हिंदुस्थानची यंग ब्रिगेड सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. 19 वर्षांखालील टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. टीम इंडियाचे धडाकेबाज सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज यांनी विस्फोटक अंदाजात शतक […]
Solapur : टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयाने घेतला मोकळा श्वास
टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अतिक्रमणे हटवली टेंभुर्णी : ग्रामपंचायत कार्यालयासमोरील आठ व ग्रामपंचायत आवारातील चोख पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यात असल्याची माहिती सरपंच सुरजा बोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिक्रमण काढल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाने मोकळा श्वास घेतला. सरपंच सुरजा बोबडे म्हणाल्या की, टेंभुर्णी [...]
Pandharpur News : पंढरपूर-तिहे रस्त्यावर अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार
सुस्ते गावाजवळ एसटी व दुचाकीची धडक पंढरपूर : पंढरपूर-ति-हे रस्त्यावरील सुस्ते गावाजवळ एसटी व दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता घडली. औदुंबर सालविठ्ठल (वय ५८, रा. सुस्ते, ता. पंढरपूर) असे शेतकऱ्याचे नाव आहे. औदुंबर सालविठ्ल हे [...]
अमेरिकेचा ग्रीनलँड गिळण्याचा प्रयत्न म्हणजे नाटोवरील हल्ला; युरोपीय देश ट्रम्पविरोधात एकवटले
उत्तर ध्रुवाजवळील ग्रीनलँड जगातील सर्वात मोठे बेट म्हणून ओळखले जाते. डॅनिश राजवटीखाली असलेल्या या बेटावर फक्त ५६,००० लोक राहतात, त्यापैकी १८,००० लोक राजधानी नुउकमध्ये राहतात. ग्रीनलँडने आता डोनाल्ड ट्रम्पचे लक्ष वेधले आहे. अमेरिका ग्रीनलँड ताब्यात घेण्याची योजना आखत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता युरोपीय देश आणि नाटोमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अमेरिका आणि ट्रम्पविरोधात आता युरोपीय देश […]
जयपूर-बंगळुरुच्या विमानात बाळाची तब्येत बिघडली, आपत्कालीन लॅण्डिंग करुनही वाचवण्यात अपयश
जयपूरच्या बंगळुरुला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात एका बाळाची अचानक तब्येत बिघडली आणि एकच गोंधळ उडाला. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे पायलटने तत्काळ विमान इंदूरच्या अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅण्डिंग करण्यात आले. मात्र अनेक प्रयत्नानंतरही बाळाला वाचविण्यात अपयश आले. विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या IX-1240 हे विमान सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जयपुरहून रवाना झाली […]
Solapur News : सोलापुरात मनपा आणि नॉर्थकोट आवारात परवान्यांच्या प्रतीक्षेत रिक्षा उभ्या
सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार जोरात सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत बहुतेक सर्व वॉर्डात उमेदवार आपापल्या परीने प्रचार फेऱ्यांमध्ये व्यस्त आहेत.दिवस कमी आणि काम जास्त यातही सरकारी यंत्रणांच्या परवानग्या त्यात जाणारा वेळ यामुळे उमेदवार हैराण झाले आहेत. एक खिडकी असली तरी किमान कोणत्याही परवानगीला २४ तास लागत [...]
Solapur News : सोलापुरात उमेदवार देण्यात अन् जाहीरनामा प्रसिध्द करण्यात भाजपची बाजी
सोलापुरात राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनी प्रचारास सुरुवात सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे. भाजपने सोलापूर महापालिकेच्या सर्व १०२ जागाबर भाजप उमेदवार निवडणुकीत उभे करुन बिरोधकांना आव्हान दिले. त्याचबरोबर शहराच्या पुढील पाच वर्षाच्या विकासाचा जाहीरनामाही [...]
Solapur News : विद्युत रोषणाईने उजळले सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर
यात्रेनिमित्त सिद्धेश्वर मंदिराला सुवर्ण झळाळी सोलापूर – श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त सोलापूरमधील मंदिर परिसर उजळून निघाला आहे. यात्रेची सुरुवात 10 जानेवारीपासून योगदंड पूजनाने होणार असून, मुख्य सोहळा 12 जानेवारीपासून सुरू होईल. यात्रेचा सर्वात भव्य भाग म्हणजे 14 जानेवारीला होणारा अक्षता सोहळा, ज्यामध्ये [...]
Satara News : मलकापुरात लॉजवर छापा; चार पीडित महिलांची सुटका
मलकापूर शास्त्रीनगर परिसरात बेकायदेशीर देहव्यापाराचा पर्दाफाश कराड : कराडलगत मलकापूर येथील शास्त्रीनगर परिसरात असलेल्या नवरंग लॉजवर मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात देहव्यापार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या कारवाईत देहव्यापार चालविणाऱ्या एजंटसह दोन रूमबॉय अशा तिघांना अटक करण्यात आली असून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली [...]
धाराशिव (प्रतिनिधी)- केवळ शिवजयंती साजरी करण्यापुरते मर्यादित न राहता समाजाच्या गरजा ओळखून प्रत्यक्ष कृतीत उतरावे, या भूमिकेतून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने यंदा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू कुटुंबांसाठी सर्वधर्मीय, बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 202425 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. आर्थिक अडचणींमुळे मुलामुलींचे शिक्षण व विवाह करणे अनेकांना कठीण झाले आहे. ही सामाजिक गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे प्रा. डॉ. आमदार तानाजी सावंत यांनी सांगितले. “हा विवाह सोहळा केवळ धाराशिवसाठी नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे,” असे ठळकपणे नमूद करत त्यांनी गरजू आई-वडिलांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावर्षी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे असून, त्यांच्या संकल्पनेतून हा समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहे. हा सर्वधर्मीय बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळा 8 फेब्रुवारी 2026 रोजी धाराशिव शहरातील कन्या प्रशाला प्रांगणात भव्य मात्र साधेपणात संपन्न होणार असून, शिवजयंतीच्या माध्यमातून समाजसेवेचा नवा व प्रेरणादायी आदर्श निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये शनिवारी मेळावा
धाराशिव (प्रतिनिधी)--मराठा समाजातील उद्योजकांना जागतिक स्तरावरील व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणाऱ्या मराठा आंत्रप्रेन्युअर असोसिएशन (MEA) च्या वतीने पुण्यात २७ व २८ फेब्रुवारी२०२६ व १ मार्च २०२६ महिन्यात MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील मराठा व्यावसायिक तसेच उद्योजकांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, हा मेळावा शनिवार, १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता धाराशिव शहरातील परिमल मंगल कार्यालयात होणार आहे. २०२६ च्या पार्श्वभूमीवर MEA च्या श्री विक्रम गायकवाड, अध्यक्ष MEA, श्री उमेश सोकांडे, श्री विक्रम नरसाळे टीमने जिल्हा धाराशिव येथे मराठा समाजातील उद्योजकांना एकत्र आणणारा उपक्रम हाती घेतला असून, यावेळी MEA चा विस्तार, आगामी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची माहिती तसेच व्यवसायवृद्धीसाठी उपलब्ध संधींवर चर्चा होणार आहे. मेळाव्यासाठी एन साई साखर कारखान्याचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे,दिगंबर मडके,ॲड. चित्राव गोरे तसेच प्रदीप मुंडे यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील मराठा उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले असून, या उपक्रमामुळे मराठा समाजातील उद्योजकांसाठी नव्या व्यावसायिक संधींचे दालन खुले होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Satara News : पाटणमध्ये कराड-चिपळूण महामार्गाचे रुंदीकरण सुरू
पाटण बसस्थानकापासून रस्ता रुंदीकरणाला गती पाटण : कराड-चिपळूण महामार्गाच्या पाटण शहरातील कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शहरातील काम दर्जेदार व्हावे यासाठी नागरिक व कंपनीचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. रस्त्याचे काम दर्जेदार करण्यासह ते लवकर पूर्ण करावे, अशा सूचना नागरिकांनी यावेळी केल्या. कराड-चिपळूणराष्ट्रीय [...]
