दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद आणि दक्षिणरेल्वे चेन्नई यांनी केवळ दक्षिण भारतातील भाविकांच्या सोयीच्या रेल्वे चालवल्या आहेत.मराठवाड्यातील भाविकांच्या सोयीची दखलदक्षिण मध्य रेल्
एका आईने स्वतःच्या 6 मुलांना पैशांसाठी विकले. तर, चांगली रील बनवल्यास तुम्ही थायलंडची सहल जिंकू शकता. दुसरीकडे, पृथ्वी सपाट असल्याचे सिद्ध करणाऱ्याला 27 हजार कोटी रुपये मिळतील. आज खबर हटकेमध्
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून वावर असलेला बिबट्या अखेर पकडण्यात आला आहे. पुणे वनविभाग, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय हवाई दल आणि विमानतळ प्राधिकरणाच्या स
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. आज दोन्ही सभागृहांत पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह राज्यभरातील भूखंड घोटाळे, आर्थिक प्रश्न व बेरोजगारीच्या मुद्यावर चर्च
शहरात गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून सुमारे 175 कोटींच्या कामांना मंजुरी आहे. रस्त्यांची कामे करताना मक्तेदार वाट्टेल तेव्हा कामे सुरू करतात आणि बंद करतात.अर्धवट कामांमु
मध्व संप्रदायाचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्तरादी मठ विजापूर रोडवरील सैफुल परिसरात होत आहे. या मठाच्या छत बांधकामास (स्लॅब) शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. सन 2024 पासून श्री श्री 100
उत्तर भारतातून येणाऱ्या तीव्र थंड वारा आता महाराष्ट्रात झंझावाती वेगाने प्रवेश करत असून, त्याचा परिणाम राज्यातील तापमानावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापम
उद्योजक आणि वाहतुकदार यांच्या पाठपुराव्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबड एमआयडीसीसाठी ट्रक टर्मिनसची मागणी मान्य केली. यासाठी 5 कोटींतून टर्मिनस उभारण्यातही आला. मात्र अवास्तव भ
ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीच्या दोन मैत्रिणी न्यायालयात हजर झाल्या. गुरुवारी शिलॉंग न्यायालयात झालेल्या सुनावणीत दोन्ही तरुणी इंदूरमध
हिंगोली तालुक्यातील जयपूरवाडी येथे शेतात झटका मशीन लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांना मारहाण करून चाकूने वार करीत जखमी करणाऱ्या दोघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुर
देशाच्या राजकारणातील स्वच्छ, अभ्यासू आणि संयमी नेतृत्वासाठी ओळखले जाणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी, शुक्रवार, 12 डिसे
हरियाणातील गुरुग्राम येथील प्रोबो मीडिया टेक्नॉलॉजीज कंपनीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने कंपनी आणि तिच्या संचालकांच्
अमेरिकेचे भारत धोरण दिवसेंदिवस द्वेषपूर्ण होत चालले आहे. परंतु त्यांनी हे ओळखले पाहिजे की अमेरिकेच्या दीर्घकालीन धोरणात्मक हितसंबंधांसाठी भारतापेक्षा कोणतीही शक्ती महत्त्वाची नाही. का
स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की, निवडणूक आयोग (EC) मतदारांन
आठवड्याच्या शेवटच्या व्यावसायिक दिवशी आज म्हणजेच शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी सेन्सेक्स 350 अंकांनी वाढून 85,150 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 100 अंकांची वाढ झाली आहे, तो 26,000 च्या पातळीवर आह
आत्मविश्वास हा देवावर अढळ विश्वास ठेवून येतो. आत्मविश्वास शोधणारे इतर कोणताही मार्ग अवलंबू शकतात, परंतु सर्वात सोपी पद्धत म्हणजे देवावरचा त्यांचा विश्वास वाढवत राहणे. आत्मविश्वास ही सर्व
रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म नाइट इंडियाने अलीकडेच “थिंक इंडिया, थिंक रिटेल 2025 - व्हॅल्यू कॅप्चर: अनलॉकिंग पोटेंशियल’ या शीर्षकाच्या किरकोळ अभ्यासासाठी 32 शहरांमधील 365 शॉपिंग सेंटर्सची पाहण
