्षा कमी होईल.'लाइन ३' सुरू झाल्यामुळे, रिक्षा, टॅक्सी आणि बस उद्योगांमध्ये प्रवासी गमावण्याची चिंता वाढत आहे. 'बेस्ट' बसेस, ज्या दररोज सुमारे ४,७०० फेऱ्या करतात, त्या आधीच त्यांच्या मार्गांना मेट्रोला पूरक बनवत आहेत, मेट्रो स्टेशनशी थेट जोडणाऱ्या 'फीडर' सेवा सुरू करत आहेत. तथापि, टॅक्सी ऑपरेटर, विशेषतः चर्चगेट-नरीमन पॉइंट कॉरिडॉरमधील, व्यवसायात घट होण्याची भीती व्यक्त करत आहेत. तसेच उपनगरातही रिक्षा चालकांना अपेक्षित प्रवासी भाडे मिळत नसल्याने ते चिंतेत आहेत.अधिकाऱ्यांना अशी अपेक्षा आहे की, नवीन मेट्रो लाइन दररोज सुमारे ६,५०,००० वाहने रस्त्यांवरून कमी करेल, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. दररोज १.७ दशलक्ष प्रवाशांची अपेक्षा असलेल्या या मेट्रोमुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक प्रणालीमध्ये एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
World Athletics Championship: कोण आहे सचिन यादव? ज्याने नीरज चोप्रालाही टाकले मागे
सचिन यादवची जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये चमकदार कामगिरी!नवी दिल्ली: भारताचा उदयोन्मुख भालाफेकपटू सचिन यादव याने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. टोकियो येथे पार पडलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सचिनने वैयक्तिक सर्वोत्तम (Personal Best) कामगिरी करत ८६.२७ मीटरचा थ्रो केला आणि चौथ्या स्थानावर आपले नाव कोरले. या कामगिरीमुळे तो नीरज चोप्रा आणि पाकिस्तानच्या अर्शद नदीम यांसारख्या स्टार खेळाडूंपेक्षाही पुढे राहिला.या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राला आपले विजेतेपद टिकवता आले नाही आणि तो ८४.०३ मीटरच्या सर्वोत्कृष्ट थ्रोसह आठव्या स्थानावर राहिला. तर, पाकिस्तानचा ऑलिंपिक चॅम्पियन अर्शद नदीम १०व्या स्थानावर समाधान मानावे लागले. यामुळे, सचिन यादवची कामगिरी भारतासाठी एक सुखद धक्का ठरली. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८६.२७ मीटरचा थ्रो करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याचा हा थ्रो कांस्यपदक विजेत्या कर्टिस थॉम्पसनच्या ८६.६७ मीटरच्या थ्रोपेक्षा केवळ ४० सेंटीमीटरने कमी होता, त्यामुळे त्याचे पदक थोडक्यात हुकले.सचिन यादव, जो उत्तर प्रदेशमधील बागपत येथील रहिवासी आहे, त्याने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्यपदक पटकावले होते आणि राष्ट्रीय खेळांमध्ये त्याने ८४.३९ मीटरचा थ्रो करून सुवर्णपदक जिंकले होते. त्याचे सुरुवातीचे स्वप्न क्रिकेटपटू बनण्याचे होते, परंतु त्याच्या प्रशिक्षकांनी त्याची भालाफेक करण्याची क्षमता ओळखून त्याला या खेळाकडे वळवले.या स्पर्धेत त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या केशॉर्न वॉलकॉटने ८८.१६ मीटरच्या थ्रोसह सुवर्णपदक, ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ८७.३८ मीटरसह रौप्यपदक आणि अमेरिकेच्या कर्टिस थॉम्पसनने ८६.६७ मीटरच्या थ्रोसह कांस्यपदक जिंकले.सचिन यादवच्या या कामगिरीने भारताच्या क्रीडाविश्वात एक नवा स्टार उदयास आल्याचे संकेत दिले आहेत. भविष्यात तो भारतासाठी ऑलिंपिक किंवा जागतिक स्तरावर पदक जिंकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे
Devendra Fadnavis : …हा तर लवंगी फटाका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
मुंबई : राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब सांगितले होता. हे आता कोणता हायड्रोजन बॉम्ब फोडणार? यामुळे भारत घाबरला होता. पण ते लवंगी फटाका देखील ते फोडू शकलेले नाहीत. फुसका बार त्यांनी लावलेला आहे. मी गेल्यावेळीही सांगितले होते की, राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत. रोज खोटे बोलत गोबेल्सचे तत्त्व हे मांडायचा प्रयत्न असतो. इतके वेळा […] The post Devendra Fadnavis : …हा तर लवंगी फटाका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर appeared first on Dainik Prabhat .
Asia Cup 2025 Pakistani fielder hit Umpire : आशिया कप 2025 चा 10 वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने 41 धावांनी विजय मिळवत सुपर-4 साठी पात्रता मिळवली, तर यूएईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दरम्यान, या सामन्यात एक छोटीशी दुर्घटना घडली, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले […] The post Asia Cup 2025 : धक्कादायक! यूएईविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूने अंपायरला मारला चेंडू, VIDEO व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
अवैध कबुतरखान्यावर महापालिकेची कडक कारवाई !
मुंबई – अवैध कबुतरखान्यावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकालगत सुरू करण्यात आलेल्या अवैध कबुतरखान्यावर अनधिकृरीत्या खाद्य विक्री करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. महापालिकेतर्फे कबुतरांना खाद्य टाकणे व त्याची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. असे […] The post अवैध कबुतरखान्यावर महापालिकेची कडक कारवाई ! appeared first on Dainik Prabhat .
Uttarakhand News : उत्तराखंडमधील चमोलीत भूस्खलन; 30 हून अधिक घरे जमीनदोस्त
गोपेश्वर (उत्तरप्रदेश) : उत्तराखंडच्या चमोलीत भूस्खलनाची दुर्घटना घडली आहे. तसेच काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चार गावांमध्ये पुरामुळे ३० हून अधिक घरे जमीनदोस्त झाले असून एकाचा मृत्यू आहे. तसेच ११ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देहरादूनपासून सुमारे २६० किमी आणि गोपेश्वर येथील चमोली जिल्हा मुख्यालयापासून ५० किमी अंतरावर […] The post Uttarakhand News : उत्तराखंडमधील चमोलीत भूस्खलन; 30 हून अधिक घरे जमीनदोस्त appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि नुकत्याच झालेल्या ‘जेन झेड’ चळवळीच्या आंदोलनात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या संभाषणादरम्यान त्यांनी नेपाळमधील शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा कायम राहील, याचा पुनरुच्चार केला. […] The post पंतप्रधान मोदींनी नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी साधला संवाद; शांततेला पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार appeared first on Dainik Prabhat .
SEBI : हिंडनबर्ग प्रकरणी सेबीची अदाणी ग्रुपला क्लीन चिट
मुंबई : अमेरिकन शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्गने अदाणी ग्रुपवर लावलेले आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, असे स्पष्ट करत सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने गुरुवारी हिंडेनबर्ग प्रकरणात अदाणी ग्रुपला क्लीन चिट दिली. सेबीने अंतिम आदेशात म्हटले की, हिंडेनबर्गने अदाणी ग्रुपविरुद्ध केलेले इनसायडर ट्रेडिंगचे आरोप सिद्ध झाले नाहीत. तसेच संबंधित व्यवहारांमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही. […] The post SEBI : हिंडनबर्ग प्रकरणी सेबीची अदाणी ग्रुपला क्लीन चिट appeared first on Dainik Prabhat .
Sachin Yadav : कोण आहे सचिन यादव? ज्याने नीरज चोप्रा आणि अरशद नदीमला मागे टाकत पटकावलं चौथं स्थान
Who is Sachin Yadav : वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत भारताच्या सचिन यादव यांनी भालाफेक स्पर्धेत चौथे स्थान पटकावत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने 86.27 मीटरचा सर्वोत्तम थ्रो करत ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अरशद नदीम यांना मागे टाकले. जरी सचिनला पदक मिळाले नसले, तरी त्यांच्या या कामगिरीने त्यांना भारताचा नवा ‘बाहुबली’ म्हणून […] The post Sachin Yadav : कोण आहे सचिन यादव? ज्याने नीरज चोप्रा आणि अरशद नदीमला मागे टाकत पटकावलं चौथं स्थान appeared first on Dainik Prabhat .