तिरोडा येथील बीएसएनएल टॉवर तात्काळ सुरु करण्यात यावा
सागर नाणोसकर यांची मागणी , अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा न्हावेली / वार्ताहर तिरोडा येथे सुमारे पाच वर्षापूर्वी मंजूर झालेला बीएसएनएलचा मोबाईल टॉवर प्रशासकीय उदासीनमुळे अद्यापही बंद अवस्थेत आहे. हा टॉवर उभारून दहा महिने उलटले तरी तो कार्यान्वित न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.या पार्श्वभूमीवर युवासेना उपजिल्हाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांनी आक्रमक पवित्रा [...]
Satara News : चोरे शिवारात आम्रवृक्ष मोहराने बहरले
फवारणी करून शेतकरी मोहर गळती रोखण्याचा प्रयत्न चोरे : सध्या थंडीचे वातावरण असून ग्रामीण भागात शिवारात सर्वत्र आंब्यांची झाडे मोहराने गजबजून गेल्याचे चित्र दिसत आहे.शिवारात गावठी आंबे तसेच कलम केलेली विविध प्रकारची झाडे पिवळ्या सोनेरी रंगाच्या मोहराने फुलून गेली आहेत. अलिकडच्या काळात ग्रामीण [...]
अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते तेर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत एकूण 65 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तेर येथे संत कबीर नगर मातंगवस्ती येथे भुयारी गटार व रस्ता बांधकाम, मातंग स्मशानभूमी येथे शेड व रस्ता बांधकाम, लहुजी नगर येथे सभागृह बांधकाम, भीमनगर येथील संविधान चौक सुशोभीकरण, निळा झेंडा चौक येथील सभागृह दुरुस्ती आणि इंदिरानगर येथे बंदिस्त गटार बांधकाम अशी महत्त्वाची कामे सुरू होत आहेत. महायुती सरकारने तेर व परिसरातील विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून, त्यामुळे तेरमध्ये सातत्याने विकासकामे सुरू आहेत. पुढील काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही तेरच्या विकासासाठी अधिक निधी आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांनी खंबीर साथ द्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी केले.यावेळी भास्कर माळी, नवनाथ नाईकवाडी, प्रविण साळुंके, राहुल गायकवाड,सुनिल गायकवाड,बिभीषण लोमटे,प्रजोत रसाळ, अजीत कदम, गणेश फंड,सोमनाथ माळी, केशव वाघमारे, अमोल सावंत, दत्ता कांबळे यांच्यासह या भागातील नागरिक उपस्थित होते.
शंकरराव पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात ‘युवा स्पंदन’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
भूम (प्रतिनिधी)- विद्या विकास मंडळ, पाथरूड संचलित शंकरराव पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, भूम येथे दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी ‘युवा स्पंदन’ वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9.30 वाजता झाली. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अनिल चोरमले, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश कानगुडे, पोलिस निरीक्षक, भूम हे उपस्थित होते. तसेच शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे सर, विद्या विकास मंडळ, पाथरूडचे कोषाध्यक्ष श्री. अतुल सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव प्रा. डॉ. संतोष शिंदे विराजमान होते. तर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे यांची विशेष उपस्थिती होती. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने “शेला-पागोटे आनंदनगरी” व सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये लावणी, गवळण, पोतराज गीत, रिमिक्स भारुडे, एकांकिका तसेच एकांकी नाटक आदी कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक लोककलेसोबत आधुनिक सादरीकरणाचा सुंदर संगम यावेळी पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बक्षीस वितरण समारंभ पार पडला. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त व सांस्कृतिक जाणीव विकसित होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राजश्री तावरे, प्रा. जयेश मसराम, प्रा रुपाली मोरे, ग्रंथपाल प्रा. हारी महामुनी, कनिष्ठ महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मोहन राठोड तसेच प्रा. धनश्री पिंपळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
यूती व अंतिम उमेदवार निवडीचे अधिकार जिल्हा कोअर कमिटीला- माजी आमदार ठाकूर
भूम (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांचा आदर ठेवूनच समविचारी पक्षा बरोबर युती करण्याचा आणि अंतिम उमेदवार निवडीचा निर्णय जिल्हा कोअर कमिटी घेईल. कसल्याही स्थितीत प्रत्येक गड जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. असे आवाहन विधान परिषद माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत बोलताना केले . बुधवार दि. 7 जानेवारी 2026 रोजी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने इच्छुक उमेदवार संदर्भात संवाद बैठक पक्षाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जे निवडणूक लढऊ ईच्छित आहेत अशा इच्छुकांचे अर्ज भरून घेतले. यावेळी उमेदवारी मिळावी यासाठी 67 अर्ज दाखल केले आहेत. संवाद बैठकीसाठी तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव वडेकर, पंचायत समिती माजी सदस्य सिताराम वनवे, माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, महादेव वडेकर, सुदाम पाटिल, महिला तालुका महिला तालुकाध्यक्ष स्वाती तनपुरे, बाजार समिती संचालक दमयंती जालनसह तालुक्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित लावली होती. या संवाद बैठकी दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करून निवडणूक युती द्वारे लढवायची की, महायुती द्वारे लढवायची की, स्वतंत्र लढवायची या विषयावर मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेकांनी राष्ट्रवादी बरोबरच युती करावी अशी विनंती केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालूका अध्यक्ष संतोष सुपेकर यांनी केले. तर सुत्रसंचलन शंकर खामकर यांनी केले. आभार नगरसेवक आबासाहेब मस्कर यांनी मानले.
श्री साईबाबा संस्थानला 1 कोटी 2 लाख रुपयांची देणगी
श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविकांकडून सातत्याने श्री साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केले जाते. मुंबई येथील एशियन पेंट्सचे प्रवर्तक रुपेन चौकसी यांनी आज श्री साईबाबा संस्थानला 1 कोटी 2 लाख रुपये इतकी देणगी डिमांड ड्राफ्टद्वारे अर्पण केली. ही देणगी श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. […]
मोदी यांनी मला भेटण्याची विनंती केली; ट्रम्प यांचा पुन्हा नवा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक विधान केले आहे. पंतप्रधान मोदींनी मला एकदा भेटण्याची विनंती केली असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी आयात शुल्क, तेल आयात आणि अपाचे हेलिकॉप्टर खरेदीबद्दलही चर्चा करायची असल्याचे मोदी म्हणाले होते. मंगळवारी हाऊस रिपब्लिकन पार्टी मेंबर रिट्रीटमध्ये बोलतानी त्यांनी मोदीबद्दल भाष्य केले. पंतप्रधान […]
Satara Crime : सस्तेवाडीत शिकारीच्या कारणावरून खून..!
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार तासांत आरोपींची अटक फलटण: सशाच्या शिकारीच्या कारणावरून झालेल्या वादात डोक्यात काव्या व रॉडने मारहाण केल्याने चाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सस्तेवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत लोंढे वस्ती नजीक घडली या घटनेनंतर सदर प्रकरणाला अपघाताचे स्वरूप देऊन अपघातात संबंधित इसमचा [...]
समांथाचा अॅक्शन लूक, आगामी तेलुगू चित्रपटाचे पोस्टर व्हायरल
साउथ लोकप्रिय अभिनेत्री समांथा प्रभू तिच्या चाहत्यांना थ्रिल आणि सस्पेन्सचा पूर्ण डोस देण्यास सज्ज झाली आहे. समांथा प्रभूने नुकतीच चाहत्यांना अॅक्शन आणि ड्रामाने भरलेल्या एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे .समांथाचा आगामी तेलुगू चित्रपट “माँ इंती बंगाराम” मधील पहिला लूक निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे, पोस्टर पाहून चाहते या चित्रपटासाठी उत्सुक झाले आहेत. समांथाचे पती राज […]
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील लाडजा ओढयावर तेर येथील श्री संत गोरोबा काका सत्संग यांच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून कच्चा जलसातत्य बंधारा करण्यात आला. यावेळी हनुमंत मेंगले, सोमनाथ पेठे,अनिता इंगळे,उषा मेंगले, वंदना पेठे, बालाजी थोरात,हरीभाऊ जाधव, विजय चौगुले, मारूती राऊत, बाळासाहेब कानडे, शिवाजी इंगळे यांनी यासाठी परीश्रम घेतले.