गोवा नाइट क्लबचे मालक लूथरा ब्रदर्स यांच्याबाबत एक नवीन खुलासा झाला आहे. इंडियाटुडेच्या अहवालानुसार, सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा बिर्च क्लब व्यतिरिक्त इतर 42 कंपन्यांशीही संबंधित आहेत. यापैक
कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोच्या ॲशलँड परिसरात गुरुवारी सकाळी एक भीषण गॅस स्फोट झाला. यात 4 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि सहा लोक जखमी झाले आहेत. हा अपघात रस्त्याच्या दुरुस्तीदरम्य
झारखंड कर्मचारी निवड आयोगामार्फत विशेष शिक्षकांच्या ३४५१ पदांसाठी भरतीसाठी अर्ज आजपासून सुरू झाले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट jssc.jharkhand.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी दुरुस्ती विंडो
आपल्या युवकांच्या देशातील बहुतांश शिक्षित तरुणाई शासकीय सेवेत समाविष्ट होण्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा करत असून स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून अपेक्षित शासकीय सेवांमध्ये सहभा
केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेत सांगितले की, देशभरातील न्यायालयांमध्ये एकूण 5.49 कोटींहून अधिक खटले प्रलंबित आहेत. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एका लेखी उत्तरात सांगितले की, सर्व
भारतात गेल्या 2 वर्षांत विमानांच्या GPS प्रणालीमध्ये 1,951 वेळा छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत. सरकारने गुरुवारी लोकसभेत ही माहिती दिली. GPS विमानाला त्याचे अचूक स्थान, दिशा आणि उंची सांगते. उड्डाणा
सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपुरी जिन परिसरात असलेल्या जनसेवा ट्रान्सपोर्ट येथे पोलिसांनी छापा टाकून ५ लाख ३९ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित चायनीज नायलॉन मांजाच्या रिल्स ज
आरटीओची फेक वेबसाइट तसेच फेक ई-चालान बनवून फसवणुकीचा नवा फंडा सायबर गुन्हेगारांनी अवलंबला आहे. चार दिवसांपूर्वीच शहराच्या मलकापूर भागातील दोघांना ८८ हजारांत फसवल्याचे वृत्त आहे. मात्र, त
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील
भारत सरकारने संसदेत सांगितले की, जगात अनेक संस्था आहेत ज्या हवेच्या गुणवत्तेची (एअर क्वालिटी) क्रमवारी देतात. ही कोणतीही अधिकृत क्रमवारी नसते. WHO च्या हवेच्या गुणवत्तेच्या मार्गदर्शक तत्त्
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गुरुवारी संध्याकाळी 6:30 वाजता एनडीए खासदारांसाठी विशेष डिनर आयोजित करण्यात आले होते. सर्व खासदार 20-25 च्या गटात वेगवेगळ्या बसने त्यांच्या निवासस्
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या वेतन व सेवानिवृत्ती वेतनाची जबाबदारी शासनाकडे स्वीकारून मजीप्राच्या कर्मचाऱ्यांना न्याय दिला. परंतु
अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशन स्थलांतर रद्द करावे आणि राजकमल चौकातील सर्वात जुना रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करावा, या मागणीसाठी आज, बुधवारी विदर्भ राज्य समितीसह (विरा) सर्वपक
विदर्भात सर्वाधिक दीड महिना चालणारी बहिरम यात्रा सुरू होण्यासाठी केवळ नऊ दिवस उरले आहेत. असे असतानाही जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अमरावतीकडून पाणी पुरवठ्यासारख्या प्राथमिक ग
गेल्या अनेक वर्षांपासून नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त होती. त्यामुळे तालुक्यातील सामान्य नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात रखडली होती. या
शिक्षण विभाग पंचायत समिती चांदूर रेल्वे, तालुका मुख्याध्यापक संघ व विज्ञान अध्यापक मंडळ आदींच्या संयुक्त विद्यमाने ५३ वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दि. ८ ते १० डिसेंबर दरम्या
