विमान प्रवास महागणार, एअर इंडियानंतर आता IndiGo नेही लावला ‘फ्यूल सरचार्ज’
विमान प्रवाशांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. एअर इंडियाने दरवाढ केल्यानंतर आता देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोने (IndiGo) देखील आपल्या तिकीट दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. मध्यम पूर्वेतील (Middle East) वाढत्या तणावामुळे विमान इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने कंपनीने हा फ्यूल सरचार्ज लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, १४ मार्च २०२६ रोजी […]
उन्हाळ्यात दही खाणे का फायदेशीर? जाणून घ्या आरोग्यासाठी महत्त्वाचे फायदे
उन्हाळ्यात रोजच्या आहारात दहीचा समावेश केल्यास पचन सुधारते, शरीराला थंडावा मिळतो आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत दही खाणे हा एक सोपा आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. आपल्या घरांमध्ये रोजच्या जेवणात दह्याचा समावेश असतो. दही हे कमी कॅलरीचे आणि अत्यंत पौष्टिक अन्न मानले जाते. विशेषतः उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. […]
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून हटवण्याच्या प्रस्तावासाठी विरोधी पक्षांनी शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये, लोकसभा आणि राज्यसभेत नोटीस सादर केली आहे. २०० हून अधिक खासदारांनी या सूचनेवर स्वाक्षरी केली आहे, असे बोलले जात आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी लावून धरली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने […]
Photo –‘जय भवानी, जय शिवाजी’… जयघोषाने फोर्ट परिसर दुमदुमला, शिवराय संचलन मोठ्या उत्साहात पार पडले
हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी फोर्ट परिसरात नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला. हॉर्निमन सर्कल ते हिंदुस्थानच्या प्रवेशद्वारापर्यंतचा (गेटवे ऑफ इंडिया) परिसर भगवामय झाला होता. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे आयोजित भव्यदिव्य असे शिवराय संचलन मोठ्या उत्साहात पार पडले. (सर्व फोटो – रुपेश जाधव) स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने दरवर्षी […]
५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राच्या प्रदक्षिणेला, नासाची ‘आर्टेमिस २’मोहीम एप्रिलमध्ये झेप घेणार
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपल्या ऐतिहासिक ‘आर्टेमिस २’ मोहिमेची तयारी पूर्ण केली असून, १ एप्रिल २०२६ रोजी हे यान चंद्राच्या दिशेने झेप घेणार असल्याची घोषणा केली आहे. ५० वर्षांहून अधिक काळानंतर मानव पुन्हा एकदा चंद्राच्या कक्षेमध्ये जाणार असल्याने जागतिक स्तरावर या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नासाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस […]
इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यात अडथळे येत असल्याच्या अफवांदरम्यान, पंजाबमधील बरनाला जिल्ह्यातील सेहना येथे एका दुर्दैवी घटनेची नोंद झाली. घरगुती एलपीजी सिलिंडर मिळवण्यासाठी पहाटेपासून रांगेत उभे असलेले भूषण कुमार मित्तल या वृद्धाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मित्तल हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करत होते. शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते रांगेत उभे होते, […]
अनिल अंबानींच्या मुलाची CBI कडून ६ तासांहून अधिक काळ चौकशी, २२८ कोटींचे बँक कर्ज प्रकरण
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अंबानी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. २२८ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) जय अनमोल अंबानी यांची सलग ६ तासांहून अधिक काळ चौकशी केली. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) मधील कर्ज वाटपाशी संबंधित असलेल्या या व्यवहारामुळे अंबानी कुटुंबाच्या कायदेशीर अडचणी पुन्हा एकदा […]
अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्ध दुसऱ्या आठवड्यातही सुरू आहे. या युद्धामुळए जगभारत कच्च्या तेलाची टंचाई निर्माण झाला असून आखाती देशात तणावाचे वातावरण आहे. या सर्व तणावात इराणकडून हिंदुस्थानसाठी सकारात्मक संकेत मिळत आहे. आखातातील वाढत्या तणाव आणि सागरी सुरक्षेच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर इराणने हिंदुस्थानला महत्त्वाचा संकेत दिला आहे. हिंदुस्थानातील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी सांगितले आहे की, […]
ओमानमध्ये ड्रोन हल्ला, दोन हिंदुस्थानींचा मृत्यू; दहा जण जखमी
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ओमानमध्ये ड्रोन हल्ला झाला. झालेल्या या ड्रोन हल्ल्यात दोन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला असून दहा हिंदुस्थानी नागरीक जखमी झाले आहेत, अशी माहिती हिंदुस्थान सरकारने दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला ओमानमधील सोहार शहरातील अल अवाही औद्योगिक परिसरात शुक्रवारी झाला. सोहार हे ओमानची राजधानी मस्कतपासून सुमारे 200 किलोमीटर […]
इराणच्या १५,००० ठिकाणांवर केले हल्ले, इराणी नेतृत्व भूमिगत; अमेरिकेचा दावा
मध्य पूर्वेतील युद्धाने आतापर्यंतचे सर्वात रौद्र रूप धारण केले आहे. अमेरिकेने इराणवर भीषण लष्करी कारवाई केल्याचा दावा केला असून, युद्ध सुरु झाल्यापासून इराणमधील तब्बल १५,००० ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे इराणचे संपूर्ण लष्करी आणि राजकीय प्रशासन हादरले असून, देशातील सर्वोच्च नेतृत्व सुरक्षेच्या कारणास्तव भूमिगत झाले आहे, असा दावाही अमेरिकेने केला आहे. अमेरिकेचे संरक्षण […]
देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार देणाऱ्या संविधानाला अभिप्रेत देश निर्माण करण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. पण या विचारधारेला छेद देऊन लोकांना लाचार बनवणारी शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा विचार भाजपा व रा. स्व. संघाचा आहे. संविधान विरूद्ध मनुवादाच्या या लढाईत माजी सरसंघचालक गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ वर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा भाजपा […]
ना चेहऱ्यावर भीती, ना युद्धाचा ताण; तेहरानच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरताना दिसले इराणचे राष्ट्रपती
इस्रायल आणि अमेरिका यांच्यासोबत सुरू असलेल्या अत्यंत तणावाच्या परिस्थितीतही इराणच्या नेतृत्वामध्ये कोणताही घाबरटपणा दिसून येत नाहीये. इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान तेहरानच्या रस्त्यांवर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे फिरताना दिसल्याने जगभरात याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे युद्धाचे ढग गडद होत असताना इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे हे रिलॅक्स रूप बरेच काही सांगून जाणारे आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये […]
जिल्हा परिषदेत महायुती अभेद्य राहिल्याचे मोठे समाधान- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतरही अनेक टीका-टिपण्या झाल्या, मात्र आम्ही त्या सर्वांना अत्यंत संयमाने उत्तर दिले. भाजप हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असतानाही महायुतीला सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा शब्द होता. आज जिल्हा परिषदेत महायुती अभेद्य असल्याचे सिद्ध झाल्याने सर्वाधिक समाधान वाटत आहे, अशा शब्दांत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या सौ. अर्चना पाटील आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषाताई रवींद्र गायकवाड यांची निर्विवाद निवड झाल्यानंतर आमदार पाटील यांनी महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. महायुतीची एकजूट ही काळाची गरज असल्याचे सांगत आमदार पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत महायुती एकत्रित राहणे ही जिल्ह्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी गरजेची होती आणि त्यात आम्हाला पूर्णतः यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात महायुती म्हणून लढण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. ज्या विश्वासाने जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीला मोठे बळ दिले आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे. विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊनच भविष्यातील वाटचाल करण्याचे आम्ही ठरवले आहे.जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या अडचणी दूर करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळात जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पावर आपण परिश्रम घेत असल्याचे सांगितले. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि जिल्ह्याचा कायापालट करणे ही आमची मोठी जबाबदारी आहे. नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेप्रमाणेच भविष्यातही सर्वांना विश्वासात घेऊन महायुतीची वाटचाल धाराशिव जिल्ह्यात भक्कम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा आत्या पवार,भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री ना. प्रतापजी सरनाईक, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, माजी आमदार राजन साळवी, श्री ज्ञानराज चौगुले, श्री बसवराज पाटील, श्री राहुल मोटे, श्री सुजितसिंह ठाकूर, श्री सुरेश बिराजदार, श्री सुनील चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, रिपाईचे राजाभाऊ ओव्हाळ, श्री संताजी चालुक्य, श्री अभय चालुक्य, श्री राहुल पाटील सास्तुकर यांच्यासह महायुतीच्या सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. भविष्यातही महायुती भक्कम राहणार महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने हा विजय खेचून आणला आहे. निवडून आलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी त्यांना माझ्याकडून पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक राज्यस्तरीय स्थानिक पुरुष कबड्डी स्पर्धेत पहिल्या दिवसापासून धडाकेबाज खेळ करणार्या नाशिकच्या ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब आणि रत्नागिरीच्या वाघजाई क्रीडा मंडळाने दिमाखदार विजयासह उपांत्य फेरी गाठली. तसेच मुंबई शहरच्या एसएसजी फाऊंडेशन आणि उपनगरच्या पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या संघांनीही जोरदार खेळ करत अंतिम चार संघात आपले स्थान पक्के केले. आता […]
विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला स्क्रीन टाइम आणि त्याचे होणारे दुष्परिणाम ही अत्यंत गंभीर बाब असून, मुलांच्या भविष्यावर वाईट परिणाम करणाऱ्या मोबाइल ॲप्सवर सरकारने तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत केली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विविध प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करताना त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. सायबर गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त प्रवीण स्वामी […]
आमच्या मदतीशिवाय तेलाच्या किमती स्थिर ठेवणे अशक्य! अमेरिकेच्या निर्णयाचे रशियाकडून स्वागत
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जागातिक बाजारात तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जगावर गंभीर उर्जासंकट ओढवले आहे. या सर्व परिस्थितीची विचार करता आणि ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात अडकलेल्या रशियन तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या खरेदीला परवानगी देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे रशियाने स्वागत केले आहे. रशियाने स्पष्टपणे म्हटले आहे की आमच्या मदतीशिवाय जागतिक ऊर्जा बाजारपेठेत कच्च्या तेलाचा किमती स्थिर […]
पानगळ सुरु झाली की, शिशिर आल्याची आपोआप जाणीव होते. त्यानंतर येणाऱ्या वसंताचा हंगाम म्हणजे निसर्गाच्या आनंदाला आणि बहराला येणारे उधाण! निसर्ग आनंदला म्हणजे भन्नाट बहरतो. सारा परिसर विविधरंगी फुलांसह, फळांनी लगडलेला पहायला मिळतो. निसर्गाच्या या खजिन्यात फुले दृष्टीला मंत्रमुग्ध करतात तर, फळे रसनेला सुखावून टाकतात. निसर्गातील हा रानमेवा चाखण्यासाठी त्याच्या सान्निध्यात जाण्यासारखा दुसरा आनंद नाही. […]
धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर महायुतीने जिल्ह्यात सत्ता स्थापन करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने संघटनबळाच्या जोरावर ही निवडणूक लढवत सर्वाधिक जागा मिळवल्या असून, भारतीय जनता पक्षाच्या अर्चना पाटील यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकत भारतीय जनता पार्टी हा जिल्ह्यातील क्रमांक एक पक्ष ठरला असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी नमूद केले आहे. नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरही पक्षाला मिळालेले यश हे जनतेने विकासाच्या राजकारणाला दिलेला कौल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपने राबवलेल्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी, जनतेशी सातत्याने ठेवलेला संपर्क आणि पक्षाच्या नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेला विश्वास यामुळेच पक्षाच्या कामाला जिल्ह्यात व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. या विश्वासाच्या बळावर जिल्ह्यातील जनतेने भाजपला मोठ्या प्रमाणात स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी संघटन बळकट करण्यासाठी घेतलेले परिश्रम, गावोगावी उभे राहिलेले कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि नियोजनबद्ध निवडणूक यंत्रणा यामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळाले. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत पक्षाच्या नेतृत्वाला संधी मिळणे ही संघटनशक्तीचीच पावती असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता प्रस्थापित होत विकासकामांना अधिक गती मिळणार असून, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शेतकरी, महिला व युवकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल, असा विश्वासही कुलकर्णी यांनी व्यक्त केला. नगरपालिका ते जिल्हा परिषद असा मिळालेला विजय हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा व जनतेच्या विश्वासाचा परिणाम असून, या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चना पाटील तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषा गायकवाड
धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या 1 महिन्यापासून चर्चेत असलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या अर्चनाताई पाटील 45 विरूध्द 9 मतांनी विजयी झाल्या. तर उपाध्यक्षपदावर महायुतीमधीलच शिंदे सेनेच्या उषाताई गायकवाड 45 विरूध्द 10 मतांनी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये प्रथमच भाजपसह महायुतीची सत्ता आल्यामुळे मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सकाळी 10.30 वाजल्यापासून जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू झाली होती. अध्यक्षपदासाठी महायुतीकडून भाजपकडून अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उषा रविंद्र गायकवाड यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने ठाकरे शिवसेनेच्या कांचनमाला संगवे यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे महेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गेल्या 32 दिवसापासून सहलीवर असलेले महायुतीचे सदस्य दुपारी दीडच्या सुमारास ट्रॅव्हल्सने धाराशिवमध्ये दाखल झाले. त्यानंतर ती बस जिल्हा परिषदेच्या गेटसमोर उभा करून महायुतीचे 45 सदस्य पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्चना पाटील यांच्या बाजूने 45 मते मिळाली. तर कांचनमाला संगवे यांना केवळ 9 मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्यावेळीस काँग्रेसच्या मोरे उशिरा सभागृहात दाखल झाल्यामुळे महायुतीच्या उषा गायकवाड यांच्या बाजूने 45 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात असलेल्या महेश देशमुख यांना 10 मते मिळाली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी खासदार रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, युवक नेते मल्हार पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, ॲड. अनिल काळे आदी उपस्थित होते. अथक परिश्रमाचा विजय महायुतीच्या विजयासाठी गेल्या अनेक वर्षापासून अनेकांनी परिश्रम घेतले आहे. त्यामुळे यावेळेस धाराशिव जिल्हा परिषदमध्ये भाजपची पहिल्यांदाच सत्ता आली आहे. असे सांगून माजी आमदार व भाजपचे जेष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला. मोठ्या डॉक्टरकडून शस्त्रक्रिया शिंदे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला विरोध होता. त्यामुळे सावंत यांनी शिवसेनेच्या 15 सदस्यांपैकी 8 सदस्य आपल्याच ताब्यात ठेवले होते. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर महायुतीमध्ये सावंत गटाची शिवसेना एकत्र आले. त्याबद्दल बोलताना एका जेष्ठ नेत्यांनी मोठ्या डॉक्टरकडून शस्त्रक्रिया केल्यामुळे सावंत गट एकत्र आल्याचे सांगितले.
धाराशिव जि.प. निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला तुळजापूर; महायुतीचे सदस्य थ्री-स्टार हॉटेलमध्ये ‘सेफ’!
तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.13) राजकीय हालचालींना वेग आला होता. निवडणुकीपूर्वी महायुतीतील सदस्यांना थेट तुळजापूर येथे आणून दोन थ्री-स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीचे केंद्रबिंदू तुळजापूर ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. महायुतीतील भारतीय जनता पक्ष व शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे जिल्हा परिषद सदस्य वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबविण्यात आले होते. येथे भाजपचे सदस्य ठेवण्यात आले होते. तर येथे शिवसेना (शिंदे गट) चे सदस्य मुक्कामी होते. विशेष म्हणजे स्कायलंड हॉटेलमध्ये थांबलेल्या भाजप सदस्यांच्या सुरक्षेसाठी बाऊन्सरचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदस्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. तुळजापूर हा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा मतदारसंघ असल्याने महायुतीतील सदस्यांना येथेच थांबविण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही राजकीय दगाफटका होऊ नये, यासाठी ही रणनीती आखण्यात आल्याचीही चर्चा रंगली. दरम्यान, तुळजापूरमध्ये थांबलेले महायुतीचे सर्व सदस्य दुपारी सुमारे एक वाजता एका लक्झरी बसमधून थेट धाराशिव येथे जिल्हा परिषद सभागृहात मतदानासाठी रवाना झाले. बसच्या पुढे-मागे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा होता. यंदाच्या निवडणुकीचे केंद्रबिंदू तुळजापूर राहिल्याचे स्पष्ट झाले.
लातूर- टेंभुर्णी महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 205 कोटी रुपये मंजुर- खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव, लातूर व बार्शी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लातूर- मुरुड-ढोकी-येडशी-बार्शी-टेंभुर्णी या प्रमुख मार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी अधिकचे 205 कोटी रूपये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केले असल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेच्या अधिवेशनात तसेच मंत्री महोदय नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान तारांकीत प्रश्न विचारला होता. सदर मार्गाच्या चौपदरीकरणाबाबत वारंवार पाठपुरावा करुन या मार्गाच्या चौपदरीकरणाकरीता अखेर दि. 19 डिसेंबर 2024 रोजी लातूर- मुरुड- ढोकी- येडशी- बार्शी-टेंभुर्णी महामार्गाच्या चौपदरीकरणाकरीता 574 कोटी मंजुर करुन घेतले. या रस्त्याच्या उन्नतीकरणासाठी केंद्र सरकारकडून 205.23 कोटी रुपये मंजुर करुन घेतले. यांची प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाली असून या निधीमुळे प्रलंबित कामांना गती मिळणार आहे. या कामामुळे या परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. सदरील काम लवकरात लवकर पुर्ण करण्याकरीता संबंधीतांना सुचना केल्या असून कामाचा नियमीत आढावा घेणार असल्याचेही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.
Summer Tips –उन्हापासून आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आहारामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करायला हवेत
सध्या वाढत्या तापमानामुळे कडक उन्हाचा त्रास जोरदार सोसावा लागत आहे. अशा परिस्थितीत शरीराची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे उलटी, चक्कर, थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे आणि योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, उष्णतेच्या लाटेचा धोका टाळण्यासाठी शक्यतो दुपारच्या कडक […]
बांधकाम कामगार योजनांमध्ये दलालांचा सुळसुळाट; अर्धे तुम्ही अर्धे आम्हीचे धोरण!
धाराशिव (प्रतिनिधी)- शासनाच्या विविध कामगार कल्याण योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली काही दलाल व मध्यस्थ लाभार्थ्यांकडून तब्बल 50 टक्के रक्कम घेत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि. 13) जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली आहे. जिल्ह्यात शासनाच्या विविध कामगार योजनांचा लाभ खऱ्या गरजू कामगारांना मिळावा हा शासनाचा उद्देश असताना काही एजंट व मध्यस्थ योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे एजंट कामगारांचे अर्ज करून देण्याच्या नावाखाली योजनेत मिळणाऱ्या आर्थिक साह्यापैकी सुमारे 50 टक्के रक्कम कमिशन म्हणून घेत असल्याची माहिती समोर येत असल्याने गरीब कामगारांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या योजनांचा मूळ उद्देशच धोक्यात येत असून या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित दलाल व मध्यस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कठेर कारवाई करण्यात यावी, तसेच कामगारांना कोणत्याही दलालांशिवाय योजनांचा लाभ थेट मिळावा यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर, पृथ्वीराज मुळे, सहीद पटेल, अल्लानूर पठाण त्यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मुंबईकरांना २४ तास साधं पिण्याचं पाणी देऊ शकलो नाही तर, मोठमोठ्या घोषणा करून उपयोग काय?, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वरून सरदेसाई यांनी सरकारवर केली आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. विधानसभेत बोलताना वरून सरदेसाई म्हणाले की, “महाविकास आघाडीचं सरकार असताना मनोरीमध्ये डिसॅलिनेशन प्रकल्प व्हावा, अशी आमची इच्छा होती. मात्र आमचं […]
इराणचा अमेरिकेवर मोठा हल्ला, तुर्कीये येथील अणु तळावर क्षेपणास्त्र डागले
मध्य पूर्वेतील तणाव आता टोकाच्या पातळीवर पोहोचला असून, इराणने तुर्कीये येथील अमेरिकेच्या इन्सिर्लिक (Incirlik) एअर बेसला लक्ष्य केले आहे. या हवाई तळावर अमेरिकेची अण्वस्त्रे तैनात असल्याचे मानले जाते. या हल्ल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून नाटो (NATO) देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ३:२५ च्या सुमारास तुर्कीयेमधील अडाना शहरात सायरनचा आवाज […]
उत्तर प्रदेशात आयोजित संविधान संमेलनात बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ऊर्जा सुरक्षेबाबत तडजोड केली असून, आपण तेल कोणाकडून घ्यायचे हे आता अमेरिका ठरवत आहे,” असा थेट हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी संसदेतील एका घटनेचा उल्लेख […]
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! अन्नपदार्थांच्या किमती वाढल्याने महागाईत वाढ
फेब्रुवारीत भारतातील किरकोळ महागाई दरात वाढ नवी दिल्ली -फेब्रुवारी महिन्यात भारताच्या किरकोळ महागाई दरात काहीशी बाढ दिसून आली आहे. प्रत्येक महिन्याच्या दरात काही घट झाली असली, तर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत ही वाढ अधिक आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत या फेब्रुवारीत महागाई [...]
बालविवाहमुक्त अभियानाला धाराशिवमध्ये गती
धाराशिव (प्रतिनिधी)- बाल विवाह मुक्त अभियानाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चाइल्ड हेल्प लाईन कक्ष 1098 अंतर्गत विविध ठिकाणी जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी.कोवे तसेच चाइल्ड हेल्प लाईन 1098 चे प्रकल्प समन्वयक व्ही.पी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. या अंतर्गत धाराशिव येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था अध्यापक विद्यालय,धाराशिव, माविम अंतर्गत कार्यशाळेमध्ये माहिती देण्यात आली.तसेच रविकिरण स्कूल धाराशिव, रामतीर्थ तांडा तुळजापूर एन.एस.एस. कॅम्प, जि.प.प्रा.शा. तावरजखेडा, जि.प. प्रा.शा. खामसवाडी, जि.प.प्रा. शा. चिवरी, एस.एस.पी.महिला नेतृत्व विकास कार्यक्रम संवाद कार्यशाळा, जि.प.प्रा.शा.जागजी येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी बालहक्क तसेच मुलांच्या समस्या याबाबत माहिती देण्यात आली. तसेच बेटी बचाव, बेटी पढाव आणि बालविवाह या विषयांवरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बालकांसंबंधी विविध योजनांची माहितीही उपस्थितांना देण्यात आली. चाइल्ड हेल्प लाईन कक्षाचे समुपदेशक वंदना कांबळे, सुपरवायझर अमर भोसले,पल्लवी पाटील तसेच केस वर्कर अभयसिंह काळे यांनी 1098 चाइल्ड हेल्प लाईन कक्षाविषयी माहिती दिली. या जनजागृती कार्यक्रमाला संबंधित प्रशाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
रायझिंग स्टार शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम
भूम (प्रतिनिधी)- जय हनुमान समाज विकास संस्था, पुणे संचलित रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचा 8 वा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. बालसंस्कार आणि कलागुणांचे दर्शन घडवणारा हा सोहळा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा विभाग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोरख भोरे, युवा उद्योजक महेश जगताप, थ्री एस अकॅडमीचे संचालक सोमनाथ देवकर, उच्च न्यायालय संभाजीनगरचे ॲड. रामराजे देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ऐतिहासिक नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. हिंदी-मराठी चित्रपट गीते, लोकगीते, शेतकरी गीत, फनी डान्स आणि लेझीम नृत्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीम शेख यांनी केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी हरिष धायगुडे, प्राचार्य शीतल बावकर, भाग्य जैन यांच्यासह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tuljapur |तुळजापुरात पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
दूषित पाणीपुरवठ्यामुळे तुळजापूरमध्ये आरोग्याचा धोका तुळजापूर -शहरास काही दिवसांपासून दूषित आणि अशुद्ध पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तक्रार देऊन शहरास शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तुळजापूर शहरातील सध्या [...]