Satara Politics : कार्यकर्त्यांना डिवचले तर करेक्ट कार्यक्रम ; पालकमत्री शंभूराज देसाई यांचा इशारा
पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विरोधकांना थेट इशारा सणबूर : देसाई गटात धाडसाने प्रवेश करण्प्रया कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या पाठीशी माझी संपूर्ण ताकद आहे. माझ्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचे किंवा घाबरवण्याचे काम कोणी करू नये. असे कोणी केल्यास त्याचा करेक्ट कार्यक्रम होईल, अशा शब्दांत [...]
नगरसेवक देव्या सूर्याजींच्या प्रयत्नानंतर गढूळ पाण्याची समस्या दूर
सावंतवाडी; प्रतिनिधी शहरातील मुख्य बाजारपेठेतील पाईपलाईन जीर्ण झाल्याने त्यात ड्रेनेजचे पाणी घूसून नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता. मुख्य बाजारपेठेतून ही नळपाण्याची लाईन गेली होती. निवडणुक प्रचारावेळी याबाबत नागरिकांनी आपल्या समस्या सूर्याजी यांच्याकडे मांडल्या होत्या . यानंतर देव्या सुर्याजी यांनी तात्काळ प्रशासनाला कल्पना दिली होती. प्रभाग ६ चे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या ७ दिवसात [...]
Union Budget 2026 –यंदा केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर होणार? शेअर बाजारही सुरू राहण्याची शक्यता
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ ची तयारी सध्या जोरात सुरू झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर करणार आहेत. देशाचा अर्थसंकल्प यंदा अनेक प्रकारे वेगळा असणार आहे. दरवर्षी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. यावेळी 1 फेब्रुवारी रविवारी येत आहे. या दिवशी अर्थसंकल्प सादर केला गेला तर शेअर बाजार रविवारीही सुरू राहण्याची शक्यता […]
महामार्ग पोलीसांनी अपघात टाळण्यासाठी नियम पाळण्याचे आवाहन दिघंची : दिघंची येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियान-२०२६’ च्या अनुषंगाने महामार्ग पोलीस केंद्र कवठेमहांकाळ यांच्यातर्फे प्रबोधन करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाहतुक नियमांची माहिती देवुन मार्गदर्शन करण्यात आले. महामार्ग पोलीस केंद्र कवठेमहांकाळचे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव [...]
छत्तीसगडमधील सुकमामध्ये 26 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
छत्तीसगडमधील नक्षलवाद प्रभावित सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, बुधवारी 7 जानेवारी रोजी तब्बल 26 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, आत्मसमर्पण केलेल्या या गटामध्ये 13 जहाल नक्षलवाद्यांचा समावेश असून, त्यांच्यावर शासनाने एकूण 65 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. सुकमा जिल्ह्याचे […]
Sangli News : कवलापूर येथे जाब विचारण्यास गेलेल्या सरपंच महिलेस शिवीगाळ
कवलापूर सरपंच सुषमा पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर येथे पतीकडून भाचीला मारहाण झाल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सरपंच महिलेसह इतरांना शिवीगाळ करून कोयता घेऊन अंगावर धावून आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संशयित बाजीराव शिवाजी नलावडे (रा. नलावडे गल्ली, कवलापूर) याच्या विरोधात [...]
प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार
मुरुम (प्रतिनिधी)- मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (ता. 6) रोजी मुरुम येथील प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुरुम शहर व परिसरातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य उल्हास घुरघुरे होते. यावेळी मुरुम शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे, महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, पत्रकार राजेंद्र कारभारी, ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. महेश मोटे आदींचे प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मान्यवरांनी पत्रकारितेचे सामाजिक दायित्व, जबाबदारी आणि बदलत्या काळातील आव्हाने यावर विचार मांडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. महेश मोटे यांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. सत्य, निर्भीडता आणि सामाजिक भान जपत पत्रकारांनी कार्य केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. डिजिटल युगात अफवांपासून दूर राहून तथ्याधारित पत्रकारितेची गरज अधिक वाढली असल्याचेही त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य उल्हास घुरघुरे यांनी केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा लेखणी व डायरी देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार प्रा. अमोल गायकवाड यांनी केले. यावेळी प्रा. बिभीषण बंडगर, प्रा. राघवेंद्र धर्माधिकारी, प्रा. नारायण सोलंकर, प्रा.अभिजीत अंबर आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन प्रा. संजय गिरी तर आभार पत्रकार प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी मानले
पत्रकार संघाच्यावतीने तानुबाई बिर्जे महिला पत्रकार पुरस्कार शिला उंबरे यांना
धाराशिव (प्रतिनिधी)- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती तथा पत्रकार दिनानिमित्त येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा, तानुबाई बिर्जे विशेष महिला पत्रकार पुरस्काराने धाराशिव येथील तीस वर्षे पत्रकारीता केलेल्या शिला उंबरे यांचा सन्मान करण्यात आला. येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित येरमाळा पत्रकार वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त येथील शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण, आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी रत्नदीप बारकुल निरीक्षक वैद्यमापन शास्त्र (राजपत्रित), वैभव कवडे राज्यकर निरीक्षक अधिकारी, जयदेवी कांबळे पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय कळंब, महिला ज्येष्ठ पत्रकार शीला उंबरे, माजी सभापती विकास बारकुल यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सरपंच प्रिया बारकुल,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधाकर बिराजदार, सहायक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, डॉ.पल्लवी तांबारे, सचिन पाटील, प्राचार्य सुनील पाटील, सतोष तौर, पापा पायाळे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता बारकुल यांनी केले. तर सूत्रसंचलन प्रा.महादेव गपाट यांनी केले. तर आभार सचिन बारकुल यांनी मानले.