Ganeshotsav : एसटीला गणपती बाप्पा पावले! गणेशोत्सवात मिळाले 23 कोटी 77 लाखांचे उत्पन्न
Ganeshotsav | ST Bus – गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे 5 लाख 96 हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे 23 कोटी 77 लाख रुपये उत्पन्न मिळाले. यंदा गणपती उत्सवासाठी एसटीद्वारे कोकण वासियांसाठी 5 हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेस द्वारे 15 हजार […] The post Ganeshotsav : एसटीला गणपती बाप्पा पावले! गणेशोत्सवात मिळाले 23 कोटी 77 लाखांचे उत्पन्न appeared first on Dainik Prabhat .
Chhagan Bhujbal : नव्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का; छगन भुजबळांनी व्यक्त केले मत
नागपूर : नव्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे. आरक्षणाचा पाया हा सामाजिक मागासलेपणावर आहे आर्थिक नाही. हा सामाजिक लढा 5 हजार वर्षांपासूनचा आहे, आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कार्यक्रम नाही. आजदेखील झोपडपट्टीत दलित समाजच राहतो. आतापर्यंत 4 ते 5 रीट दाखल केल्या, आम्हाला यश मिळेल अशी खात्री आहे, असेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले. मराठा […] The post Chhagan Bhujbal : नव्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का; छगन भुजबळांनी व्यक्त केले मत appeared first on Dainik Prabhat .
Priyanka Gandhi: काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी गुरुवारी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोग लोकशाहीला आव्हान देत निवडणूक प्रक्रियेचा नाश करत असल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि त्यांचे बंधू राहुल गांधी यांनी असा आरोप केला होता की, विरोधी पक्षांना मत देणाऱ्या मतदारांना यादीतून हटवण्याचा सुनियोजित प्रयत्न सुरू आहे. […] The post Priyanka Gandhi: मतदार यादीतून विरोधकांचे मतदार हटवण्याचा कट; राहुल गांधींच्या नव्या आरोपाचे प्रियंका गांधींनी केले समर्थन appeared first on Dainik Prabhat .
Malegaon Bomb Blast – न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना नोटीस बजावली असून, या प्रकरणाची सुनावणी सहा आठवड्यांनी निश्चित केली आहे. बॉम्बस्फोटातील पीडितांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतले आहे. बॉम्बस्फोटातील पीडित कुटुंब निसार अहमद सय्यद बिलाल आणि कुटुंबातील इतर पाच सदस्यांनी वकील मतीन शेख […] The post Malegaon Bomb Blast : काहीतरी मोठं होणार! मालेगाव स्फोटातील आरोपींना न्यायालयाची नोटीस; थेट सांगितलं….. appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या ताज्या आरोपांना “निराधार” म्हटले आहे. काँग्रेसच्या काळातही मतदारांना यादीतून वगळण्यात आले होते,असे म्हणाले. गांधी अनेकदा परस्परविरोधी दावे करतात. कधीकधी ते म्हणतात की मतदार जोडले गेले होते, तर कधी ते म्हणतात की मतदारांना वगळण्यात आले होते. मतदार यादीतून अनेकदा नावे गायब होतात […] The post Ramdas Athawale : राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .
ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत..! ब्राजिलच्या अध्यक्षांची जोरदार टीका
Donald Trump | Lula Da Silva – अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांवर ५० टक्के कर लादला आहे. जगातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत या दोन्ही देशांवर सर्वाधिक कर लादले गेले आहेत. ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी आता उघडपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. सिल्वा यांनी […] The post ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत..! ब्राजिलच्या अध्यक्षांची जोरदार टीका appeared first on Dainik Prabhat .
JioHome : जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर आणली आहे. कंपनी आपल्या ९व्या वर्धापनदिनानिमित्त जिओहोम ब्रॉडबँड सेवेचा २ महिन्यांची मोफत ट्रायल देत आहे. या ऑफरसाठी बुकिंग कशी करावी, याची माहिती खाली दिली आहे. जिओहोम मोफत ट्रायल: वाय-फायची गरज- आजच्या काळात बहुतेक घरांमध्ये वाय-फाय किंवा ब्रॉडबँड कनेक्शनची आवश्यकता असते. यामागे घरून ऑफिसचे काम, ऑनलाइन शिक्षण आणि […] The post 2 महिने मोफत इंटरनेट, घरी बसून बुक करा JioHome ट्रायल, जाणून घ्या सोपी प्रक्रिया अन् नंतरचे रिचार्ज प्लॅन appeared first on Dainik Prabhat .
Breaking News: सात ते आठ दिवसात भारत युएस टॅरिफ वादावर गोड बातमी मिळणार?
मुख्य आर्थिक सल्लागारांच्या विधानाने उद्योग विश्वात नवी चर्चाप्रतिनिधी:भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी मोठे विधान केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला टॅरिफ वादावर पडदा टाकला जाईल अशी चाहूल आर्थिक सल्लागार नागेश्वरन यांच्या नव्या विधानामुळे लागली आहे. युएस भारत मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी गुरुवारी सांगितले की, अमेरिकेसोबतच्या करविषयक समस्यांवर पुढील आठ ते दहा आठवड्यात तोडगा निघण्याची शक्यता आहे.रशियाच्या तेलाच्या खरेदीसाठी अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर लादले ला अतिरिक्त २५ टक्के कर ऑगस्टमध्ये लागू झाला, ज्यामुळे नवी दिल्लीवरील एकूण कर ५०% वर पोहोचला होता.भारत चेंबर ऑफ कॉमर्सने (Chamber of Commerce) येथे आयोजित केलेल्या संवादात्मक सत्रात बोलताना ते म्हणाले, 'वरवर पाहता, दोन्ही सरकारांमध्ये चर्चा सुरू आहे. माझा अंदाज आहे की पुढील आठ ते दहा आठवड्यात, अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ला दलेल्या करविषयक उपाययोजना आपल्याला दिसेल.' भारताची अमेरिकेला होणारी निर्यात ८५ अब्ज डॉलर्स इतकी होती.जर शुल्क कायम राहिले तर अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत घट होईल असे ते म्हणाले.मला आशा आहे की नोव्हेंबरच्या अखेरीस दंडात्मक शुल्क काढून टाकले जाईल, असे नागेश्वरन यांनी येथे उशिरा मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले.नागेश्वरन म्हणाले की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपी वाढ ७.८ टक्के होती.कोविड महामारीनंतर, भारतीय अर्थव्यवस्था अनेक देशांपेक्षा वेगाने वाढली, असे ते म्हणाले.पुढील दोन वर्षांत उत्पादन, सेवा आणि शेती क्षेत्रातील वाढ आर्थिक प्रगतीला मोठ्या प्रमाणात हातभार लावेल, असे नागेश्वरन म्हणाले. तसेच, देशाच्या वाढीला उपभोग आणि गुंतवणूक आधार देत राहतील, असेही ते म्हणाले.त्यांच्या मते, भारतातील कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर चांगले आहे. प्रति डॉलर कर्जामुळे, देशाने इतर देशांपेक्षा जास्त जीडीपी निर्माण केला, जे अर्थव्यवस्थेत भांडवलाचा कार्यक्षम वापर दर्शवते.ते म्हणाले की ग्रामीण मागणी अर्थव्यवस्थेत लवचिक राहते आणि शहरी मागणी वाढत आहे.जीएसटी दरांमध्ये अलिकडेच सवलत दिल्याने ग्राहकांच्या हातात अधिक खर्च करण्यायोग्य उत्पन्न मिळेल आणि शहरी वापर वाढण्याची शक्यता आहे, असे मुख्य आर्थि क सल्लागार म्हणाले. मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी संरचनात्मक बदल होत असताना एमएसएमई क्षेत्राला कर्ज मिळत आहे, असे ते म्हणाले, सध्याच्या काळात संसाधने एकत्रित करण्याचे मार्ग भरपूर आहेत.त्यांच्या मते, जागतिक अडचणी असूनही, अ र्थव्यवस्थेचे बाह्य क्षेत्र लवचिक आहे.चालू आर्थिक वर्षात व्यापार मजबूत राहतो, असे ते म्हणाले, परकीय चलन साठा निरोगी आहे.चालू खात्यातील तूट सौम्य आहे आणि २०२५-२६ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीच्या ०.२ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे, असे ते म्हणाले.'अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत आहे. अर्थव्यवस्थेची मूलभूत ताकद पाहता, दीर्घकाळात रुपया त्याचे मूल्य टिकवून ठेवेल आणि मजबूत होईल असा माझा विश्वास आहे' असे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणाले. सरकारच्या धोरणात्मक प्राधा न्यां चे वर्णन करताना, नागेश्वरन म्हणाले की सरकारी भांडवली खर्च, खाजगी गुंतवणूकीला चालना देण्यासाठी प्रोत्साहने आणि पद्धतशीर नियंत्रणमुक्ती यावर सतत भर दिला जात आहे.ते म्हणाले की बंदरे आणि विमानतळांसारख्या भौतिक पायाभूत सुविधांचा पु रवठा वाढला आहे, ज्यामुळे वाढ झाल्यावर अर्थव्यवस्था जास्त तापणार नाही.' चीनसोबतच्या भारताच्या व्यापाराचा संदर्भ देत ते म्हणाले की बहुतेक भांडवली आणि मध्यवर्ती वस्तू शेजारच्या देशातून आयात केल्या जातात.'भारतीय खाजगी क्षेत्राला नवोपक्रमावर अधिक काम करण्याची आणि संशोधन आणि विकासावर खर्च वाढवण्याची आवश्यकता आहे' असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) परिणामाबद्दल ते म्हणाले की ते आतापर्यंत किरकोळ राहिले आहे.कोडिंग-स्त रीय नोकऱ्या धोक्यात येतील, परंतु रोजगाराच्या दृष्टिकोनातून वाईट नाहीत. लोकांना स्वतःचे कौशल्य वाढवावे लागेल' असे ते म्हणाले.