पैशांसाठी छळ केल्यावरून भूम तालुक्यात एकाची आत्महत्या
भूम (प्रतिनिधी)- ऊस तोडीसाठी उचल घेतलेल्या पैशांच्या परताव्यावरून झालेल्या अमानुष मारहाण आणि मानसिक त्रासाला कंटाळून, भूम तालुक्यातील उळूप येथील एका 42 वर्षीय इसमाने आपली जीवनयात्रा संपवली. मयत रणजीत सर्जेराव सानप असे या दुर्दैवी नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयत सानप यांच्या पुतण्याने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, मयत रणजीत सानप यांनी ऊस तोडीच्या कामासाठी काही पैसे उचल म्हणून घेतले होते. हे पैसे परत करण्याच्या कारणावरून तालुक्यातील रामेश्वर येथील औदुंबर ऊर्फ पिनू विष्णू दराडे याने सानप यांच्याकडे तगादा लावला होता. दिनांक 11 मार्च 2026 रोजी पिनु दराडे यांनी रणजीत सानप यांना रामेश्वर येथे बोलावून घेतले आणि तिथेच त्यांना बसवून ठेवले. वेळेत पैसे मिळाले नाही म्हणून अमानुष छळ सुरू केला. केवळ पैशांच्या वसुलीसाठी सानप यांना तिथे शारीरिक मारहाण करण्यात आली. आरोपीने त्यांचा प्रचंड मानसिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. आरोपीकडून झालेल्या या सततच्या जाचाला आणि अपमानाला कंटाळून रणजीत सानप यांनी टोकाचे पाऊल उचलले. 12 मार्च 2026 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास, ब-हाणपूर शिवारातील चौघुले यांच्या शेतात एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याने यात त्यांचा मृत्यू झाला. अशी फिर्याद मयत रणजीत सानप यांच्या पुतण्याने दिल्याने भूम पोलिसांनी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
बेंबळी येथील ‘महाराजस्व’ शिबिरातून मंडळातील 843 लाभार्थींना दिलासा
धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील बेंबळी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या माध्यमातून 843 लाभार्थींना शिबिरस्थळावरच दिलासा मिळाला. फेरफार मंजूर करणे, तयार सातबारा उपलब्ध करून देणे, विविध प्रकारची प्रमाणपत्रे वितरित करणे, ट्रॅक्टर वितरण आदींसाठी शेतकरी व लाभार्थींना शिबिरस्थळावरच लाभ मिळवून देण्यात आला. तहसीलदार मृणाल जाधव यांनी दिवसभर येथे थांबून लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले. बेंबळी येथील नामानंद फूड प्रॉडक्ट कंपनीच्या हॉलमध्ये बुधवारी हे शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील विभागीय सहआयुक्त मनीषा मिसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार मृणाल जाधव, बेंबळीच्या पंचायत समिती सदस्या सरस्वती वाघुलकर, पाडोळीचे सदस्य अमोल मस्के उपस्थित होते. यावेळी महसूल विभागासह आरोग्य, एसटी महामंडळ, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका वितरण, विविध प्रमाणपत्र वितरण आदी संदर्भातील 16 स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थी, नागरिक व शेतकऱ्यांना जागेवरच लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने फेरफार मंजूर करणे, शेतकऱ्यांचे सातबारा तयार करणे, क्षेत्ररस्त्याची प्रकरणे सोडवणे, वारस फेरफार मंजूर करणे यासोबतच जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलियर आदी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. उमेद योजना, ॲग्रीस्टिक योजना, महिलांविषयक योजना, कृषिविषयक योजना यासाठी 429 लाभार्थींना शिबिरातच लाभ मिळवून देण्यात आला, तर 50 जणांचे अर्ज यावेळी भरून घेण्यात आले. शिधापत्रिका, आधार अपडेटेशन, आयुष्यमान कार्ड, किसान क्रेडिट कार्ड, पिक कर्ज योजना, मतदार कार्ड दुरुस्ती आदी संदर्भात 289 जणांना लाभ वितरित करण्यात आला. याचे 75 जणांचे अर्ज भरून घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बेंबळी येथील मंडळ अधिकारी एम. जे. जांभळदरे, महाळंगीचे जी. व्ही. मुंडे, बेंबळीचे एस. डी. जगदाळे, आंबेवाडीचे एम. एस. ढवळशंख, टाकळी बेंबळीचे आर. एस. कदम व कनगराचे ए. एस. आत्तार आदी ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी योगदान दिले. विविध विषयांवर मार्गदर्शन शेतकरी आत्महत्या कशा रोखाव्यात, यावर समाधान शिंदे, महाळंगी येथील ‘श्री श्री जैविक निविष्ठा केंद्रा’चे अध्यक्ष किरण ढवळे, नामानंद फूड फॅक्टरीचे प्रमुख चंदन भडंगे, माजी न्यायाधीश भीमाशंकर भडंगे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी सुरेखा ढवळे, उदय माने तसेच अंगणवाडी विभागाच्या वंदना हजारे यांनी मार्गदर्शन केले. महाळंगी येथील जीवनराव पाटील यांनी जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीसाठी स्वतःची दोन गुंठे जमीन महाळंगी ग्रामपंचायतीला दानपत्र करून दिल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पौष्टिक पाककृतींचा घेतला आस्वाद शिबिरामध्ये अंगणवाडी विभागाच्या वतीने बेंबळीच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका व्ही. बी. लोंढे यांच्या पुढाकारातून विविध प्रकारच्या पौष्टिक पाककृती सादर करण्यात आल्या. यामध्ये लहान मुले व गर्भवती महिलांसाठी पौष्टिक असलेले धपाटे, लाडू, ढोकळा, ज्यूस आदी पदार्थ तयार करण्यात आले होते. विभागीय सहआयुक्त मिसकर यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी या पाककृतींचा आस्वाद घेतला. तसेच त्याचे तंत्र जाणून घेत काही पदार्थ सोबतही घेतले.
एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा प्रा. आ. केंद्र येडशी येथे शुभारंभ
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, येडशी येथे आज दिनांक 13 मार्च 2026 रोजी मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने एचपीव्ही प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सदर मोहीम मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. स्नेहल शिंदे, डॉ. प्रनिता क्षिरसागर, आरोग्य सहाय्यक सुर्यकांत गंगावणे, सुनील कदम, आरोग्य सहाय्यिका स्वरूपता दारफळकर, अश्विनी कांबळे, आरोग्य सेविका फुलाबाई कोळी,आरोग्य सेवक युवराज चौगुले, गजानन सुतार तसेच येडशी गावातील सर्व आशा सेविका यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद गिरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लस प्रभावी आणि सुरक्षित आहे. धाराशिव तालुक्यातील सर्व पालकांनी आपल्या मुलींना ही लस देण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच जवळील उपकेंद्र, आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्या संपर्कात राहून लसीकरण करून घ्यावे. आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारी ही मोहीम मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून, नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.