“निष्पक्ष, निर्भीड व सकारात्मक पत्रकारिताच लोकशाही बळकट करते- तहसीलदार प्रकाश म्हेत्रे
वाशी (प्रतिनिधी)- मराठी भाषेला वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजजागृतीचे बळ देणारे, मराठी पत्रकारितेचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दि. 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलेले ‘दर्पण’ हे केवळ वृत्तपत्र नव्हते, तर सत्य, विवेक आणि लोकहिताची मशाल होती. त्या ऐतिहासिक कार्याच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणारा दर्पण दिन (पत्रकार दिन) वाशी येथे तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने आदर, कृतज्ञता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशी तहसील कार्यालयाचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक अभय सिंह भाळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक शंकर शिंदे म्हणाले की, “पत्रकारांचा आवाज हा सर्वसामान्य जनतेचा आवाज बनला पाहिजे. पत्रकारिता ही निष्पक्ष, निर्भीड व सकारात्मक असावी. समाजातील चांगल्या व वाईट दोन्ही बाबी निर्भयपणे समाज, शासन व प्रशासनासमोर मांडल्या पाहिजेत. पत्रकार हे लोकशाहीचे कणा असून सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ते निस्वार्थीपणे करतात. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील. आपण निडरपणे लेखन करावे,” असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी सांगितले की, “पत्रकारिता करताना कोणत्याही विषयाच्या सकारात्मक तसेच नकारात्मक अशा दोन्ही बाजूंची सखोल माहिती घेऊनच बातमी सादर केली पाहिजे. त्यामुळे समाजासमोर खरे वास्तव येते आणि लोकशाही अधिक सक्षम होते,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप, गौतम चेडे, शहाजी चेडे, नवनाथ टकले, नेताजी नलवडे, राहुल शेळके, शोएब काझी, शिवाजी गवारे, विलास गपाट, दत्तात्रय भराटे, विकास भराटे, विशाल खामकर, मिसबा काझी यांच्यासह समाजसेवक दादासाहेब चेडे, बापू कदम, संजय होळकर, गजानन भारती, संजय कवडे, राहुल घुले तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात जनजागृती
धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने दिनांक 01 जानेवारी 2026 ते 05 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्हाभर जनजागृती करण्यात आली आहे. येडशी टोल नाका येथे मोटार वाहन निरीक्षक सुनील शिंदे व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाल भगरे यांनी टोल नाका कर्मचारी,वाहतूक पोलीस कर्मचारी व वाहन चालकांना रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन केले.त्या ठिकाणी बॅनर प्रदर्शित करण्यात आले तसेच माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच मोटार वाहन निरीक्षक सुशांत धुमाळे व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सिद्धेश्वर मस्के यांनी वाहन चालकांना रस्त्यावर वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये,दुचाकीधारकांनी हेल्मेट परिधान करावे,चारचाकी वाहनधारकांनी सीट बेल्टचा वापर करावा,अपघातग्रस्तांना मदत करावी. तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये,याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पारगाव टोल नाका येथे मोटार वाहन निरीक्षक सचिन बंग व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी बहीर यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहन चालकांना रस्ता सुरक्षा संबंधी माहिती पुस्तिकांचे वाटप केले.यावेळी मोबाईलचा वापर टाळणे, दुचाकीधारकांनी हेल्मेट वापरणे, चारचाकी वाहनधारकांनी सीट बेल्ट लावणे,अपघातग्रस्तांना मदत करणे व मद्यपान करून वाहन न चालवणे याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच तेथे बॅनर प्रदर्शित करून माहितीपत्रके वितरित करण्यात आली. तलमोड टोल नाका येथे मोटार वाहन निरीक्षक उदयकुमार केंबळे,मोटार वाहन निरीक्षक विकास डोंगरे व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कुलदीप पवार यांनी टोल नाका कर्मचाऱ्यांसोबत रस्ता सुरक्षेचे स्टिकर्स लावले.तसेच बॅनर प्रदर्शित करून माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले व वाहन चालक तसेच नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सातार्डा – साटेली – खालचीवाडी ( गचकूळ ) येथील श्री महापुरुष देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि 7 जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, ब्राह्मण भोजन होणार आहे. रात्री 10 वाजता पावणी होणार आहे. त्यानंतर पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन खालचीवाडीतील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालय येथे बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
धाराशिव (प्रतिनिधी)- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र “दर्पण“ ची सुरुवात केली.6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवसानिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, संपादक विभीषण लोकरे,राजू गंगावणे, पत्रकार प्रवीण पवार,जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक नंदू पवार व आशा बंडगर,वाहन चालक मोहन कोळी कनिष्ठ लिपिक दिलीप वाठोरे,चित्रा घोडके व अनील वाघमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.उपस्थितांनी सुद्धा प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केली.
सन्मान जनक युती न झाल्या राकॉ (श प) स्वबळावर निवडणुका लढवणार; तुळजापूर तालुकास्तरीय बैठकीत निर्णय
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत, तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) स्वबळावर लढवेल, असा ठाम निर्णय रविवारी दिनांक 4 जानेवारी रोजी तुळजापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय बैठकीत घेण्यात आला. या. बैठकीस एस. टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनरावजी गोरे, सक्षणाताई सलगर, जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील, प्रदेश सरचिटणीस मसूद भाई शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच अशोक जाधव, अनिल शिंदे, दिलीप मगर, अमोल मगर, तोफिक शेख, शरद जगदाळे यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान महाविकास आघाडीच्या जागावाटप प्रस्तावावर सविस्तर आणि सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखाने मत व्यक्त केले की, महाविकास आघाडीत सन्मानपूर्वक चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघांमध्ये पक्षाला न्याय मिळायला हवा. यासंदर्भात काँग्रेसचे नेते धीरज पाटील व शिवसेनेचे नेते ऋषी मगर यांच्याशी दोन ते तीन वेळा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संयुक्त बैठक घेण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद किंवा निरोप प्राप्त न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडताना सांगितले की, काटगाव, मंगरूळ, काटी व नांदगाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक व पूर्वीचे मतदारसंघ असून या जागांवर पक्षाचा स्वाभाविक दावा आहे. या मतदारसंघांमध्ये आजही राष्ट्रवादी काँग्रेस व शरदचंद्र पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा मोठा मतदारवर्ग आहे. त्यामुळे या जागांवर पक्षाला सन्मानाने संधी मिळावी, अशी ठाम मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच, जर महाविकास आघाडीतून सन्मानजनक जागावाटप झाले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या सर्व 9 गटांमध्ये व पंचायत समितीच्या 18 जागांवर निवडणूक लढविण्यास पूर्णतः सज्ज असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.
अशोक चव्हाणांच्या मनात जरा तरी लाज राहिलीय का की, तीही देवेंद्र फडणवीस चरणी गहाण ठेवलीय?, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७० वर्षात कॉंग्रेसच्या काळात नांदेडचा विकास झाला नाही, नांदेडच्या राज्यकर्त्यांकडे नियोजन नव्हते, असे वक्तव्य केले होते. यावरूनच त्यांनी X वर एक पोस्ट करत अशोक चव्हाण यांच्यावर टीका […]
कौशल्य प्रधान करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा डॉ. कारभारी काळे यांनी केला सन्मान
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे व्हॉइस चान्सलर डॉ.कारभारी काळे यांनी नुकतेच तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पद्मसिंह पाटील व विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या कौशल्य विकासाच्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. प्रसंगी, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी स्वागत करून महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्र, विविध प्रयोगशाळा (अँपल लॅब, ड्रोन सेन्टर, सिस्को सेन्टर, एफ.एम. रेडिओ सेन्टर इ.) व नवीन उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख तसेच भविष्यातील योजनाही स्पष्ट केल्या. या कार्यक्रमात कौशल्य विकासात योगदान देणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. सिम्बॉयसिस स्किल सेन्टरमार्फत जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट अभ्यासक्रम पूर्ण करून इन्फोसिसमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. बिझनेस आयडिया स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांचा तसेच सरकारी नोकरी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. काळे यांनी तेरणा ट्रस्टची विविध क्षेत्रांतील भूमिका कौतुकास्पद असल्याचे सांगून गौरव केला. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. माने यांनी सिम्बॉयसिस स्किल व प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्याशी केलेला करारामुळे विविध क्षेत्रात त्यांची मदत होणार आहे असे सांगितले. व्हॉइस चान्सलर यांच्या भेटीबाबत मल्हार पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी केले. तर आभार बेसिक सायन्स अँड हुमानिटीच्या विभाग प्रमुख डॉ. उषा वडणे यांनी मांनले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. डी डी दाते, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख प्रा. सुजाता गायकवाड, बी फार्मसी विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.प्रीती माने, एआयडीएस विभागाचे विभाग प्रमुख प्रा.पी एम पवार, ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. अशोक जगताप यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा.संदीप टेकाळे, प्रा.संदीप नलगे, कार्यालय अधीक्षक हेमंत निंबाळकर, प्रा. डी डी मुंडे, रामेश्वर मुंडे, पी एम महाजन यांनी नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे कौशल्य विकासा बाबत उपस्थितामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