मोहित सोमण:युएस फेड निकालापूर्वी सोन्यात अनेक स्थित्यंतरे आली. मोठ्या प्रमाणात सोन्यात हालचाली झाल्या. काही दिवसांच्या मोठ्या कमोडिटी रॅलीनंतर अखेर आज सलग दुसऱ्यांदा सोन्यात घसरण झाली आहे. प्रामुख्याने युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरा त २५ बेसिस पूर्णांकाने कपात झाल्याने अमेरिकेतील बाँड मार्केट काहीसे स्थिरावले आहे.अशातच आज डॉलरच्या निर्देशांकात (DXY US Dollar Index) मध्ये वाढ झाल्याने आज कमोडिटीत दबाव निर्माण झाला पर्यायाने आज फेड व्याजकपातीचा परिणाम म्ह णून बाजारातील सोन्याची दरपातळी व मागणी घसरली आहे. घटलेल्या स्पॉट बेटिंगनंतर संध्याकाळपर्यंत सोन्याच्या दरात आणखी घसरण झाली.'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५४ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४० रूपये घसरण झाली. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ११११७ रूपयांवर, २२ कॅ रेटसाठी १०१९० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी ८३३८ रूपयांवर पोहोचली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५४० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५०० रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४०० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा किंमत २४ कॅरेटसाठी १११७० रूपये, २२ कॅरेटसाठी १०१९०० रूपये, १८ कॅरेटसाठी ८४३८० रूपयांवर पोहोचली.आज जागतिक सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.४५% घसरण झाली आहे. प्रति डॉलर तुलनेत जागतिक मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोल्ड स्पॉट दरात ०.२२% वाढ झाली असून प्रति डॉलर दरपातळी ३६६८.३६ प्रति औंसवर गेली. डिसेंबर डिलिव्हरीसाठी यूएस गोल्ड फ्युचर्स १.३% ने घसरून $३,६७०.४५ वर आला.फेडने २५ बेसिस पॉइंट्सने दर कमी केले, भविष्यातील सवलतींबद्दल सावधगिरी बाळगले. बुधवारी फेडने आपला बेंचमार्क दर २५ बेसिस पूर्णांकाने कमी करून ४.००% ते ४.२५% पर्यंत कमी केला. सलग सहा वेळा दर स्थिर ठेवण्यानंतर डिसेंबरनंतरची ही पहि लीच कपात आहे. धोरणकर्त्यांनी या वर्षी दोन अतिरिक्त कपातीचा अंदाज लावला होता, परंतु आर्थिक वर्ष २०२६ मध्ये फक्त एकच झाली ज्यामुळे फेडरल रिझर्व्हची सावध भूमिका अधोरेखित झाली.यावर बोलताना युएस फेड चेअरमन जेरोम पॉवेल म्हणाले आ हेत की, 'कामगार बाजारातील परिस्थिती मऊ होत चालली आहे आणि रोजगार जोखीम वाढली आहे, त्यामुळे ही कपात जोखीम-व्यवस्थापन कपात (Risk Management) आहे.' या कारणामुळे सोन्यात मागणी आज घसरली. मुंबईसह भारतातील प्रमुख शह रातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १११४९ रूपये, २२ कॅरेटसाठी १०२२० रूपये, १८ कॅरेटसाठी ८४७० रूपयांवर सुरु आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये संध्याकाळपर्यंत सोन्याचा निर्देशांक ०.१८% घसरण १०९६२८ दर पातळीवर पोहोचला आहे.चांदीच्या दरातही घसरण !आज चांदीच्या दरातही फेड व्याजदरात कपात प्रभावी ठरल्याने चांदी स्वस्त झाली. आज 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपयाने घसरण होत किंमत १३२ रूपयांवर पोहोचली. तर प्रति किलो दर १००० रुपयांनी घसरत १३ १००० रूपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०८% वाढ झाली असून भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२०% वाढ झाल्याने दरपातळी १२७२३५ रूपयावर गेली आ हे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर १३१० रूपये, प्रति किलो दर १३१००० रूपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या दरातही आज मागणी घसरल्याने घट झाली. विशेषतः ईपीएफ गुंतवणूकीत सावधगिरी बाळगली गेल्याने चांदी च्या मागणीत गेल्या महिन्यात वाढ झाली होती. मात्र व्याजदरातील कपातीमुळे चांदीवरील दबाव कमी झाला आहे.
Shirur News : शिरूर तालुका सहकार सहायक निबंधकपदी हरिश्चंद्र कांबळे यांची नियुक्ती
शिरूर : शिरूर तालुक्यातील सहकार विभागाच्या सहायक निबंधकपदी हरिश्चंद्र कांबळे यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी आज (दि. १८ सप्टेंबर २०२५) शिरूर येथील कार्यालयात पदभार स्वीकारला. गेल्या तीन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. यापूर्वी दौंडचे सहायक निबंधक देविदास मिसाळ यांच्याकडे दोन महिन्यांपासून या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. शिरूरचे माजी सहायक निबंधक अरुण साकोरे यांची पदोन्नतीनंतर बदली […] The post Shirur News : शिरूर तालुका सहकार सहायक निबंधकपदी हरिश्चंद्र कांबळे यांची नियुक्ती appeared first on Dainik Prabhat .
‘या’प्रसिद्ध कंपनीच्या फोर व्हिलरमध्ये ब्रेक सिस्टम त्रुटी; 1552 गाड्या परत मागवल्या
Nissan Magnite : भारतात निर्मित २०२५ निसान मॅग्नाइट गाड्यांना तांत्रिक समस्यांमुळे परत मागवण्याचा निर्णय निसान कंपनीने घेतला आहे. ब्रेकिंग सिस्टममधील संभाव्य त्रुटीमुळे तब्बल १,५०० हून अधिक गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला निसानने आपल्या मॅग्नाइटचे नवीन मॉडेल लाँच केले होते. यावेळी कंपनीने राइट-हँड-ड्राइव्ह (RHD) आणि लेफ्ट-हँड-ड्राइव्ह (LHD) अशी दोन्ही माॅडेल एकाच वेळी सादर केले […] The post ‘या’ प्रसिद्ध कंपनीच्या फोर व्हिलरमध्ये ब्रेक सिस्टम त्रुटी; 1552 गाड्या परत मागवल्या appeared first on Dainik Prabhat .
Disha Patani : चार-पाच आलिशान कार, कोट्यवधींची घरे..; ‘दिशा पटानी’ची संपत्ती जाणून थक्क व्हाल!
Disha Patani House Firing Case : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेलीतील निवासस्थानी गोळीबार करून दहशत पसरवणारे दोन्ही कुख्यात गुन्हेगार यूपी एसटीएफ, दिल्ली आणि हरियाणा पोलिसांच्या संयुक्त चकमकीत ठार झाले आहेत. या प्रकरणात ‘लाल शूज’ हा महत्त्वाचा पुरावा ठरला, ज्याच्या आधारे पोलिसांनी गुन्हेगारांची ओळख पटवली आणि त्यांचा खात्मा केला. हे दोन्ही गुन्हेगार रोहित गोदारा-गोल्डी बरार टोळीचे […] The post Disha Patani : चार-पाच आलिशान कार, कोट्यवधींची घरे..; ‘दिशा पटानी’ची संपत्ती जाणून थक्क व्हाल! appeared first on Dainik Prabhat .