हिंदू संमेलनाला उपळा परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद
धाराशिव (प्रतिनिधी)- अतालुक्यातील उपळा (मा.) येथे आयोजित विराट हिंदू संमेलनाला पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली. धार्मिक विधी, ग्रामदिंडी आणि हर घर भगवा उपक्रमांच्या माध्यमातून दिवसभर गावात एकात्मतेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हे विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात उपळा, शिंगोली, वरुडा, कुमाळवाडी व खताळवाडी या पंचक्रोशीतील नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग या वेळी दिसून आला. संमेलनाच्या निमित्ताने सकाळपासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महादेवाला गावातील विविध समाज घटकांतील 29 जोडप्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर काढण्यात आलेल्या ग्रामदिंडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याच पार्श्वभूमीवर हर घर भगवा अभियान राबवून गावातील अनेक घरांवर भगवा ध्वज फडकविण्यात आला. सायंकाळी झालेल्या मुख्य संमेलनात सामाजिक समरसता मंचाचे क्षेत्र समन्वयक निलेश गद्रे यांनी हिंदूंनी जातीभेद बाजूला ठेवून संघटित राहण्याची गरज अधोरेखित केली. तर वारकरी परंपरेतील प्रवचनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज एकंबीकर यांचेही पवचन झाले. या संमेलनाच्या आयोजनासाठी हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष महेश पडवळ, सचिव डॉ. कळमकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोगरे, कोषाध्यक्ष काका घोगरे, निखिल गाढवे, औदुंबर पडवळ, प्रसाद रणखांब, तसेच समितीतील 150 कार्यकर्त्यांसह श्रीसिद्धेश्वर हिंदू संमेलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानासाठी विशेष उपक्रम
धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी संत निरंकारी मंडळ रजि. दिल्ली शाखा धाराशिव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोकाटे नानी यांनी भूषविले. तसेच नारी सत्संग प्रबंधक सुशीला नागटिळक यांची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने महिलांना शिक्षण, स्वावलंबन, आरोग्य आणि समान हक्क याबाबत जनजागृती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच महिलांनी आत्मविश्वासाने पुढे जाऊन समाजाच्या उन्नतीत योगदान द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समाजात महिलांविषयी आदर, समानता आणि बंधुभाव वाढविण्याचा संदेश देण्यात आला. “नर नारी एक समान” तसेच “एक ज्योत हो सबके अंदर, नर हो चाहें नारी हो” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दत्ता पेठे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे मानले आभार
धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकाची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. धाराशिव शहरातील शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा या स्मारकासाठी विनामूल्य देण्याचा अधिकृत आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, या जागेसाठी द्यावे लागणारे सुमारे 2 कोटी 8 लाख रुपयांचे मूल्य शासनाने माफ करावे यासाठी आ राणाजगजितसिंह पाटील यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून अतिशय महत्त्वाची निभावत यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. याबद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते दत्ता पेठे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आभार मानले आहेत.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये एमपीएससी स्पर्धा परीक्षेत बाजी
धाराशिव (प्रतिनिधी)- घरात आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही वडिलांच्या स्वप्नांना आकार देणारे पुत्र म्हणजे राम गरड. शेतमजुरी करून आपल्या मुलाला अभियांत्रिकीचे शिक्षण द्यावे, हे वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाची निवड केली. या निवडीनेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. मेकॅनिकल विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि प्रोत्साहनामुळेच आपण एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवू शकल्याचे राम गरड यांनी सांगितले. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांनी राम गरड यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव केला. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तेरणा महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील आहे. महाविद्यालयाचे अकॅडमीक डीन व मेकॅनिकल इंजीनियरिंगचे विभागप्रमुख डॉ. डी. डी. दाते म्हणाले, मेकॅनिकल विभाग नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व नागरी सेवेच्या तयारीसाठी सज्ज असतो. रामचे यश हे विभागाच्या या धोरणाचे प्रतीक आहे. राम यांनी यावेळी आपल्या यशाचे श्रेय मेकॅनिकल विभागातील प्रा. आर. एम. शेख यांच्या विशेष मार्गदर्शनाला दिले. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील, मित्राचे उपाध्यक्ष संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, कार्यकारी विश्वस्त मल्हार पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी रामचे अभिनंदन केले.
Solapur |सोलापूरचा मीना बाजार रोषणाईने उजळला; रमजाननिमित्त खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
सोलापुरात खजूर, सुका मेवा आणि पारंपरिक पोशाखांची मोठी बाजारपेठ सोलापूर – पवित्र रमजान महिन्यानिमित्त सोलापुरातील मीना बाजार परिसरात खरेदीसाठी गर्दी उसळली असून, आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे. दर्जेदार ड्रायफ्रूट्स, खजूर आणि पारंपरिक पोशाखांच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. नयनरम्य विद्युत रोषणाईने [...]
Tuljapur |तुळजापूरसाठी ऐतिहासिक निर्णय: नवीन ‘जिल्हा व सत्र न्यायालया’ला राज्य शासनाची अधिकृत मंजुरी
तुळजापुरात जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन, शासन आदेश जारी धाराशिव -महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर येथे आता नवीन ‘जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय’ स्थापन करण्यास राज्य शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. मंगळवारी तसा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा डोंगर आणि पक्षकारांची [...]
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील बावनदी येथील नवीन पूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तब्बल १७ वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाच्या कामामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. बावनदी येथे उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे मुख्य काम पूर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील वाहन चालकांना मोठा […]
Donald Trump On Iran –इराण लवकरच शरणागती पत्करेल, G-7 नेत्यांच्या बैठकीत ट्रम्प यांचा मोठा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G-7 देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत पश्चिम आशियातील तणावावर भाष्य करताना खळबळजनक दावा केला आहे. “इराण आता दबावाखाली असून तो लवकरच शरणागती पत्करेल,” असे विधान ट्रम्प यांनी केले आहे. या विधानामुळे जागतिक राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे. काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? G-7 राष्ट्रांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले […]
Satara News : उंब्रजला उड्डाणपूल खरोखर होणार की नाही ? नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
उंब्रज राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही केबल टाकण्याचे काम सुरू कराड – कराड तालुक्यातील उंब्रज येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारणीला मंजुरी मिळाल्याची चर्चा सुरू असतानाच गुरुवारी सकाळपासून महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी केबल टाकण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नी उंब्रजला [...]
जालना जिल्ह्यातील मंठा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत एका पोलीस निरीक्षकासह ठाणे अंमलदाराला लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही सापळा कारवाई केली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई करण्यात आली. मंठा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार रवी गणपत जाधव आणि पोलिस निरीक्षक मनोज कुमार […]
कराडमध्ये दिग्गज नेत्यांची मांदियाळी; कराड -स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे शक्ती व स्फूर्तीस्थान होते. त्यांनी यशवंत विचारांचा वसा घेऊन आपल्या राजकीय व सामाजिक आयुष्यात काम केले. तोच यशवंत विचारांचा वसा घेऊन आपण काम [...]
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथील मे. शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट देत तेथील व्यवस्थापनाशी आणि ग्राहकांशी थेट संवाद साधला. 45 दिवसातील वृत्त चुकीचे आहे, 25 दिवसात घरगुती गॅसचा पुरवठा झाला पाहिजे. जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा आहे. बुकींगसाठी ग्राहकांनी व्हॉट्स ॲपचा वापर करावा. तसेच ग्राहकांनी सयंम राखावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी जिंदल यांनी […]
>> गणेश कुंटेवार कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील अल्पभूधारक शेतकरी किशनराव मंगनाळे यांनी आपल्या शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार केशर आंब्याची बाग विकसित केली आहे. योग्य नियोजन, मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर कमी क्षेत्रातून ५ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. इतर शेतकर्यांपुढे त्यांनी एक आदर्श […]
Dapoli News –टाळसुरे विद्यालयाचे संदेश राऊत राज्यातील अव्वल आयडॉल शिक्षक
सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड पद्मश्री अण्णासाहेब बेहरे ज्युनिअर कॉलेज टाळसुरे विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश राऊत यांची राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र […]
Sangli Crime : शासकीय कामात अडथळाः दिघंचीतील दोघांवर गुन्हा
दिघंची येथे ईएचव्ही सबस्टेशन कामात धमकी व मारहाण आटपाडी -बीजेची लाईन स्थलांतरीत करण्याच्या कामात अडथळा आणुन शिवीगाळ करून अंगावर धावुन जात धमकी दिल्याप्रकरणी दिघंची (ता. आटपाडी) येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे क. अभियंता महिबुब अब्दुलरशीद होबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजकुमार मोरे आणि सुनिल [...]