अँड. व्यंकटराव गुंड पाटील यांचा वाढदिवस साजरा
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच रुपामाता उद्योग समूह, धाराशिवचे संस्थापक व मार्गदर्शक अँड. व्यंकटराव गुंड पाटील यांचा वाढदिवस दिनांक 5 जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात व प्रचंड जनसाक्षीने साजरा करण्यात आला. समाजाच्या विविध स्तरांत त्यांचे असलेले योगदान, कार्यपद्धती व नेतृत्व यामुळे वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या प्रसंगी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, साहित्यिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, विद्यार्थी तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला जि.प. धाराशिवचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, ह.भ.प. पांडुरंग महाराज लोमटे, ह.भ.प. बाबुराव पुजारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. वाढदिवसाचे औचित्य साधून रुपामाता उद्योग समूहाच्या प्रधान कार्यालयात सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन कार्यकारी संचालक अँड. अजित गुंड व अँड. शरद गुंड यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक दायित्वाची भावना अधोरेखित केली. याचबरोबर वाढदिवस साजरा करताना सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले. संत ज्ञानेश्वर विद्यालय, लासोना येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, पाडोळी (आ.) येथे निबंध लेखन व सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची गोडी, स्पर्धात्मक वृत्ती व आत्मविश्वास वाढण्यास हातभार लागला. अखेर, रुपामाता अर्बन व मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेच्या मुख्य कार्यालयात अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवसाचे औचित्य साजरे करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अँड. व्यंकटराव गुंड पाटील यांचा सत्कार करत त्यांच्या सामाजिक, औद्योगिक व सार्वजनिक जीवनातील कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व उपस्थितांनी अँड. व्यंकटराव गुंड पाटील यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य तसेच उद्योजकीय व राजकीय क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. वाढदिवस केवळ वैयक्तिक उत्सव न राहता सामाजिक उपक्रमांनी परिपूर्ण ठरल्याने या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर आली आहे. या घंटेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यावेळी वाहनात इम्तियाज जलील पुढच्या सीटवर बसले होते. एमआयएम पक्षातील नाराज गटाकडून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्यात इम्तियाज जलील यांच्या वाहनात मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला […]
आज्जीच्या मायेची उब देणारी राजवाडी गोधडी ! थंडीच्या दिवसात मागणी वाढली
गोधडीचं नांव निघताच आठवण होते, ती घरातील प्रेमळ आजीसह आज्जीच्या सूती साडीची. आपल्या नातवंडाना प्रेमाने कुशीत घेऊन गोष्ट सांगणारी घराघरातील आजी नातवंड झोपी जाताच त्यांच्या अंगावर स्वतःच्या सूती साडीची मोठया मेहनतीने स्वतःच तयार केलेली गोधडी पांघरून मायेची उब देत होती. बदलत्या काळात कुटुंब मर्यादित झालं, आजी आणि नातवंडांची ताटातूट झाल्याने नातवंडांना आजीच्या मायेची उब देणारी […]
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत भाजप बंडखोर आक्रमक, बावनकुळे यांच्या प्रचारसभेत गोंधळाचा प्रयत्न
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारसभेत भाजपचेच बंडखोर कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजप कार्यकर्ते मनोज पोतराजे यांनी त्यांच्या समर्थकांसह सभेत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवले आणि सभेतून हुसकावून लावले. या घटनेत समर्थकांनी “AB फॉर्म चोर है, २०० युनिट चोर […]
निरवडेत गतीरोधक पट्ट्यांच्या कामाला सुरुवात
न्हावेली /वार्ताहर सावंतवाडी शिरोडा मार्गावरील निरवडे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेगरोधक पट्टे बसवण्याचे काम हाती घेतले असून या कामाचा शुभारंभ निरवे गावचे उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.सावंतवाडी शिरोडा हा मार्ग अत्यंत रहदारीचा असून या मार्गावरुन वाहने सुसाट वेगाने धावत असतात.विशेषत : या परिसरात शाळेत जाणारे विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते.यामुळे सुसाट वाहनांमुळे [...]
हिवाळ्यात गर्भवती महिलांनी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा? जाणुन घ्या
हिवाळ्यात गर्भवती महिलांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण त्याचा परिणाम आई आणि बाळ दोघांच्याही विकासावर होतो. सर्दी, संसर्ग आणि थकवा गर्भवती महिलेवर आणि तिच्या बाळावरही याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, योग्य पोषण अत्यंत महत्त्वाचे आहे.गर्भवती महिलांनी हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारे आणि आवश्यक पोषण देणारे पदार्थ खावेत. योग्य आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि […]
Sangli : सांगलीत मरीरी लक्ष्मी मंदिरातील चोरीचे आरोपी जेरबंद
सूर्यनगर लक्ष्मी मंदिरातील चोरी उघड सांगली : मागील आठवड्यात विट्यातील सूर्यनगर येथील मरीरी लक्ष्मी मंदिरात चोरी करुन देवीच्या गळ्यातील दोन मंगळसूत्र लंपास करुन पसार झालेला आणि तडीपार असलेल्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून २ लाख २० हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात [...]
Sangli Crime : कवठेमहांकाळात माजी उपसभापती अनिल शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला; तालुक्यात खळबळ
घाटनांद्रे गावात मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला कवठेमहांकाळ : घाटनांद्रे येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल शहाजी शिंदे यांच्यावर गावातीलच आठ जणांनी ६ जानेवारी रोजी मध्यरात्री धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याने कवठेमहांकाळ तालुक्यात खळबळ माजली आहे, या [...]
सांगेलीतील ‘तो’रस्ता अखेर तहसीलदारांनी केला खुला
सावंतवाडी : प्रतिनिधी सांगेली नदीपात्रातील अवैध वाळू आणि दगड गोटे उत्खननाची तक्रार जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे केल्याचा राग मनात ठेवून घराकडे जाणारा रस्ता डंपरभर माती टाकून अडविल्याचा प्रकार सांगेली येथे घडला होता. सदर रस्ता आठवडाभरानंतर बुधवारी सकाळी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत खुला करण्यात आला.रस्ता अडविल्याप्रकरणी जमीन मालक श्रीकांत खोत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. [...]
कणिक मळताना कोणती खबरदारी आपण घ्यायला हवी, वाचा
आपल्या आहारामध्ये प्रामुख्याने चपाती किंवा पोळी प्रामुख्याने असते. परंतु अनेक घरांमध्ये मळलेले कणिक आपण सर्रास फ्रीजमध्ये ठेवून देतो. मळलेले कणिक फ्रीजमध्ये ठेवण्याचे अनेक दुष्परीणाम आहेत. फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेची पोळी (चपाती) खाणे आरोग्यासाठी उत्तम मानले जात नाही. यामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परीणाम होतात. तसेच फ्रीजमध्ये मळलेली कणिक ठेवल्यामुळे त्याला बुरशीची लागण लागते. तसेच यामुळे आरोग्यावर विपरीत परीणाम […]
Sangli : जत तहसिल प्रशासनाचे श्राद्ध आंदोलन
ओढापात्र अतिक्रमण प्रकरणी जत तहसील प्रशासनाविरोधात तीव्र निषेध जत:उमराणी (ता.जत) गावातील नैसर्गिक ओढापात्रात अवैध मार्गाने मुरूम टाकून उभारलेली खोकी काढून ओढापात्र खुले करावे. यासाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचे निषेधार्थ राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी जत तहसिल प्रशासनाचे श्राद्ध घालून निषेध [...]
चिपळूण तालुक्यातील तनाळी येथे सुमारे ३० फूट खोल विहिरीत अनेक दिवसांपासून अडकलेल्या अजगराच्या पिल्लाला वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरी जिल्हा शाखेच्या बचाव पथकाने यशस्वी रेस्क्यू करून जीवदान दिले. दोन दिवसांपूर्वी तनाळी येथील विक्रांत टेरवकर व सिद्धेश डिंगणकर यांनी वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून विहिरीत अजगराचे पिल्लू अडकल्याची माहिती दिली. माहिती मिळताच संस्थेचे रत्नागिरी […]
भाजप ग्रेट गॅम्बलर आणि ब्लॅकमेलर, संजय राऊत यांची सडकून टीका
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपने ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरू ठेवले असून ते ‘ग्रेट गॅम्बलर’ आणि ‘ग्रेट ब्लॅकमेलर’ असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी […]
Kolhapur : कोल्हापूर–पुणे महामार्गावर मालवाहतूक ट्रक पलटी; वाहतूक विस्कळीत
टोप गावच्या हद्दीत ट्रकचा अपघात; चालक-क्लिनर जखमी पुलाची शिरोली : कोल्हापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टोप (ता. हातकणंगले) गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी मालवाहतूक ट्रकचा ताबा सुटल्याने तो महामार्गावरच पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली [...]