Mohsin Naqvi on Asia Cup 2025 Handshake Boycott Drama : आशिया कप 2025 मध्ये बुधवारी मोठा वाद उद्भवला, जेव्हा पाकिस्तान क्रिकेट संघाने यूएईविरुद्धच्या सामन्यासाठी ठरलेल्या वेळी हॉटेलमधून निघण्यास नकार दिला. एका क्षणी असे वाटत होते की, पाकिस्तान संघ टूर्नामेंटमधून माघार घेईल. मात्र, नंतर पाकिस्तान संघ स्टेडियमवर पोहोचला आणि यूएईविरुद्ध सामना खेळला. त्यामुळे पीसीबीचे आणि एसीसीचे […] The post Mohsin Naqvi : दिवसभराच्या ड्राम्यानंतर पाकिस्तान का मागे हटला? नक्वींनी सांगितले बहिष्कार न टाकण्याचे कारण! appeared first on Dainik Prabhat .
रियाद : सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील नवीन रणनीतिक परस्पर संरक्षण कराराने आंतरराष्ट्रीय चर्चांना उधाण आले आहे. हा करार नाटोच्या धर्तीवर घडला असून, यानुसार दोन्ही देशांपैकी कोणत्याही एकावर हल्ला झाल्यास तो दोन्ही देशांवर हल्ला मानला जाईल. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या रियाद दौऱ्यादरम्यान बुधवारी (१७ सप्टेंबर) हा करार साक्षरित झाला. सौदी क्राउन प्रिंस मोहम्मद बिन […] The post पाकिस्तानसोबत अणु संरक्षण करार करणाऱ्या सौदी अरेबियाची लष्करी ताकद किती आहे? दोन्ही देश एकत्र आले तर भारतासाठी ते किती मोठे आव्हान असेल? appeared first on Dainik Prabhat .
Euro Pratik Sales IPO ला थंड प्रतिसाद शेवटच्या दिवशी मंद वेगाने सबस्क्रिप्शन मिळाले
प्रतिनिधी: युरो प्रतिक (Euro Pratik Sales Limited) कंपनीच्या आयपीओचा आज अखेरचा दिवस होता. कंपनीला शेवटच्या दिवशी एकूण १.२३ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. तर शेवटच्या दिवशी कंपनीच्या आयपीओला १.४१ पटीने सबस्क्रिप्शन मिळा ले आहे. ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांकडून (Retail Investors)१.३१ वेळा, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) १.१० वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) २.०२ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण सबस्क्रिप्शनचा विचार केल्यास तर आयपीओसाठी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.८३ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २.२३ वेळा, किरकोळ गुंतवणूकदारांकडून १.१७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. यामुळे कंपनीला एकूण सबस्क्रिप्शनचा वि चार करता थंड प्रतिसाद मिळाला आहे.४५१.३१ कोटींचा हा आयपीओ १६ ते आज १८ सप्टेंबर कालावधीत शेअर बाजारात दाखल झाला होता. २३५ ते २४७ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित करण्यात आला होता. तसेच कंपनीच्या माहितीनुसार, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक १४८ २० रूपये (६० शेअर) अनिवार्य करण्यात आली होती. आता पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप उद्या १९ सप्टेंबरला होईल. Axis Capital Limited कंपनीने आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम केले आहे. MUFG Intime India Private Lim ited कंपनीने आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम केले आहे.या आयपीओसाठी ऑफर फॉर सेल (OFS) साठी संपूर्ण ४५१.३१ कोटींचे शेअर विक्रीसाठी उपलब्ध केले होते. प्रतिक सिंघवी, जय सिंघवी, प्रतिट सिंघवी एचयुएफ (Hindu Undivided Family HUF), जय सिंघवी एचयुएफ कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आ हेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ८७.९७ कोटी होत ते घसरत आयपीओनंतर ७०.१% होणार आहे.२०१० मध्ये स्थापन झालेली युरो प्रतीक सेल्स लिमिटेड ही डेकोरेटिव्ह वॉल पॅनेल आणि डेकोरेटिव्ह लॅमिनेट उद्योगाच्या व्यवसायात डेकोरेटिव्ह वॉल पॅने ल आणि डेकोरेटिव्ह लॅमिनेटची विक्रेता आणि मार्केटर म्हणून काम करते.ही कंपनी डेकोरेटिव्ह वॉल पॅनेल आणि लॅमिनेटसाठी अद्वितीय डिझाइन टेम्पलेट्स तयार करते, जे आधुनिक वास्तुशिल्पीय ट्रेंडशी जुळते आणि लूवर्स, चिझेल आणि ऑरिस सारख्या उत्पादनांसाठी एक नवोन्मेषक म्हणून ओळखली जाते. कंपनीला यापूर्वी इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २७% अधिक महसूल मिळाला होता तर कंपनीने करोत्तर नफा (PAT) २२% अधिक प्रमाणात मिळवला होता. सध्याचे कंपनीचे बाजार भांडवल (Market Capita lisation) २५२४.३४ कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनु सार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी आपल्या आर्थिक स्थिती मजबूतीसाठी करणार आहे.
राज्यातील 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; अतिवृष्टीचा नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका
मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये तब्बल १७ लाख ८५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. यात नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे […] The post राज्यातील 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; अतिवृष्टीचा नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने सरकारी अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहन खरेदीच्या किंमत मर्यादेसंदर्भात नवा शासकीय आदेश (जीआर) जारी केला आहे. हा आदेश १७ सप्टेंबर २०२५ पासून लागू झाला असून, यापूर्वीचे सर्व जुने आदेश रद्द करण्यात आले आहेत. वाढती उत्पादन किंमत, महागाई आणि बीएस-व्हीआय मानकांच्या नवीन तंत्रज्ञानाच्या गाड्यांच्या किंमतीत झालेली वाढ हे या निर्णयामागील कारण असल्याचे […] The post महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांसाठी सरकारी वाहनांच्या नवीन किमती ठरल्या, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसाठी ‘नो लिमिट’ appeared first on Dainik Prabhat .
प्रतिनिधी:आजपासून आयव्हॅल्यु इन्फो सोल्युशन्स लिमिटेड (Ivalue Info Solutions Limited) कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात दाखल झाला आहे. पहिल्या दिवशी कंपनीला एकूण ०.२४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. किरकोळ गुंतवणूकदारां कडून एकूण ०.४१ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) यांच्याकडून ० पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) ०.१७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ५६०.२९ कोटी बूक व्हॅल्यु असलेला हा आयपीओ आजपासून सुरू झाला असून २२ सप्टेंबरपर्यंत बिडिंग (बोलीसाठी) खुला असणार आहे. २५ सप्टेंबरला कंपनी बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) होणार आहे. IIFL Capital Services Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे. Kfin Technolog ies Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४९५० रूपयांची गुंतवणूक (५० शेअर) करणे अनिवार्य असणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) २३ सप्टेंबरला करण्यात येईल. यापैकी १.८७ कोटी शेअर ऑफर फॉर सेल (OFS) करता उपलब्ध असतील. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ५०% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५% वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. यापूर्वी च कंपनीने काल अँकर गुंतवणूकदारांकडून १६८.०९ कोटींची उभारणी केली होती.सुनिल कुमार पिल्लई, क्रिष्णा राज पिल्लई, श्रीनिवासन श्रीराम हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ३९.९२% होते जे आयपीओनंतर घसरत ३१.७३% पर्यंत खाली येईल. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर यापूर्वी १९% महसूल मिळाला असून करोत्तर नफा (Profit after tax PAT) २१% मिळाला आहे. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) सध्या १६००.८४ कोटी रुपये होते. कंपनी प्रामुख्याने एंटरप्राईजे सोलूशन कंपनी आहे.
Ramiz Raja : भारत-पाक वादात रमीज राजांचा दावा फसवा, पायक्रॉफ्टबाबत सत्य आलं समोर!
Ramiz Raja on Andy Pycroft : आशिया कप 2025 च्या ग्रुप-ए मध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने क्रिकेट विश्वात खळबळ माजवली आहे. या सामन्यात भारतीय संघातील एकाही खेळाडूने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि त्यांच्या संघाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आता रमीझ राजा यांच्या वक्तव्याने नवा […] The post Ramiz Raja : भारत-पाक वादात रमीज राजांचा दावा फसवा, पायक्रॉफ्टबाबत सत्य आलं समोर! appeared first on Dainik Prabhat .