Israel Iran War –इराणचा नवा उत्तराधिकारी रडारवर; मुज्तबा खामेनींची खैर नाही! नेतान्याहूंचा थेट इशारा
इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतलेली पत्रकार परिषद सध्या जागतिक चर्चेचा विषय ठरली आहे. नेतन्याहू यांनी सुन्नी आणि शिया अशा दोन्ही संघटना जगासाठी धोका असल्याचे म्हटले आहे. “हे संकट आपोआप संपेल असे आम्ही सांगू शकत नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी मध्यपूर्वेचा नकाशा आणि परिस्थिती कायमची बदलून टाकण्याचा निर्धार व्यक्त […]
Sangli News |सायकलपटूंच्या सतर्कतेने जखमी घुबडाला जीवदान
सायकलिंगदरम्यान सायकलिस्टांनी जखमी घुबड वाचले आष्टा– विश्रांतीच्या क्षणीही निसर्गाप्रती असलेली संवेदनशीलता एका मूक जीवासाठी धावून आली. श्री क्षेत्र औदुंबर येथे दत्त दर्शनासाठी गेलेल्या सायकलिस्टांच्या सतर्कतेमुळे एका जखमी घुबडाला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. सायकलिस्टांनी दाखवलेली ही तत्परता [...]
निलंगा बस आगारातील भीषण अग्नितांडव, गंभीर जखमी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
निलंगा बस आगारात डिझेल भरताना झालेल्या भीषण दुर्घटनेत गंभीररीत्या होरपळलेले कर्मचारी बस्वराज मठपती (वय ५७) यांचा आज शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अवघ्या दोन महिन्यांवर सेवानिवृत्ती आलेली असतानाच काळाने घाला घातल्याने निलंगा आगारासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार निलंगा बस डेपोमध्ये बसमध्ये डिझेल भरण्याचे […]
बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘एक दिन’ या चित्रपटाची गेल्याकाही दिवसांपासून चर्चा आहे. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनैद खान मुख्य भूमिकेत असणार आहे. यातील मुख्य आकर्षण म्हणजे, त्याच्यासोबत दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीही दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या […]
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलाला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम इराकमध्ये शुक्रवारी एक बोईंग KC‑135 इंधन भरणारे लष्करी विमान कोसळले. या अपघातात विमानातील सहा क्रू मेंबर्सपैकी चार जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. अमेरिकन लष्कराकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून या घटनेची माहिती दिली. सेंटकॉमच्या माहितीनुसार, अपघाताच्या […]
गुढीपाडव्याला कुडाळात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा
वार्ताहर/कुडाळ हिंदू नववर्षाचे स्वागतासाठी श्री आई केळबाई मित्रमंडळ (कुडाळ) व हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती (कुडाळ) यांच्या च्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरात गुढीपाडव्या दिवशी १९ मार्च रोजी सायंकाळी ३.३० वाजता नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.गेली वीस वर्षे कुडाळ शहरात या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे स्वागत यात्रेचे २१ वे वर्ष [...]
ग्रामीण आणि दुर्गम भागात 25 नव्हे तर 45 दिवसानंतर नवीन गॅस बुक करावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
इस्रायल इराण युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडर बुकिंगमधील किमान अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरांमध्ये बुकिंगमधील किमान कालावधी 21 दिवसांवरून 25 दिवस करण्यात आला असून ग्रामीण आणि दुर्गम भागात तो 25 दिवसांवरून 45 दिवस करण्यात आला आहे.ही माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह यांनी गुरुवारी […]
Miraj bike accident |मिरज-पंढरपूर रस्त्यावर दुचाकीला भीषण धडक; जखमी चालक गंभीर
मिरज-पंढरपूर मार्गावर दुचाकीस्वार गंभीर जखमी; मिरज – मिरज-पंढरपूर रस्त्यावरडीमार्टजवळ चारचाकीने समोरुन धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार विलास भीमराव बनसोडे (वय ५४, रा. अलकुड एम) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संबंधीत चारचाकी चालक पळून जात होता. स्थानिक नागरिकांनी चारचाकी चालकाचा पाठलाग करुन [...]
Mumbai Pollution मुंबई गुदमरतेय! दीपिका पदुकोणने व्यक्त केली चिंता
मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता निर्देशांक देखील खूपच खालवला होता. त्यावरून सरकारवर व महापालिकेवर अनेकांनी टीका केली. प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने देखील तिच्या इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत वाढत्या प्रदुषणावर चिंता व्यक्त केली आहे. दीपिकाने मुंबईच्या एअर क्वालिटी इंडेक्सचा नकाशा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. […]
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जगभरात तणावाचे वातावरण आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किमती वाढतच आहे. तसेच या युद्धामुळे दुबईतील हजारो वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात दुबईमध्ये इफ्तारच्यावेळी हवेत तोफा डागण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा खंडीत झाली आहे. या वर्षी रमजानचा चंद्र दिसल्यानंतर तोफ डागण्यात आली आणि त्यानंतर सुमारे आठवडाभर इफ्तार दरम्यान हवेत […]
मला विनोदी चित्रपट बनवायला आवडत नाही! दिग्दर्शक प्रियदर्शन यांचे स्पष्ट वक्तव्य
प्रियदर्शन हे नाव डोळ्यासमोर येताच, मूड एकदम मस्त होतो. त्यांनी दिग्दर्शित केलेले एक से बडकर एक सिनेमा लगेच आठवतात. परंतु बॉलिवूड आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मात्र अलीकडेच विनोदी चित्रपटांबद्दल एक स्पष्ट आणि प्रामाणिक मत व्यक्त केले आहे. त्यांना प्रत्यक्षात गंभीर विषयांवरील चित्रपट बनवायला आवडतात. मात्र एकूणच परिस्थिती पाहता त्यांना कॉमेडी चित्रपट दिग्दर्शित […]
Satara gas shortage |साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ गॅस सिलेंडर टंचाई; ग्राहकांचा संताप
गॅस तुटवडा साताऱ्यात वाढला सातारा – आखाती देशातील युद्धाच्या भडक्याने ग्राहकांवर टंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ असलेल्या इंडियन गॅस एजन्सीवर गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांनी शुक्रवारी संताप व्यक्त केला. अनेकांनी [...]
साताऱ्यात महिला सक्षमीकरणासाठी रस्त्यावर सातारा – सातारा शहरातील विविध शासकीय कार्यालयांमधील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी भव्य बाईक रॅली काढली. गांधी मैदान येथून सकाळी १० वाजता या रॅलीला सुरुवात करण्यात आली.जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन [...]