Kolhapur : शिवाजी विद्यापीठात ‘शिवस्पंदन’ सांस्कृतिक महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ
शोभायात्रेतून शिवस्पंदन महोत्सवाची उत्साहात सुरुवात कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या बतीने आयोजित तीन दिवसीय शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाला मंगळवारी रोजी दिमाखदार शोभायात्रेने उत्साही बातावरणात प्रारंभ झाला. महोत्सवात विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात [...]
नवीन वर्षात Isro ची दणक्यात सुरुवात; PSLV-C62 मोहिमेचे 12 जानेवारीला प्रक्षेपण
हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नवीन वर्ष २०२६ च्या पहिल्या प्रक्षेपणासाठी सज्ज झाली आहे. PSLV-C62 मोहीम १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:१७ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होईल. इस्रोच्या विश्वासार्ह रॉकेट, PSLV चे हे ६४ वे उड्डाण असेल. संरक्षण उद्देशांसाठी DRDO चा EOS-N1 (अन्वेषा) हा मुख्य उपग्रह असेल. स्पेनचा KID […]
Kolhapur : कोल्हापूर महापालिका निवडणूक; दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला वेग
कोल्हापुरात चौकाचौकात प्रचाराची धामधूम कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला गती आली आहे.उमेदवारांनी घरोघरी भेट देण्यावर भर दिला आहे. काल मंगळवारपासून चौकाचौकात, गल्लीगल्लीत प्रचार करणाऱ्या रिक्षा, जीप फिरू लागल्या आहेत. महिलाही ग्रुपने एकाच रंगातील साड्या परिधान करून प्रचाराची पत्रके घरोघरी [...]
Kolhapur : शॉर्ट सर्किटच्या आगीत सय्यद कुटुंबाचे संसार स्वप्न भस्मसात
कोल्हापुरात शॉर्ट सर्किटची भीषण आग कोल्हापूर : झूम प्रकल्पामध्ये कष्ट करुन राबणारे सय्यद कुटूंब… घर नव्याने बांधण्यासाठी पै… अन…. पै जमा करत होते. मात्र मंगळवारी सकाळी शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीमध्ये प्रापंचिक साहित्यासोबत चार ते पाच लाखांची रोकड, सोन्याचे दागिने जळून राख [...]
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, सकाळी दहा मिनिटे ही गोष्ट करायला हवी, वाचा
हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात, त्यामुळे गवतावर चालण्याचे अगणित फायदे होतात. खासकरुन हिरवळीवर चालण्यामुळे आपल्या पायाच्या नसांना आराम मिळतो. तसेच मुख्यत्वे दिवसभर फ्रेश राहण्यासाठी सकाळचा व्यायाम किंवा मॉर्निंग वाॅक करण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जातो. मात्र चालण्याचा हा व्यायाम हिरवळीवर केल्यास तुमच्या आरोग्यास आणि विशेषतः डोळ्यांसाठी फारच फायदेशीर ठरतो. मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यासोबतच आरोग्यदायी कारणांसाठी नक्की […]
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या पात्रतेबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. राखीव जागेसाठी अर्ज केल्यानंतर आणि त्याचा लाभ घेतल्यानंतर, उमेदवार पुन्हा खुल्या श्रेणीच्या जागेवर दावा करू शकत नाही. त्यांचा दावा राखीव जागेवर राहील, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, अंतिम परीक्षेच्या निकालांच्या गुणवत्ता यादीत चांगला क्रमांक मिळवण्याच्या आधारावर उमेदवार खुल्या […]
आचरा येथे पोलिस ‘रायझिंग डे’सप्ताहानिमित्त शस्त्रास्त्र प्रदर्शन
शस्त्रांचा उपयोग, सुरक्षेतील महत्त्व याची देण्यात आली माहिती आचरा;प्रतिनिधी पोलिस रायझिंग डे सप्ताहानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलामार्फत फुरसाई मंदिराजवळील मैदानावर आयोजित करण्यात आलेला शस्त्रास्त्र प्रदर्शन व विविध जनजागृती उपक्रमांचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात पोलिस दलाकडील विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक करून त्यांचा उपयोग, कार्यपद्धती व सुरक्षेतील महत्त्व याची माहिती सहभागी नागरिकांना देण्यात [...]
Kolhapur : वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात शाहूवाडीत मनसेचा वन विभागावर मोर्चा
शाहूवाडीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर ठोस उपायांची मागणी शाहूवाडी : प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या आणि वन्यप्राण्यांकडून माणसासह जनावर आणि शेतीचे होणारे नुकसान या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोर्चा काढला . या र्चा मध्ये कार्यकर्त्यांनी गवा, बिबट्या व अन्य प्राण्यांचे ड्रेस [...]
मोफत आरोग्य तपासणी केंद्राचा डॉ.सागर रेडकर यांच्या हस्ते शुभारंभ
न्हावेली /वार्ताहर गावातील गोरगरीब गरजू रुग्णांकरिता आरोग्य सेवा देता यावी या उद्देशाने ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून मोफत आरोग्य तपासणी केंद्र उभारण्यात आले असून याचा शुभारंभ प्रसिद्ध हृदय रोगतज्ञ डॉ. सागर विवेक रेडकर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आला.गाव पातळीवर गावातील गरजू लोकांसाठी सेवा सुविधा देण्याच्या उद्देशाने सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात [...]
राज्यामध्ये सध्या महापालिका निवडणुकांचे रणकंदन सुरु झालेले आहे. अशामध्येच अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजपने काॅंग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. या भाजप काॅंग्रेसच्या युतीवर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. दोन्ही पक्ष हे वेगळ्या विचारसरणीचे असले तरीही झालेल्या या युतीमुळे अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटाला बाहेर ठेवण्यासाठी भाजपने केलेल्या या खेळीमुळे, महायुतीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर […]
सौ . सुनेत्रा गोवेकर यांचे निधन
मालवण । प्रतिनिधी मालवण – धुरीवाडा येथील रहिवासी सौ. सुनेत्रा सहदेव गोवेकर (६५) यांचे बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पर्यटन व्यावसायिक सचिन गोवेकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यावर बुधवारी सायंकाळी ४ वाजता चिवला बीच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पालकरवाडी उपसरपंचपदी शुभदा गोसावी यांची बिनविरोध निवड
वेंगुर्ले । प्रतिनिधी वेतोरे – पालकरवाडी गावच्या उपसरपंचपदी शुभदा समीर गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली . सोमवारी दुपारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या खास बैठकीत शुभदा गोसावी यांची खास निवड करण्यात आली . यावेळी शुभदा गोसावी यांनी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले . गावाच्या विकासासाठी सर्वानी एकमताने काम करूया ,असेच पुढे सहकार्य करा असे आवाहन केले [...]
गोमंतकीयांनो उठा, जागे व्हा,सज्ज व्हा!
निवृत्त मुख्य न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांचे आवाहन : गोवा राखण्यासाठी पणजीतील सभेत फुंकले रणशिंग : पुढील सभा लवकरच होणार पणजी : गोवा राज्याचे अस्तित्व टिकवून त्याचे रक्षण करण्यासाठी गोमंतकीय जनतेने आता उठावे, जागे आणि सज्ज व्हावे, असे आवाहन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांनी पणजीत झालेल्या जाहीर सभेत केले. त्यांनी एक प्रकारे लोकचळवळीचे रणशिंग [...]
पूजा नाईकची होणार नार्को विश्लेषण चाचणी
पणजी : गेल्या दीड वर्षभरापासून गाजत असलेल्या ‘नोकरीसाठी लाच’ प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिने तिच्यावर नार्को-विश्लेषण चाचणी करण्यास संमती दिली आहे. गुन्हे शाखेने तिला गुजरातमधील फॉरेन्सिक विज्ञान संचालनालय येथे नेऊन तिची नार्को-विश्लेषण चाचणी करण्यासाठी परवानगी मागितली आहे, अशी माहिती गुन्हा शाखेचे अधीक्षक राहूल गुप्ता यांनी दिली. पूजा नाईक हिने मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि [...]