Pakistan News : महागाईमुळे पाकिस्तान लाचार…; गव्हाचे पीठ, डाळी प्रचंड महागल्या
Pakistan News – पाकमधील पंजाब हा पाकिस्तानचा सर्वात मोठा गहू उत्पादक प्रदेश आहे. देशातील सुमारे ८० टक्के गहू येथून येतो. सध्या पंजाबमधून गव्हाच्या वाहतुकीवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या भागात पिठाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पंजाब सरकारचा असा दावा आहे की कोणतेही अधिकृत निर्बंध लादण्यात आलेले […] The post Pakistan News : महागाईमुळे पाकिस्तान लाचार…; गव्हाचे पीठ, डाळी प्रचंड महागल्या appeared first on Dainik Prabhat .
Buldhana News : धक्कादायक ! बुलडाण्यामध्ये भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू
बुलडाणा : अज्ञात वाहनाने चारचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात तीन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीररीत्या जखमी आहेत. ही घटना चिखली-रणथमनजिक महामार्गावर मध्यरात्री ११.४० वाजता घडली. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, चारचाकी वाहनाने काही प्रवासी जळगावकडून नागपूरकडे येत होते. महामार्गावर मलकापूर तालुक्यातील चिखली-रणथमनजिक चारचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. […] The post Buldhana News : धक्कादायक ! बुलडाण्यामध्ये भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करणार? लवकरच येणार चांगली बातमी; मुख्य आर्थिक सल्लागारांनी दिले संकेत
नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफच्या मुद्यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी गुरुवारी सांगितले की, पुढील आठ ते दहा आठवड्यांत अमेरिकेसोबतच्या शुल्कासंदर्भातील वादाचा समाधानकारक तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क लादले आहे, ज्यामुळे एकूण टॅरिफ ५० […] The post अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करणार? लवकरच येणार चांगली बातमी; मुख्य आर्थिक सल्लागारांनी दिले संकेत appeared first on Dainik Prabhat .
Bangladesh : बांगलादेशात संगीत, नृत्य- कला शिकवण्यास विरोध; काय आहे नेमका वाद? वाचा सविस्तर…
Bangladesh – बांगलादेशची शिक्षण व्यवस्था सध्या एका मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. मुहम्मद युनूस प्रशासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) अंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये संगीत आणि नृत्य शिक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याचा उद्देश मुलांना कला, संस्कृती आणि सर्जनशील शिक्षणाशी जोडणे आहे. तथापि, जमात-ए-इस्लामी, खिलाफत मजलिस आणि बांगलादेश खिलाफत चळवळ यासारख्या कट्टरपंथी गटांनी निदर्शने सुरू केली आहेत. […] The post Bangladesh : बांगलादेशात संगीत, नृत्य- कला शिकवण्यास विरोध; काय आहे नेमका वाद? वाचा सविस्तर… appeared first on Dainik Prabhat .
Wagholi News : वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीला मिळाले आपले सरकार सेवा केंद्र
वाघोली : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीला आपले सरकार सेवा केंद्र’ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी […] The post Wagholi News : वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीला मिळाले आपले सरकार सेवा केंद्र appeared first on Dainik Prabhat .
अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्याला कसं संपवलं? इनसाइड स्टोरी वाचा…
Disha Patani House Firing Case: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेलीतील निवासस्थानी गोळीबार करून दहशत पसरवणारे दोन्ही कुख्यात गुन्हेगार यूपी एसटीएफ, दिल्ली आणि हरियाणा पोलिसांच्या संयुक्त चकमकीत ठार झाले आहेत. या प्रकरणात ‘लाल शूज’ हा महत्त्वाचा पुरावा ठरला, ज्याच्या आधारे पोलिसांनी गुन्हेगारांची ओळख पटवली आणि त्यांचा खात्मा केला. हे दोन्ही गुन्हेगार रोहित गोदारा-गोल्डी बरार टोळीचे सक्रिय […] The post अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्याला कसं संपवलं? इनसाइड स्टोरी वाचा… appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “मतचोरीचा” पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी म्हटले आहे. त्यांनी दावा केला की चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात ६,८५० मतांमध्ये फेरफार करण्यात आला आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालयाच्या अंतर्गत राज्य पोलिसांनीही या प्रकरणात […] The post Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली मागणी appeared first on Dainik Prabhat .
Pune news : पुणे स्टेशनवर जबरी चोरीचा प्रयत्न; दोन आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी पकडले
पुणे – पुणे रेल्वे स्टेशनवर पहाटे एका तरुणाला मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले. अंबादासजी फोटजावरे ( १९) व प्रसाद दत्तू कांबळे ( २७, दोघेही फिरस्ते, पुणे स्टेशन) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी संतोष अनिल जाधव (व २२, रा. गंगानगर, ता. किनवट, जि. नांदेड) हा ९ सप्टेंबर रोजी पहाटे पुणे […] The post Pune news : पुणे स्टेशनवर जबरी चोरीचा प्रयत्न; दोन आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी पकडले appeared first on Dainik Prabhat .
Share Market Rise : ‘या’ 6 कारणांमुळे भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी
Share Market Rise : भारतीय शेअर बाजाराने आज सलग तिसऱ्या दिवशी तेजीचा वेग कायम ठेवला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ४५० अंकांनी उसळून ८३,१४१.२१ च्या पातळीवर पोहोचला होता, तर निफ्टी ११५ अंकांच्या वाढीसह २५,४४८.९५ वर व्यवहार करत होता. गेल्या १४ व्यवहार दिवसांत निफ्टीने १,००० अंकांहून अधिक उसळी घेतली आहे. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स ३२०.२५ अंक (०.३९%) वाढीसह […] The post Share Market Rise : ‘या’ 6 कारणांमुळे भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी appeared first on Dainik Prabhat .
Amazon Festival Sale : फेस्टिवलमध्ये टेक्नॉलॉजीची मेजवानी.! मोबाईल-लॅपटॉपवर मिळणार मोठा डिस्काउंट
Amazon Festival Sale : सध्या सणासुदीचा हंगाम सुरू झाला असून या काळात सर्व ई-कॉमर्स कंपन्या फेस्टिव्हल सेल सुरू करतील. आज आम्ही तुम्हाला अमेझॉनच्या फेस्टिव्हल सेलबद्दल माहिती देत आहोत. अमेझॉनच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, अमेझॉन फेस्टिव्हल सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होईल. ग्राहकांना ई-कॉमर्स कंपनीकडून मोबाईल फोन, लॅपटॉप आणि होम अप्लायन्सेसवर लक्षणीय सूट मिळेल. कंपनीचा दावा आहे की या […] The post Amazon Festival Sale : फेस्टिवलमध्ये टेक्नॉलॉजीची मेजवानी.! मोबाईल-लॅपटॉपवर मिळणार मोठा डिस्काउंट appeared first on Dainik Prabhat .
राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन'मतदान वगळणे शक्य नाही
नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप निवडणूक आयोगाने जोरदार फेटाळून लावला आहे. राहुल गांधींनी केलेला हा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि निराधार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही नागरिकाला 'ऑनलाइन' पद्धतीने मतदार यादीतून नाव वगळण्याचा अधिकार नाही. कोणताही मतदार वगळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला सुनावणीची संधी दिली जाते, त्यानंतरच आवश्यक ती प्रक्रिया केली जाते. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे आयोगाने नमूद केले.आळंद मतदारसंघाची वस्तुस्थितीआळंद मतदारसंघात ६,००० हून अधिक मतदार वगळले गेल्याचा राहुल गांधींचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. आयोगाने याआधीच्या प्रकरणांचा हवाला देत सांगितले की, २०१३ मध्येही अशा प्रकारचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एफआयआर दाखल करण्यात आला होता.निवडणूक आयोगाने आळंद मतदारसंघाच्या इतिहासाची माहिती दिली. २०१८ मध्ये या मतदारसंघातून भाजपचे सुभाष गुट्टेदार विजयी झाले होते, तर २०२३ मध्ये काँग्रेसचे बी. आर. पाटील विजयी झाले होते. राहुल गांधींच्या आरोपावर आयोगाने सविस्तर स्पष्टीकरण देऊन हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे.
नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल
नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसालगणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे. देवीच्या मंडपातील झगमगाट,दांडीयाची मजा, गरब्याचे वेध लागतात .यात संगीताबरोबरच हौस असते ती लेहेंग्याची. याच लेहेंग्यासाठी नवनवे कापड बाजारपेठेत आले आहे. या बाजारपेठात खरेदीसाठी जा आणि यंदाचा नवरात्रीचा लूक आकर्षक करा.१.भुलेश्वर मार्केटतुम्हाला लेहेंग्यामध्ये वेगवेगळे पर्याय हवे असतील तर भुलेश्वर मार्केट हा सर्वोत्तम पर्याय आहे. साध्या लेहेंग्यांपासून ते जड लेहेंग्यांपर्यंत,त्यांच्याकडे सर्व आहे. अर्ध-शिलाई केलेले लेहेंगे देखील आहेत, म्हणून तुम्हाला फक्त तुमच्या शिंप्याकडून तुमच्या आकारानुसार किमान शिवणे आवश्यक आहे! तुमच्याकडे कमी वेळ असेल तर हे मार्केट एक उत्तम पर्याय आहे.२. नटराज मार्केटकमी पैशात उत्तम कपडा हवा असेल तर हे मार्केट तुमच्यासाठीच आहे. कापडाच्या गुणवत्तेची कमी नाही. त्यावर केलेले काम अनोखे आणि अगदी जुळणाऱ्या कापडांचीही येथे प्रचंड वैविध्यता आहे.कुठे: स्वामी विवेकानंद रोड, विजयकर वाडी इंडस्ट्रियल, विजयकर वाडी, मालाड पश्चिम, मुंबईकधी: सकाळी ११ ते रात्री ९.३०; गुरुवारी बंद.३. मंगलदास मार्केटट्रेंडमधील अनेक उत्कृष्ट डिजाइन तूम्हाला इथे मिळतील. मुंबईतील व बाहेरील अनेक विक्रेते याच मार्केटमधून खरेदी करतात. नवरात्रीच्या एक किंवा दोन आठवडे आधी , तुम्हाला येथे कापडांचे नवीन ट्रेंड आढळतील. या बाजारात मिळणाऱ्या कापडाचा दर्जासुध्दा उत्तम असतो.कुठे -मंगलदास मार्केट, ६६ कांतिलाल एम. शर्मा स्ट्रीट, लोहार चाळ, काळबादेवी, मुंबईकधी : सकाळी ११ ते रात्री ९; बहुतेक दुकाने रविवारी बंद असतात.४. मनीष मार्केटडीएन नगर मेट्रो स्टेशनच्या खाली फोर बंगलोजमधील हे मार्केट आहे. त्यांच्याकडे तुमच्या नवरात्रीच्या पोशाखांसाठी कापड, बॉर्डर्स, भरतकामाचे कापड आणि अगदी लटकनची एक अनोखी स्टाईल आहे.कुठे: मनीष मार्केट, वर्सोवा रोड, मनीष नगर, फोर बंगलोज, अंधेरी पश्चिम, मुंबईकधी: सकाळी १० ते संध्याकाळी ७.३०, रविवारी बंद.५.पुरूषांसाठी बोरिवली स्टेशन मार्केटदुकाने आणि स्टॉल्सची एक गल्ली आहे जिथे सर्वात आकर्षक दिसणारे उत्सवी कपडे विकले जातात.तुम्हाला कोट्या ,पुरुषांसाठी केडिया तसेच महिलांसाठी रंगीबेरंगी चनिया-चोली सहज मिळतील . रेडीमेड असल्याने, तुम्ही तुमची खरेदी शेवटच्या क्षणी येथे करू शकता!कुठे: स्वामी विवेकानंद रोड, बोरिवली पश्चिम, मुंबईकधी: सकाळी १० ते रात्री ८; सर्व दिवस६.मंगलम मार्केटस्वत:ला नवा लूक देण्यासाठी तर मंगलम मार्केट तुमच्यासाठी वरदान आहे. पारंपरिक चनिया-चोलीपासून ते ट्रेंडीपर्यंत,कपड्यांची विविधता येथे आहे. दांडिया - दिवा बनवण्याचा विचार करत असाल तर आजच जा.कुठे: दशरथलाल जोशी रोड, स्टेशनजवळ, एलआयसी कॉलनी, सुरेश कॉलनी, विले पार्ले पश्चिम, मुंबईकधी: सकाळी १० ते रात्री ८; रविवारी बंद७. रंगवस्त्र, चारकोपचमकदार रंग असोत किंवा साधेपणा, गरबा रात्रीसाठी आवश्यक असलेले सर्व काही त्यांच्याकडे आहे! लक्षात ठेवा की रंगवस्त्र नवरात्रीचे पोशाख भाड्याने देते आणि तुमच्या कपाटात कायमस्वरूपी भर घालण्याच्या आशेने येथे येण्यापूर्वी ते विकत नाही. भाड्याने घेणे पाकिटासाठी आणि पर्यावरणासाठी देखील उत्तम ठरू शकते.कुठे: रंगवस्त्र, ६४/९०, श्रीजी कृपा बंगला, सेंट मेरी हायस्कूलच्या समोर, सेक्टर २, चारकोप गाव, मुंबईकधी: सकाळी ९ ते संध्याकाळी ६, सर्व दिवस८.सृष्टी, ठाणेभरतकाम केलेले,पातळ किंवा मणीदार सजावट असलेले,येथे प्रत्येकासाठी काहीतरी आहे. ते बदलूनदेखील देतात, म्हणून जर एखादा विशिष्ट पोशाख नीट बसत नसेल, तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन बदल करण्याऐवजी सृष्टीमधील लोकांकडूनच तो स्नूफ फिट घेऊ शकता.सलवार कमीज असो, अनारकली असो, पटियाला असो आणि बरेच काही त्यांच्याकडे आहे.कुठे: सृष्टी, अनुभव बिल्डिंग, राम मारुती रोड, ठाणे, महाराष्ट्र ४००६०१केव्हा: सकाळी १० ते रात्री ९, सर्व दिवस९.ओंकार बुटीक, विलेपार्लेहे एक छोटेसे दुकान वाटेल पण त्यांच्याकडे गरबा रात्रीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. चनिया चोळी, दागिने, आकर्षक हेडगियर आणि बरेच काही, तुम्ही या महिन्याची सर्व बचत येथे खर्च कराल! पण गुणवत्ता आणि डिझाइन खुप सुंदर.कुठे: दुकान क्रमांक ३ सुपर मार्केट, मांगीबाई रोड, विले पार्ले पूर्व, मुंबईकधी: सकाळी ९.३० ते रात्री ९, रविवार बंद१०. सांताक्रुज मार्केटया भागात एक प्रसिद्ध बाजार आहे,जो गुरुवारी भरणाऱ्या आठवड्याच्या बाजारांसाठी विशेषतः लोकप्रिय आहे. पारंपरिक कपडे, विशेषतः वधूचे कपडे लोकप्रिय आहेत.कुठे: कल्कि फ्लॅगशिप स्टोर सांताक्रूज़कधी: सकाळी ९.३० ते रात्री ९, रविवार बंद
भारतातील बगलामुखी देवीची ही मंदिरे तुम्ही पाहिली का...या नवरात्रीमध्ये नक्की जा दर्शनाला जा.कोर्टाची कामे मार्गी लागतील.नवरात्रोत्सव २०२५- नवरात्रीची तयारी रसगळीकडे सुरू झाली आहे. यानिमित्ताने विविध ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी जाण्यास तुम्ही उत्सुक असाल. मग बगळामुखी देवीची ही मंदिरे तुम्ही नक्की भेट द्या. असे सांगतात की, येथे दर्शन घेतल्याने न्यायालयीन वादही सुटतात. देशातील अनेक प्रमुख व्यक्ती आणि राजकारणी देखील या मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी येतात. माता बगलादेवीची भारतातील ही तीन ऐतिहासिक मंदिरं खुप आकर्षक आहेत. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ. हिंदू पौराणिक कथांमध्ये, बगलामुखीला दहा महाविद्यांमध्ये आठवे स्थान आहे.महाभारताच्या वेळेचे बगलामुखी मंदीर- मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील नलखेडा येथे लखुंदर नदीच्या काठावर तीनमुखी माँ बगलामुखीचे मंदिर आहे. हे मंदिर महाभारत काळातील आहे असे सांगतात. महाभारत युद्धात विजय मिळवण्यासाठी पांडवांनी येथे ध्यान केले होते अशी आख्यायिका आहे. स्मृती इराणी, उमा भारती, गिरिराज प्रसाद, अमर सिंह, जयाप्रदा, विजयराजे सिंधिया यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी दरबारात दर्शन घेतले आहे. पूर्वी देवीला देहरा या नावाने ओळखले जात असे. येथे हळद आणि पिवळ्या रंगाच्या पूजा साहित्याला पूजेत विशेष महत्त्व आहे.दातिया जिल्ह्यातील माँ पितांबर सिद्धपीठ-हे मंदिर देवी पितांबरीला समर्पित आहे, जी तीन प्रहरात वेगवेगळी रूपे धारण करते. देवीची बदलती रूपे अज्ञात आहेत आणि मंदिरात प्राचीन वानखंडेश्वर महादेव शिवलिंग आहे.१९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान, पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या विनंतीवरून, मंदिराच्या पुजाऱ्याने देशाच्या संरक्षणासाठी ५१ कुंडांचा महायज्ञ केला.परिणामी, युद्धाच्या ११ व्या दिवशी, चीनने आपले सैन्य मागे घेतले.१९६५, १९७१ आणि २००० च्या भारत-पाकिस्तान युद्धांसह, राष्ट्रीय संकटाच्या काळात, मंदिर गुप्तपणे पूजा करण्याचे ठिकाण आहे, जिथे देवी पितांबराचा अवतार असलेली देवी बगलामुखी विजयासाठी पूजनीय होती.न्यायालयीन खटल्यांमधूनही सुटका करणारी हिमाचलची कांगडायेथे प्रार्थना केल्याने सर्व त्रास दूर होतात असे मानले जाते. त्यामुळे न्यायालयीन खटल्यांमधूनही सुटका मिळते. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकारण्यांपर्यंत सर्वजण मंदिरात येतात. मंदिराशेजारील प्राचीन शियावलीमध्ये एक शिवलिंग स्थापित आहे, जिथे लोक देवीचे दर्शन घेतल्यानंतर जलाभिषेक करतात. असे म्हटले जाते की देवी हळदीच्या पाण्यातून प्रकट झाली. पिवळ्या रंगामुळे तिला पितांबरी देवी असेही म्हणतात. तिला पिवळा रंग खूप आवडतो, म्हणून तिच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचे साहित्य वापरले जाते