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर मासे नेणारा ट्रक उलटला, दोन जण जखमी
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ शुक्रवारी पहाटे सुमारे 2:30 वाजता मासे वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे सुमारे 45 मिनिटांत रस्ता मोकळा करण्यात आला. अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पथक, महामार्ग वाहतूक पोलीस (बोरघाट विभाग), महाराष्ट्र सुरक्षा दलाची डेल्टा फोर्स आणि मृत्युंजय देवदूत बचाव पथक […]
कणकवलीत शस्त्रक्रिया पूर्व इंजेक्शन घेतल्यानंतर विवाहितेचा मृत्यू
कणकवलीमध्ये हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या श्रेया श्रीकांत लोकरे (४०, रा. कलमठ कोष्टीवाडी ) यांचा शस्त्रक्रियापूर्व इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती अस्वस्थ बनून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १.२० वा. सुमारास घडली. श्रेया यांना काही इंजेक्शनची अॅलर्जी होती. मात्र ही बाब त्यांच्या कुटुंबियांनी आम्हाला सांगितली नव्हती, असे उपजिल्हा रुग्णालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. […]
Iran War- इराणने मालवाहू जहाजांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात हिंदुस्थानी इंजिनिअरचा मृत्यू
मध्यपूर्वेत वाढलेल्या अमेरिका आणि इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पर्शियन आखातात एका तेल टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात, हिंदुस्थानी मरीन इंजिनिअर यांचा मृत्यू झाला. देवनंदन प्रसाद सिंह असे या इंजिनिअरचे नाव असून, मुंबईतील कांदिवली पूर्वेकडील ते रहिवासी होते. अमेरिकेच्या मालकीच्या कच्च्या तेलाच्या टँकरवर अतिरिक्त मुख्य इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. देवनंदन प्रसाद सिंग यांनी २०१९ मध्ये आपल्या पत्नी आणि […]
सर्वांना विश्वासात घेऊनच ‘डीआरएस’
मुख्यमंत्रीप्रमोदसावंतयांचेसभागृहालाआश्वासन: बोलूदेतनसल्याबद्दलविरोधकांचीहौदातधाव पणजी : ‘डिपॉझिट रिफंड स्कीम’ अर्थात डीआरएस ही योजना अद्याप अंमलात आणलेली नाही आणि तिच्या अंमलबजावणीची तारीखही निश्चित करण्यात आलेली नाही. त्यासंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व आमदारांना आणि नागरिकांना विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले. या योजनेच्या परिणामांसंबंधी भीती व्यक्त करून काल गुरुवारी विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला [...]
आज मतमोजणी : दुपारी 12 पर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता पणजी : पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज शुक्रवार 13 मार्च रोजी होणार असून एकूण 69 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयममध्ये सकाळी 8 वा. मतमोजणी सुरु होणार आहे. मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान मतपत्रिकेद्वारे झाले असून सर्व निकाल [...]
लापता लेडीज! गॅस सिलिंडरच्या प्रश्नावर व्हायरल फोटो पोस्ट करत संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
इराण इस्रायल युद्धामुळे देशभरात सिलेंडरचा मोठा तुटवडा झाला आहे. एकीकडे लोकं सिलेंडरसाठी मोठ मोठ्या रांगा लावत असताना दुसरीकडे केंद्र सरकारकडून मात्र सिलेंडरचा मुबलक पुरवठा असल्याचा दावा केला जात आहे. या सर्वादरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. pic.twitter.com/WcdjyKB0xD — Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2026 तो फोटो शिवसेना (उद्धव […]
विजेचा वापर केल्यानंतरही वीज बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने महावितरणच्या रत्नागिरी परिमंडळ अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 1 लाख 18 हजार 237 ग्राहकांकडे 18 कोटी 66 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांत परिमंडळाचे 2 हजार 518 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार […]
कदंबसह वाहतूक खाते होणार ‘ऑनलाईन’ : गुदिन्हो
पणजी : कदंब परिवहन महामंडळासह वाहतूक खाते पूर्णपणे डिजिटल करुन ऑनलाईन सेवा देणारे करणार असल्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. या महामंडळाचा महसूल वाढवण्यासाठी ऑनलाईन पद्धत राबवून पारदर्शकता आणली जाईल. टॅक्सीचा विषय डिजिटल पद्धतीने सोडविणार असून त्याबाबत नवीन धोरण आखले जाईल. काळानुसार बदल स्वीकारुन सर्वांना घेऊन पुढे जाण्यातच शहाणपण आहे. राज्यातील सर्व 191 पंचायतींमध्ये ऑनलाईन [...]
पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचे जोरदार प्रत्त्युतर, सहा जणांचा मृत्यू
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील काबूल आणि कंदहार या दोन मोठ्या शहरांवर केलेल्या हल्ल्यांनंतर अफगाणिस्तानने प्रत्युत्तरात्मक कारवाई केल्याचा दावा केला आहे. तालिबान प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यांत सहा जणांचा मृत्यू झाला. दोन्ही शेजारी इस्लामी देशांमधील तणाव पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानने या परिस्थितीला “उघड युद्ध” असेही म्हटले होते. तालिबानच्या नियंत्रणाखालील अफगाण प्रशासनाने पाकिस्तानातील काही महत्त्वाच्या […]
एकूण20659 विद्यार्थी, राज्यभरात32 परीक्षाकेंद्रे पणजी : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा आज दि. 13 मार्चपासून प्रारंभ होत आहेत. दि. 9 एप्रिल रोजी शेवटच्या पेपरने परीक्षेची सांगता होणार आहे. राज्यातील 10791 मुलगे आणि 9868 मुली मिळून एकूण 20659 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्यासाठी 32 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली [...]
फोंड्यासाठी भाजपतर्फे दोन नावे निश्चित
पणजी : पुढील महिन्यामध्ये घेण्यात येणाऱ्या फोंडा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने दिवंगत मंत्री रवी नाईक यांचे सुपुत्र रितेश नाईक व आणखी एक मिळून दोन नावे पक्षश्रेष्ठींकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाठविली आहेत. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश निवडणूक समितीची बैठक गुऊवारी पणजी येथे झाली. बैठकीत ही दोन नावे निश्चित करण्यात आली. ही नावे जाहीर करण्यास प्रदेश [...]
Breaking News Iran War- तेहरानमध्ये निदर्शने सुरू असलेल्या चौकात स्फोट, सर्वत्र धुराचे लोट
इराणची राजधानी तेहरान आज पुन्हा एकदा एका मोठ्या स्फोटाने हादरली. इराणच्या सरकारी टेलिव्हिजननुसार, शहराच्या मध्यभागी असलेल्या आझादी चौकाजवळ हा स्फोट झाला, तिथे मोठ्या संख्येने निदर्शक जमले होते. हे निदर्शक अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध निषेध करत असताना एका मोठ्या स्फोटाने परिसर हादरला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले. वृत्तानुसार, त्यावेळी हजारो लोक तेथे जमले होते. मोज्तबा खामेनी भेट […]
खामेनेई यांच्या मृत्यूवर पंतप्रधान मोदींचे मौन का? काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा सवाल
इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूवरून काँग्रेस नेते जयराम रमेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. खामेनेई यांच्या मृत्यूचा निषेध किंवा प्रतिक्रिया देण्याबाबत पंतप्रधानांनी संकोच का दाखवला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जयराम रमेश यांनी यापूर्वी केलेल्या “तडजोड केलेले पंतप्रधान” या आरोपाचीही आठवण करून दिली. पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि […]
Israel Iran War –युद्धामुळे कच्चे तेल महागले, आम्ही जबरदस्त कमाई केली; ट्रम्प यांचा नवा दावा
अमेरिका, इस्रायल- इराण युद्धामुळे सर्व जगाला मोठा फका बसला आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि महागाई वाढण्याची चिंता जगाच्या मानगुटीवर बसली आहे. युद्धात अनेक देशांचे नुकसान होते. मात्र, या युद्धामुळे अमेरिकेने जबरदस्त कमाई केल्याची कबुली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली आहे. त्यामुळे अमेरिकेचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे पुन्हा एकदा जगासमोर आले […]
LPG गॅस तुटवड्याचा प्रश्न आता कोर्टात, मुंबई उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या अपुऱ्या पुरवठ्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारसह संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. सहा एलपीजी वितरकांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. पुढील सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली आहे. याचिकेत केंद्र सरकार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू […]
Adobe चे सीईओ शंतनु नारायण पद सोडणार, जाणून घ्या यामागचे कारण
जगातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी Adobe चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनु नारायण यांनी 18 वर्षांहून अधिक काळ कंपनीत काढल्यानंतर, आता सीईओ पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र हा बदल तात्काळ होणार नसून कंपनीच्या संचालक मंडळाकडून नवीन सीईओची निवड होईपर्यंत नारायण पदावर कायम राहतील. त्यानंतर ते कंपनीच्या बोर्डाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. नारायण यांनी कर्मचाऱ्यांना […]
Borgaon truck fire |बोरगावात गवताने भरलेल्या ट्रकला भीषण आग; लाखोंचे नुकसान
पन्हाळा तालुक्यात गवताच्या ट्रकला आग बोरगाव -पोहाळे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथे आज गवताने भरलेल्या टकता अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. पा घटनेत ट्रकचालक जामी झाला असून ट्रकसह गवताच्या भायंत्चि सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. साडे अकराच्या सुमारास ही [...]