शॉक लागून सोनावळीत ‘ब्लॅक पँथर’ ठार
धारबांदोडा : सोनावळी येथील दूधसागर देवस्थानाच्या बाजूला असलेल्या ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून ब्लॅक पॅंथर दगावल्याची घटना घडली आहे. सदर घटना रविवारी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान घडली असून दगावलेला बिबट्या हा नर असून अंदाजे अडीच ते तीन वर्षांचा असल्याची माहिती मोले वन्यजीव विभागाचे अधिकारी सिद्धेश नाईक यांनी दिली. सिद्धेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्या एका झाडावरून [...]
वय वाढताना मेकअप करताना या टिप्स समोर ठेवायला हव्यात, वाचा
वय वाढणं हे कुणालाही चुकलेले नाही. वाढत्या वयासोबत आपणही स्वतःची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहेत. खासकरुन चाळीशीनंतर स्त्रियांनी स्वतःची सर्वाधिक काळजी घ्यायला हवी. बाहेर कुठेही जाताना मेकअप करताना काही महत्त्वाच्या टिप्स या फाॅलो करायला हव्यात. चाळीशीनंतर स्त्री स्वतःच्या सौंदर्याबाबत अधिक जागरूक आणि सजग झालेली दिसते. म्हणूनच चाळीशीतील स्त्री अगदी तरुणींना लाजवेल अशा पद्धतीने स्वतःला कॅरी […]
गोव्यात 27 पासून भारत ऊर्जा सप्ताह
पंतप्रधानमोदीयांच्याहस्तेउद्घाटन पणजी : अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा गोव्यात ‘भारत ऊर्जा सप्ताह’ दि. 27 पासून 30 जानेवारीपर्यंत गोव्यात होत असून या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 रोजी गोव्यात येणार आहेत. परिषदेत आंतरराष्ट्रीय तेल, ऊर्जा इत्यादी विषयी सखोल चर्चा होणार आहे. यामध्ये अनेक राष्ट्राचे ऊर्जामंत्री सहभागी होतील. बेतुल येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या परिसरामध्ये ही [...]
विरोधकांची धार बोथट करण्यासाठी रणनीती
कामकाजसल्लागारसमितीबैठकीतविविधविषयांवरचर्चा: पुढीलआठवड्यातविधानसभाअधिवेशनासहोणारप्रारंभ पणजी : पुढील आठवड्यापासून प्रारंभ होणाऱ्या विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कामकाज सल्लागार समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर गत काही महिन्यांपासून राज्यात घडलेल्या गंभीर विषयांवरून विरोधकांकडून धारदार विरोध होण्याची शक्यता गृहित धरून रणनीती ठरविण्यात आली. बैठकीला सभापती गणेश गावकर यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव [...]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) हिंदुस्थानमध्ये बांगलादेश संघाच्या सुरक्षेबाबत कोणतेही विश्वसनीय किंवा ठोस सुरक्षा धोके नसल्याचे स्पष्ट केले असून, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) केलेली वर्ल्डकप सामन्यांचे स्थळ बदलण्याची मागणी फेटाळली आहे. क्रीकबझच्या वृत्तानुसार, 6 जानेवारी रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत ICC अधिकाऱ्यांनी BCB प्रतिनिधींना सांगितले की, त्यांच्या आकलनानुसार हिंदुस्थानात सामने खेळताना बांगलादेश संघाला कोणताही विशिष्ट धोका नाही. […]
शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन
सावंतवाडी । प्रतिनिधी येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेच्या पॅनल मधून निवडून आलेल्या सातही नगरसेवकांनी सिंधुदुर्गनगरी- ओरोस येथे नगर विकास अधिकारी विनायक औतकर यांच्याकडे नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र गट स्थापन केला. भाजपाने या आधीच नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गट स्थापन केला आहे. एकूणच दोन्ही पक्षाकडून गट स्थापन केल्यानंतर आता उपनगराध्यक्ष [...]
हुक्केरीच्या व्यावसायिकाला 37 लाखांचा ऑनलाईन गंडा
पैसेगुंतविल्यासअधिकलाभाचेआमिष बेळगाव : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक लाभ मिळेल, असे आमिष दाखवून हुक्केरी येथील व्यावसायिकाला भामट्यांनी सुमारे 37 लाख 48 हजार 965 रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सोमवार दि. 5 रोजी जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीची कॅनरा आणि कर्नाटक ग्रामीण बँकेत दोन खाती आहेत. त्यांनी सदर खात्यांना [...]
अखिल भारतीय साहित्य संमेलनात सीमाप्रश्नाचा ठराव
मध्यवर्ती म. ए. समितीच्या पाठपुराव्याला यश : कलबुर्गीत मराठी-कन्नड अनुवाद केंद्र स्थापन करण्याचाही ठराव बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न लवकर सुटावा, असा ठराव सातारा येथे झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मांडण्यात आला. कर्नाटक राज्यातील बेळगावसह 865 गावे, अनेक शहरे भाषिक प्रांतरचनेनुसार महाराष्ट्रात सामील करावीत, असा ठराव मंजूर करण्यात आला. याला सर्व साहित्यिक व [...]
चेहऱ्यावरील डागांसाठी जायफळचा वापर कसा करायला हवा, जाणून घ्या
आयुर्वेद आणि आपण फार जुने नाते आहे. फार पूर्वीपासून आयुर्वेदाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे आयुर्वेदाचे महत्त्व हे खूप अबाधित आहे. काखेत कळसा आणि गावाला वळसा ही म्हण आपण ऐकली होती. तसेच सध्याच्या घडीला आपले झाले आहे. आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाच्याच जोरावर स्वतःचे आरोग्य उत्तम टिकवले होते. घरच्या घरी उपलब्ध असलेले अनेक पदार्थ […]
निरवडेच्या वासुदेव वैजची वैभववाडी श्री. किताबावर मोहोर
सिंधुदुर्गातून कौतुकाचा वर्षांव न्हावेली / वार्ताहर महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने वैभववाडी येथील यंगरस्टार मित्रमंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंसाठी भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या चुरशीच्या स्पर्धेत निरवडे येथील वासुदेव वैज याने आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर वैभववाडी श्री या किताबावर आपले नाव कोरत स्पर्धेचा मुख्य मानकरी ठरला.ही [...]
पाणी प्रश्नावरून अंबादास दानवेंचा महायुतीवर हल्लाबोल; संजय शिरसाट यांना ‘मौनी बाबा’म्हणत लगावला टोला
छत्रपती संभाजीनगर शहरातील भीषण पाणी प्रश्नावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर गंभीर टीका केली आहे. पाण्यासंदर्भात नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना आता छत्रपती संभाजीनगरात प्रचारासाठी येण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही, अशा शब्दांत दानवे यांनी आपला संताप व्यक्त केला. विशेषतः मंत्री संजय शिरसाट […]
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर झाल्यापासून तिकीच न मिळालेल्या उमेदवारांचे नाराजी नाट्य पहायला मिळाले. यावेळी मनसेकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे मनसेचे माजी नगरसेवक सरचिटणीस राहिलेल्या संतोष धुरी यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.पक्षप्रवेशावेळी त्यांनी मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर गंभीर आरोप केले. या आरोपांना फेटाळून लावत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सचिन अहिर यांनी संतोष धुरी यांचा समाचार घेतला. ज्या […]
आमदारांकडून किल्ला तलाव विकासकामांचा आढावा
बेळगाव : किल्ला तलाव येथील विकासकामे वेगाने केली जात आहेत. बांधकामाच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी आमदार आसिफ सेठ यांनी किल्ला तलावाला भेट दिली. महापालिकेच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी या कामाची सविस्तर माहिती घेतली. कामाचा दर्जा उत्तम प्रकारचा राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली. आजूबाजूचे पाणी किल्ला तलावामध्ये मिसळले [...]