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर वाढीने झालेली आहे. दाने दाने वाले पे लिखा हे खानेवाले का नाम ! असं म्हणतात तसेच काहीसे आज झाले. शेअर बाजारात आज आयती संधी युएस बाजारातील व्याजदर कपातीमुळे झाली. अंतिमतः शेअर बाजारात अस्थिरता नष्ट झाल्याने आज बाजारात तेजी सुरूच राहिली. सकाळी ०.५०% ते १% पर्यंत घसरणाऱ्या अस्थिरता निर्देशांकाने ३% पेक्षा अधिक कोसळल्याने बाजाराला सपोर्ट लेवल मिळाली. आज आयटी शेअर्समध्ये मोठी रॅली झाल्याने बाजाराला आ धारभूत तेजी मिळण्यास मदत झाली होती तसेच मिड स्मॉल कॅप शेअरचाही आधार गुंतवणूकदारांना मिळाला. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ३२०.२५ अंकाने बंद होऊन ८२०१३.९६ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी १८.६५ अंकांवर बंद होत २५४२३.६० पात ळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक (०.३५%),व निफ्टी बँक (०.४२%) निर्देशाकांतही मोठी वाढ झाल्याचा फायदा बाजारात झाला.आज क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ आयटी (०.८३%), हेल्थकेअर (१.३३%), फार्मा (१.५०%), मिडस्मॉल फायनांशियल सर्वि सेस (० .६१%),मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.६९%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण मिडिया (०.३०%), पीएसयु बँक (०.१६%) निर्देशांकात झाली आहे.आज विशेषतः अमेरिकेच्या फेडने २५ बेसिस पूर्णांकाने दर कपात केल्याने गुंतवणूकदारांमध्ये आशा निर्माण झाली होती. त्यामुळे भारत-अमेरिका व्यापार चर्चेदरम्यान गुंतवणूकदारां मध्ये आशावाद निर्माण झाला आहे तो या आठवड्यातही कायम राहण्याची श क्यता आहे.बाजार विश्लेषकांनी म्हटल्याप्रमाणे,फेडने केलेल्या दर कपातीमुळे अल्पकालीन आधार मिळत आहे. आज आयटी क्षेत्र हा प्रमुख चालक होता ज्यामुळे अमेरिकन बाजारपेठेतील त्याच्या प्रदर्शनामुळे काही मजबूत वाढ नोंदवली.मजबूत सुरुवातीनंतर, मध्य-ट्रेडिंग (Middle Trading Session) सत्रात बेंचमार्क निर्देशांक दिवसाच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत होते. दुपारी १ वाजता सेन्सेक्स १५८.६६ अंकांनी किंवा ०.१९ टक्क्यांनी वाढून ८२८५२.३७ वर पोहोचला आणि निफ्टी ५० ३८.९५ अंकांनी किंवा ० .१५ टक्क्यांनी वाढून २५३६९.२० वर पोहोचला होता. अखेरीस त्यात वाढ झाली. सत्राच्या सुरुवातीला, सेन्सेक्सने ८३१०० चा टप्पा गाठला होता आणि निफ्टी ५० काही काळासाठी २५४०० पातळीच्यावर पोहोचला होता.आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ पुनावाला फायनान्स (१२.३०%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (६.५५%), झेन टेक्नॉलॉजी (५.००%), न्यूजेन सॉफ्टवेअर (३.८५%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.७३%), उषा मार्टिन (३.४१%), ग्लेनमार्क फार्मा (३.२३%), सम्मान कॅपि टल (३.०५%), इटर्नल (२.९२%), होंडाई मोटर्स (२.६४%), आरबीएल (२.५७%),एल अँड टी टेक्नॉलॉजी (२.४३%), केफिन टेक्नॉलॉजी (२.४३%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (२.१५%) समभागात झाली आहे.आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण सारडा ए नर्जी (५.६०%), कोहान्स लाईफ (५.५५%), डीसीएम श्रीराम (४.७७%), सीसीएल प्रोडक्ट (२.९१%), वारी एनर्जीज (२.८७%), रिलायन्स पॉवर (२.८७%), एचबीएल इंजिनिअरिंग (२.२६%), कोल इंडिया (१.६५%), टाटा केमिकल्स (१.५८%), महानगर गॅस (१.५०%), विशाल मेगामार्ट (१.४९%), बजाज होल्डिंग्स (१.४३%) समभागात झाली आहे.आजच्या एकूण बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'अमेरिकन फेडरल रिझर्व्हने दर २५ बीपीएसने ४-४.२५% पर्यंत कमी केल्यानंतर आणि वाढत्या नोकरी बाजारातील जोखीम कमी कर ण्यासाठी या वर्षी आणखी दोन कपात करण्याचे संकेत दिल्यानंतर जागतिक शेअर बाजार हिरव्या रंगात व्यवहार करत होते. जागतिक उत्साहाचे प्रतिबिंब दाखवत, भारतीय बाजार सकारात्मक गॅप-अपसह उघडले आणि सत्राच्या पहिल्या सहामाहीत कडेकडेचा मार्ग राखला. उत्तरार्धात, नफा घेण्याच्या आणि गॅप-फिलिंगच्या हालचाली उदयास आल्या, ज्यामुळे निफ्टी ५० ने कालच्या २५,३४६ च्या उच्चांकाची पुनरावृत्ती केली आणि दिवसाच्या शिखराच्या जवळ स्थिरावला.क्षेत्रीयदृष्ट्या, फार्मा, आयटी आणि वित्तीय सेवा स मभाग हे प्रमुख वाढणारे होते, तर ऊर्जा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि मीडिया निर्देशांकांनी कमी कामगिरी केली. डेरिव्हेटि व्ह्जच्या आघाडीवर, मॅनकाइंड फार्मा, पेज इंडस्ट्रीज, केफिन टेक्नॉलॉजीज, एलटीआयमाइंडट्री आणि एचएफसीएलमध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट बिल्ड-अप दिसून आला, जो आगामी सत्रांपूर्वी सक्रिय स्थिती दर्शवितो.'आजच्या रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एचडीएफ सी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक दिलीप परमार म्हणाले आहेत की,'भारतीय रुपयाची चार दिवसांची तेजी मंदावली, जी प्रादेशिक चलनांमधील कमकुवतपणाचे प्रतिबिंब आहे. फेड ने २५-बेस-पॉइंट दर कपात केल्यानंतर डॉलरमध्ये तीव्र वाढ झाली, विशेषतः 'डॉट प्लॉट'वरून असे सूचित होते की २०२५ च्या अखेरीस आणखी दोन कपाती टेबलवर आहेत. इतर प्रमुख कंपन्यांच्या तुलनेत डॉलर कमकुवत असूनही, रुपयाचा कल मऊ आहे,त्या ची घसरण सध्या दर कमी होण्यास अडथळा आणण्याऐवजी वाढीचे स्थिरीकरण म्हणून काम करत आहे. जवळच्या काळात, आपल्याला स्पॉट युएस डॉलर ८७.६५ वर समर्थित (Support) आणि ८८.४० वर प्रतिकार (Resistance) असल्याचे दिसून येते.'त्यामुळे उद्याच्या बाजारात तेजी कायम राहिली तरी किती प्रमाणात येईल याची शाश्वती नाही. मात्र उद्या आशियाई बाजारातही या फेड कपातीचा चांगला परिणाम अपेक्षित असल्याने खरी कसोटी उद्या सकाळी गिफ्ट निफ्टीची आहे. त्यातील संकेत उद्याच्या बाजारातील तेजी अथवा मंदी ठरवतील.