Satej Patil statement |सरकारकडून विकासाचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न ; आ. सतेज पाटील यांची टीका
राज्य अर्थसंकल्पावर सतेज पाटील यांची टीका कोल्हापूर – राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा मोठ्या आकड्यांचा आणि घोषणांचा गाजावाजा असला तरी प्रत्यक्षात जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा नाही, हा अर्थसंकल्प दिसायला आकर्षक पण जनतेच्या अपेक्षांपासून दूर आहे, अशी [...]
Pulachi Shiroli accident |पुलाची शिरोलीजवळ भीषण अपघात; कार सिमेंट बॅरिकेडवर आदळली
पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात पुलाची शिरोली –पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी पहाटे ३ वा. पुलाची शिरोली येथील मदरसा जवळील घोकादायक वळणावर कार सिमेंटच्या बॅरिकेडवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की सुमारे एक टनाचे बॅरिकेट १० फूट लांब सरकून कार बॅरिकेडवरच अडकली. या अपघातात [...]
Iran Israel conflict oil supply |मध्यपूर्व तणावात भारताला दिलासा; संकटकाळात इराणने निभावली मैत्री
कच्चे तेल घेऊन टँकर मुंबई बंदरात दाखल नवी दिल्ली-मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या तीव्र संघर्ष आणि तणावपूर्ण परिस्थिती दरम्यान भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांच्या कच्च्या तेलाच्या तुटवड्यानंतर आणि एलपीजीच्या तीव्र मागणीदरम्यान कच्च्या तेलाचा पुरवठा [...]
कल्लेहोळफाट्यावरटाटामॅझिकटेम्पो-दुचाकीयांच्यातधडक वार्ताहर/उचगाव बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावरील कल्लेहोळ फाट्यावरती शाळेची मुले घेऊन जाणारा टाटा मॅझिक टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात कल्लेहोळ गावचे शेतकरी महादेव कल्लाप्पा वेताळ (वय 75) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार दि. 12 मार्च रोजी दुपारी एकच्या सुमाराला झाला. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, केए 29 ए 2834 हा टाटा मॅझिक [...]
सशस्त्र टोळीच्या वावराने हनुमाननगर परिसरात दहशत
एपीएमसी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी : हातात तलवार-कोयते घेऊन फेरफटका मारल्याचे उघडकीस बेळगाव : सशस्त्र टोळीच्या वावराने उपनगरात दहशत निर्माण झाली आहे. बुधवारी मध्यरात्री ते गुरुवारी पहाटेपर्यंत कुवेंपूनगर सर्कल व चिकूबाग परिसरात तलवार व कोयते घेऊन आलेल्या टोळीतील गुन्हेगारांनी फेरफटका मारल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन मंत्र्यांची घरे याच परिसरात आहेत. [...]
इंग्लंडमध्ये आयोजित ‘द हंड्रेड’ (The Hundred) क्रिकेट लीगचे सामने लवकरच सुरू होणार आहेत. अशातच या मालिकेत खेळणारी सनरायझर्स लीड्स टीम सामना सुरू होण्यापूर्वीच वादात सापडली आहे. द हंड्रेड’ क्रिकेट लीगच्या लिलावात पाकिस्तानी लेग-स्पिनर अबरार अहमदला खरेदी केल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. सन समूहाच्या मालकीच्या या संघाने अबरारला 2.34 कोटी रुपयांना खरेदी केले. कोणत्याही हिंदुस्थानी मालकीच्या […]
चोऱ्या-घरफोड्यांची अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने दखल
पोलीस स्थानकांना भेट देऊन घेतली झाडाझडती, सर्वसामान्य नागरिकांत जागृती का केली नाही? : लॉक्ड हाऊस बीटविषयी धरले धारेवर बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात चोरट्यांचा धुडगूस सुरूच आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनांची गंभीर दखल घेतली असून गुरुवारी एपीएमसी पोलीस स्थानकाला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली आहे. लॉक्ड हाऊस बीट व्यवस्थेविषयी सर्वसामान्य नागरिकांत [...]
युद्धाचा फटका! हिंदुस्थानातील मोबाईल बाजाराचे 25 हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता
मध्यपूर्वेत वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता जागतिक तंत्रज्ञान उद्योगावरही दिसू लागला आहे. विशेषतः हिंदुस्थानातील मोबाईल बाजारावर त्याचा मोठा परिणाम होत असून, उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार हिंदुस्थानी स्मार्टफोन बाजाराला सुमारे 3 अब्ज डॉलर्स (सुमारे 25 हजार कोटी रुपये) इतके नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक पातळीवर स्मार्टफोन उत्पादनासाठी लागणारे अनेक महत्त्वाचे घटक चीन, तैवान, दक्षिण […]
व्ही.के सिंग ब्लॅकबॉक्सच्या FDRमधील माहिती एडीट करतायत, रोहित पवार यांचा आरोप
राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांच्या संशयास्पद विमान अपघातासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे गेल्या महिन्या भरापासून आवाज उठवत आहेत. या प्रकरणात बड्या नेत्यांकडून व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा बचाव केला जात असल्याचा आरोप याआधीच रोहित पवार यांनी केला होता. आता याप्रकरणी रोहित पवार यांनी व्ही के सिंग पुराव्यांसोबत […]
1995 नंतरच्या विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना अनुदान द्या
विविधसंघटनांच्यानेतृत्वाखालीजिल्हाधिकाऱ्यांनामोर्चाद्वारेनिवेदन बेळगाव : 1995 नंतर राज्यातील विविध खासगी संस्थांनी सुरू केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळा व पदवीपूर्व महाविद्यायांना सरकारने अनुदान दिलेले नाही. गेल्या 30 वर्षांपासून खासगी व्यवस्थापन मंडळे स्वत:च्या खर्चाने इमारती व इतर सुविधा पुरवित आहेत. तसेच शिक्षकांनाही तटपुंजे मानधन देण्यात येत असून सध्या शाळांची आर्थिकस्थिती अत्यंत बिकट आहे. यामुळे राज्य सरकारने 1995 ते [...]
ट्रम्प फसले? इराण युद्धातून बाहेर पडण्यासाठी धडपड, पण व्हाईट हाऊसच्या सल्लागारांमध्ये फूट –रॉयटर्स
इराणसोबतचे युद्ध सुरू होऊन आता दोन आठवडे होत आले आहेत. या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांमध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये या युद्धाच्या भविष्यावरून आणि ‘विजयाची घोषणा’ कधी आणि कशी करायची, यावरून ट्रम्प यांच्या सल्लागारांमध्ये मोठी ओढाताण सुरू आहे. ट्रेझरी विभाग आणि नॅशनल इकॉनॉमिक कौन्सिलच्या अधिकाऱ्यांनी ट्रम्प […]
गोवावेस येथील ‘त्या’ जागेचा अखेर लिलाव
2 लाख 90 हजार 878 रुपयांची सर्वाधिक बोली; 12 वर्षांसाठी जागा देणार भाडेकरार तत्त्वावर बेळगाव : गोवावेस सोमवारपेठ येथील महानगरपालिकेच्या मालकीची पेट्रोलपंपची जागा अखेर भाडेकरार तत्त्वावर चालविण्यास देण्यात आली आहे. गुरुवारी महसूल उपायुक्त डॉ. सिद्दू हुल्लोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लिलावात तिघा बोली लावणाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी इरनगौडा पाटील यांनी मासिक 2 लाख 90 हजार 878 [...]

32 C