खासगी बसेसना शहराबाहेर पिकअप पॉईंटचा पर्याय
पोलीसआयुक्तभूषणबोरसेयांचीखासगीबसचालकांशीचर्चा बेळगाव : खासगी बसेसमुळे शहरात निर्माण होणारी वाहतूक समस्या दूर व्हावी यासाठी मंगळवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी खासगी बसमालक व व्यवस्थापकांची बैठक घेऊन त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. आरटीओ आणि रामदेव हॉटेल सर्कल येथे न थांबता धर्मनाथ सर्कल येथील डबल रोड, भरतेश स्कूलनजीक खुल्या जागेत व महामार्गालगत तीन ठिकाणी पिकअप पॉईंट सुरू केल्यास वाहतुकीची [...]
म्हैसूर मॉडेलच्या धर्तीवर बेळगाव मनपात दोन शववाहिन्या दाखल
बेळगाव : म्हैसूर मॉडेलप्रमाणेच बेळगावातदेखील नव्या प्रकारच्या दोन शववाहिका महानगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. दोन्ही शववाहिन्या सदाशिवनगर येथील पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आल्या असून त्यामध्ये आणखी काही बदल करण्याची सूचना महापौरांनी दिली आहे. आवश्यक बदल झाल्यानंतर शववाहिन्यांचे लोकार्पण केले जाणार आहे. बेळगाव शहर आणि उपनगरात मृत्यू झालेल्यांचे पार्थिव नेण्यासाठी महानगरपालिकेच्या शववाहिन्यांचा वापर केला जातो. सध्या उपलब्ध [...]
मतदार याद्यांच्या कामामुळे शिक्षकांची वाढली डोकेदुखी
चारदिवसांपासूनजुंपलेकामाला; शिक्षकांमध्येसंताप: अभ्यासक्रमराहतोयअपूर्ण बेळगाव : मतदार याद्यांमधील दुरुस्तीच्या कामासाठी बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) शिक्षकांना जुंपण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून प्रत्येक सरकारी शाळांमधील बीएलओंना मतदार यादी देण्यात आली असून त्यामधील दुरुस्त्या तातडीने करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शाळेतील अध्यापनासोबत त्या अतिरिक्त कामामुळे शिक्षक वैतागले आहेत. सध्या नवीन मतदार याद्या रंगीत येत आहेत. 20 वर्षांपूर्वी ज्यांनी [...]
गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी
अंगारकीसंकष्टीभक्तिभावे; महापूजा, महाआरती बेळगाव : अंगारकी संकष्टी भक्तिभावे साजरी झाली. शहर आणि उपनगरांतील गणेश मंदिरांमध्ये अभिषेक, विशेष पूजा, रात्री चंद्रोदयाला महाआरती, तीर्थप्रसाद वितरण असे कार्यक्रम झाले. वीरराणी चन्नम्मा चौक, संगेळ्ळी रायण्णा चौक, हडलगा रोड, गणपत गल्ली, शहापूर आदी स्थळांवरील गणेश मंदिऱांमध्ये दर्शनासाठी दिवसभर गर्दी होती. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला संकष्टी असते. संकष्टी मंगळवारी [...]
शिवबसवनगर येथील फूटपाथवरील कुंड्यांकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष
बेळगाव : शिवबसवनगर रोडवरील फूटपाथवर मनपाकडून झाडे लावण्यासाठी कुंड्या ठेवल्या आहेत. पावसाळ्यात त्यामध्ये विविध प्रकारची झाडे लावली होती. मात्र, त्यांच्या संवर्धनाकडे मनपाकडून दुर्लक्ष झाल्याने सदर झाडे वाळून गेली आहेत. सदर कुंड्यांमध्ये तळीरामांकडून दारूच्या बाटल्या ठेवण्यात येत आहेत. महापालिकेने याकडे लक्ष देऊन कुंड्यांमध्ये रोपे लावण्याची मागणी होत आहे. शिवबसवनगर हा भाग शहरातील प्रमुख मार्गांपैकी आहे. या [...]
लोककल्पतर्फे बामणवाडी येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर
बेळगाव : लोकमान्यमल्टिपर्पजको-ऑप. सोसायटी लि.च्या सीएसआर उपक्रमांतर्गत लोककल्प फौंडेशन आणि एम. एम. जोशी कोडकणी आय केअर सेंटर यांच्या सहाय्याने मंगळवार दि. 6 रोजी बामणवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डोळ्यांच्या आरोग्याला प्रोत्साहन देणे व दृष्टीशी संबंधित समस्यांचे लवकर निदान करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुमारे 60 हून अधिक [...]
युवा समितीच्या सामान्यज्ञान स्पर्धेला तुफान प्रतिसाद
3 हजारविद्यार्थ्यांचासहभाग: युवासमितीचेतगडेनियोजन बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये बेळगावसह आसपासच्या भागातील 3 हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले हेते. तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांचे बीज रोवण्यात आले. मंगळवारी मराठा मंदिर व तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या [...]
ओवा खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे होतात?
थंडीमध्ये ओवा खाण्याचे अनेक फायदे आहेत. पचन सुधारणे, वजन कमी करण्यास मदत होणे असे अनेक फायदे आहेत. ओव्यामध्ये फायबर आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ओवा खाण्यामुळे आपली चयापचय क्रिया वाढून आपली चरबी कमी होण्यासही मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी ओवा खाणे फायदेशीर ठरू शकते. खासकरुन ओवा हा सर्दी-खोकल्यावर प्रभावी मानला जातो. ओव्यामध्ये […]
सावगावातील ‘तो’ रस्ता नेहमीप्रमाणे वापरासाठी खुला करून द्या
ग्रामस्थ, पंचमंडळींसहशेतकऱ्यांचीतहसीलदारांकडेमागणी बेळगाव : शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जमिनीची मूळ मालकांनी विक्री केली असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. शेताकडे जाणारे शेतकरी, बैलगाडी व ट्रॅक्टरना रस्त्याअभावी ये-जा करणे अवघड झाले आहे. सरकारी नकाशात उल्लेख असलेला रस्ता पूर्वीप्रमाणे वापरासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन मंगळवार दि. 6 रोजी सावगाव ग्रामस्थ [...]
आमचा लढा मोठेपणा सांगण्यासाठी कदापि नाही!
मंत्रीसतीशजारकीहोळीयांचेस्पष्टीकरण बेळगाव : पहिले महायुद्ध विद्युत संघाची निवडणूक जिंकली. आता दुसरे महायुद्ध ग्राम पंचायत निवडणुका असून यामध्येही जारकीहोळींना पराभूत करतो, या माजी खासदार रमेश कत्ती यांच्या विधानाचा खरपूस समाचार मंत्री सतीश जारकीहोळी यांनी घेतला आहे. सर्वजण विजयी होणार या विश्वासानेच निवडणूक लढवित असतात. आमचा लढा हा आमचा मोठेपणा सांगण्यासाठी कदापि नसतो. 2028 साल सुरू झाल्यानंतर [...]
आगामी ता.पं., जि.पं.निवडणुकीच्या तयारीला लागा
भाजपप्रदेशाध्यक्षांचीबेळगावच्यापदाधिकाऱ्यांनासूचना बेळगाव : जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून बेंगळूर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव ग्रामीण, बेळगाव महानगर, चिकोडी विभागाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आगामी दोन्ही निवडणुकींच्या तयारीला लागा, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्य भाजप कार्यालय येथील जगन्नाथ भवन येथे ही बैठक झाली. बैठकीला [...]
गुंजी येथून आईसह दोन मुले बेपत्ता
वार्ताहर/गुंजी गुंजी येथून आईसह दोन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार खानापूर पोलीस स्थानकात देण्यात आली असून त्यांचा शोध सुरू आहे. गुंजी येथील रहिवासी सायमन बेनीत मस्करेन यांनी सदर तक्रार दिली असून त्यांची पत्नी जेनिफर सायमन मस्करेन (वय 31), मुलगा अँड्रियल (वय 3) व मुलगी किओना (वय 7) हे तिघेजण दि. 10/12/2025 पासून घरातून निघून गेले आहेत. [...]

30 C