Sunil Tatkare : राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपावर सुनील तटकरे यांनी दिली ‘ही’प्रतिक्रिया
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) चे महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी राहुल गांधी यांच्या ‘मतचोरीच्या’ ताज्या आरोपांना ‘बालिश’ म्हटले आणि काँग्रेस नेते आणि विरोधी इंडिया ब्लॉकने मांडलेले कथन समजून घेण्याइतके मतदारांना ज्ञान आहे असे म्हटले आहे.नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘चिंतन शिबिर’च्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. नोव्हेंबर २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा […] The post Sunil Tatkare : राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपावर सुनील तटकरे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया appeared first on Dainik Prabhat .
Ayush Komkar Murder : शूटर मुनाफ पठाणला अटक; कोमकर हत्याकांडात निभावली होती महत्वाची भूमिका
पुण्यातील नाना पेठेतील आंदेकर टोळीने माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणात आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी समर्थनगर पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना यापूर्वीच अटक केली होती आणि आता या हत्याकांडातील मास्टरमाइंड कृष्णा […] The post Ayush Komkar Murder : शूटर मुनाफ पठाणला अटक; कोमकर हत्याकांडात निभावली होती महत्वाची भूमिका appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : नवी मुंबईतील वाशी सेक्टर ९ येथील नैवेद्य आणि अलबेला या दोन सोसायट्यांमधील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाईला स्थगिती देण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने बजावलेल्या नोटीशीला कोणत्या अधिकारात स्थगिती दिली, असा थेट सवाल न्यायालयाने सुनावणीदरम्यान उपस्थित केला. या प्रकरणात पुढील सुनावणी शनिवारी […] The post कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, जाणून घ्या ‘ते’ प्रकरण appeared first on Dainik Prabhat .
कोयनानगर – माथेरान, दार्जिलिंग, शिमला आणि निलगिरीसारख्या हिल रेल्वेप्रमाणेच मिनी ट्रेन या धर्तीवर सह्याद्रीच्या हृदयात – कोयनानगरमध्ये आणखी एक स्वप्नवत प्रवास आकार घेत आहे. पर्यटनाची गाडी अनेक वर्षं थांबली होती, पण पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ती पुन्हा रुळावर आणली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे लवकरच कोयनेच्या हिरव्या दऱ्यांमधून “जॉय मिनी ट्रेन” धावणार असून, पर्यटकांना निसर्गाच्या अद्भुत मेजवानीचा […] The post कोयनानगरला निसर्गाच्या कुशीतून धावणार ‘जॉय मिनी ट्रेन’; शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने पर्यटनवाढीसाठी नवा प्रकल्प appeared first on Dainik Prabhat .
दशावतार सिनेमाचे पोस्टर पहिल्यावरच तो पहायची उत्कंठा लागली होती आणि सिनेमा पाहिल्यावर ती योग्य होती याचीच अनुभूती आली… निसर्गानी वेढलेले नितांत सुदंर…. आपले कोकण..इथल्या निसर्गासारखीच सुदंर इथली माणसं… इथल्या मातीशी, निसर्गाशी, समुद्राशी, झाडांशी घट्ट नातं जोपसणारी आणि या निसर्गाला शाबूत ठेवण्यासाठी जीवाची रान करणारी. तशीच इथली पारंपारिक संस्कृती, लोककला जपणारी. अशीच एक लोककला म्हणजे दशावतार….चेहऱ्याला […] The post रंगलेली दशावतारी रंगपूजा….. appeared first on Dainik Prabhat .
महाराष्ट्रातील कोणत्या मतदार संघातील मतचोरीचे केले आरोप; राहुल गांधींकडून पुरावे सादर
Rahul Gandhi | काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्यावरून भारतीय निवडणूक आयोग आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रात मतचोरी झाल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ‘राजुरा’ विधानसभा मतदारसंघात मतचोरीचे गंभीर आरोप करत पुरावे सादर केले आहेत. राजुरा विधानसभा मतदारसंघामध्येही […] The post महाराष्ट्रातील कोणत्या मतदार संघातील मतचोरीचेकेले आरोप; राहुल गांधींकडून पुरावे सादर appeared first on Dainik Prabhat .
ही फुले देवीला अर्पण करा आणि देवीचा आशीर्वाद मिळवा !
मुंबई : हिंदू धर्मात नवरात्र हा सर्वात पवित्र सण मानला जातो. नवरात्रीचा हा उत्सव वर्षातून चार वेळा येतो, यामध्ये दोन गुप्त नवरात्र, एक चैत्र नवरात्र आणि एक शारदीय नवरात्र यांचा समावेश आहे. शारदीय नवरात्र यापैकी सर्वात महत्वाची आणि भव्य मानली जाते. शारदीय नवरात्रीमध्ये भाविक त्यांच्या घरांमध्ये, मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये देवीची स्थापना करतात आणि नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात. यावर्षी नवरात्रोत्सव २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि १ ऑक्टोबर रोजी संपेल. देवीच्या पूजेत फुले अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी देवीला कोणती फुले अर्पण करावीत ते जाणून घेऊया.असे मानले जाते की काही फुले देवीला अर्पण करू नयेत, तर काही फुले अर्पण केल्यावर देवीचा आशीर्वाद मिळतो आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. यापैकी लाल फुलांना विशेष महत्त्व आहे, विशेषतः लाल जास्वंद , जे देवी दुर्गेचे आवडते फूल मानले जाते.नवरात्रीत जर भक्तांनी उपवास केला आणि भक्तीभावाने देवी दुर्गाची पूजा केली तर देवी त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करते आणि त्यांचे रक्षण करते, असे मानले जाते. या काळात तिला आवडते फुले, अन्न आणि लाल वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते.देवी दुर्गेला कण्हेर आणि गोकर्ण फुले देखील आवडतात. तथापि, नवरात्रीच्या उपासनेत लाल जास्वंद फुले सर्वात महत्वाची असतात. माता देवीला कण्हेर फुल अर्पण केल्याने ती खूप प्रसन्न होते आणि ती तिच्या भक्तांवर विशेष आशीर्वादांचा वर्षाव करते.गोकर्ण फूल पूजेच्या वेळी देवी दुर्गाला देखील अर्पण करता येते. हे फूल देवीला प्रसन्न करते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. दुर्गा सप्तशतीमध्येही या फुलाचा उल्लेख आहे. लाल रंग शक्ती, शौर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे, म्हणून देवीच्या पूजेत याला विशेष स्थान दिले जाते.
Movie release : आतली बातमी फुटली ते जॅाली एलएलबी 3 ; उद्या या सिनेमांची मेजवानी, वाचा..
Movie release : उद्या १९ सप्टेंबर हा दिवस सिनेमाप्रेमींसाठी खूप खास असणार आहे. या दिवशी दमदार हिंदी आणि मराठी सिनेमे बॅाक्स अॅफिसवर रिलीज होणार आहेत. नुकताच मागच्या आठवड्यात मराठीत तीन मोठे सिनेमे रिलीज झाले. दशावतार हा सिनेमा चांगला प्रेक्षकवर्ग आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाला आहे. याशिवाय आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट या सिनेमांनाही बऱ्यापैकी प्रतिसाद प्रेक्षकांनी […] The post Movie release : आतली बातमी फुटली ते जॅाली एलएलबी 3 ; उद्या या सिनेमांची मेजवानी, वाचा.. appeared first on Dainik Prabhat .