पवित्रता ही ईश्वराची जिवंत अभिव्यक्ती मानली गेली आहे. भारतीय विचारसरणीत पवित्रतेलाच ऐश्वर्य, विभूती, माधुर्य, लक्ष्मी आणि समृद्धीचा आधार म्हटले आहे. म्हणूनच बाह्य वातावरणासोबतच मन, मानस आ
मध्य प्रदेशात कडाक्याची थंडी पडत आहे. इंदूरमध्ये गेल्या 10 वर्षांतील थंडीचा विक्रम मोडला आहे. येथे गुरुवारी रात्री किमान तापमान 4.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यापूर्वी डिसेंबर 2015 मध्ये 7 अंश से
12 डिसेंबर, शुक्रवार रोजी मेष राशीच्या लोकांना अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळू शकतात. सिंह आणि म
ऊस दराच्या मागणीसाठी पंढरपूर तालुक्यात सुरू झालेले आंदोलनाने अधिक उग्र स्वरुप घेतले. गुरुवारी सर्वाधिक रहदारीचा पालखी महामार्ग शेतक-यांनी रोखल्याने तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. द
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाल
मोहोळ शहरासह तालुक्यातून कन्या प्रशाला, नेताजी प्रशाला, स्वामी विवेकानंद, प्राथमिक कन्या प्रशाला, नेताजी कला व विज्ञान ज्युनिअर कॉलेज, देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय, इंग्लिश मीडियमसह
आजच्या युगात बदलत्या काळानुसार उपचार महाग होत चालले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत आहे. हे लक्षात घेऊन,सरकार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
करमाळा तालुक्यातील शेलगाव (वांगी) येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत ‘केळी संशोधन केंद्र’ स्थापन करण्याची मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय
शेतकऱ्याच्या केवायसी कामात हलगर्जीपणा करून ग्राहकांना त्रास देणाऱ्या शाखा अधिकारी खिलारे यांची तात्काळ बदली करण्याची मागणी गोगांव ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी मुख्य
‘जेव्हा लोखंड गरम होते, तेव्हा केपी शर्मा ओली यांना पकडून तुरुंगात टाकायला हवे होते. सर्व संवैधानिक बदलही तेव्हाच करायला हवे होते. आता लोखंड थंड झाले आहे, त्यामुळे आता हे सर्व करण्याचा कोणता
‘जर आम्हीच बांगलादेशी आहोत, तर पहिल्याच दिवशी का नाही उद्ध्वस्त केले? हिंदूंना लक्ष्य का करत नाहीत? फक्त आम्ही मुसलमान असल्यामुळे आम्हाला लक्ष्य केले जात आहे. जर इतकाच द्वेष असेल, तर एक गोळी
मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्याचा मनाची वृत्ती बदलली पाहिजे. मनोवृत्तीत बदल झाला तरच खऱ्या अर्थाने सर्वत्र शांतता समाधान नांदेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये आह
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषि महाविद्यालय, सोनई महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव व कृषी औद्योगि
रयत शिक्षण संस्थेच्या गुरुकुल प्रकल्पांतर्गत श्री नागेश विद्यालयातील विद्यार्थ्यांची बाफना इंडस्ट्रीज, जामखेड येथे शैक्षणिक क्षेत्रभेट यशस्वीरीत्या पार पडली. विद्यालयाचे प्राचार्य ब
येथील महाविद्यालयात डिजिटल डेटॉक्स दिवसानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांन
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय, सोनई येथील कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ अंतर्गत
माती पाणी परीक्षण करूनच शेतकऱ्यांनी डाळिंब लागवड करावी. पिकाचे पोषण जमिनीतूनच होत असल्यामुळे जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे आहे. निर्यातीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मानकांचा संपूर्ण अभ्यास
शहरातील पार्किंग व वाहतुकीच्या नियोजनासाठी पे अँड पार्क, नो पार्किंग झोन, पी १ व पी २ चा निर्णय घेण्यात आला आहे. आता एकेरी वाहतुकीसाठी पूर्वीच्या प्रस्तावित दोन रस्त्यांसह मध्य शहरातील १७ र
टीम इंडिया मुल्लांपुर स्टेडियममध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना हरली. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-२० मध्ये भारताला ५१ धावांनी हरवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. प्रोटियाजने प्रथम फलं
भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये दावा न केलेले 78 हजार कोटी रुपये पडून आहेत. मोदी सरकारने ते परत करण्यासाठी 'तुमचा पैसा-तुमचा अधिकार' योजना सुरू केली आहे. 10 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी म
नगरपालिकेच्या आययूडीपी विभागातील वाचनालय इमारतीच्या स्ट्राँग रूममध्ये मतदानानंतरची ईव्हीएम मशीन सिलबंद ठेवण्यात आली आहेत. मात्र या ठिकाणी संशयास्पद हालचाली दिसल्याचा आरोप करत विविध प
निफाड तालुक्यातील काथरगाव येथे वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आवश्यक असलेल्या कीर्तनाचे साहित्य केजीएस शुगर कारखान्याच्या संचालिका सोनिया होळकर यांच्या वतीने ग्रामस्था
एकेकाळी महाराष्ट्र शासनाचा संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाचा जिल्हा प्रथम पुरस्कार मिळवलेल्या खेडगाव ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गटातीलच एका विद्यमान सदस्याला आपल्या प्रभागातील गटा
पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या संकल्पनेतून सन १९९० पासून वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरू झाले आहे. चांदवड तालुक्यातील सुमारे ३० गावांमध्ये कृषी विभागाकडून लोकसहभागातून गेल्या महिन
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत येणाऱ्या नाकोडे येथील शासकीय विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी (दि. ११) प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. नाकोड
रमेश शेळके | पैठण पैठण तालुक्यातील वडवळी (वडवाळी) हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक गाव असून पैठण शहरापासून केवळ ६ किमी अंतरावर असलेले व छत्रपती संभाजीनगरपासून ५
करमाड सुरुवातीला ढवळापुरी (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात नुसते एका बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून येत होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून बिबट्यासह दोन बछड्यांच्या पायांचे बुधवारी (दि.१०) ठ
खुलताबाद वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी म्हणून केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियान राबविले असले तरी खुलताबाद तालुक्याच्या अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गल्लेबोरगाव येथ
तपोवानातील साधूग्रामसाठी १८२५ झाडांवरुन आंदोलन सुरू आहे. तर लगतच पालिकेने ३०० झाडांची कत्तल केल्याचे ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी (दि. ११) उघडकीस आणले. दुसरीकडे आता गंगापूर रोडवरील जेआयटी कॉल
शहरासाठी सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील सर्वात महत्त्वाच्या टप्प्याला बुधवारी (११ डिसेंबर) मोठे यश मिळाले आहे. नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रातून एक्स्प्रेस लाइनने शहरात पाणी आ
राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा गंभीर प्रश्न विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला. जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्यात एकूण ७
अमेरिकेने पाकिस्तानच्या एफ-१६ लढाऊ विमानांसाठी सुमारे ५,८०० कोटी रुपयांच्या एका मोठ्या अपग्रेड पॅकेजला मंजुरी दिली आहे. या पॅकेजमध्ये लिंक-१६ डेटा लिंक सिस्टम, क्रिप्टोग्राफिक उपकरणे, नव
नागपूरमध्ये सुरू असलेल्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या हिवाळी अधिवेशनाच्या धामधुमीतच महायुतीचे (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस) नेते आगामी महानगरपालिका (मनपा) निवडणुकांच्या रणनीती
भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रँड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्
राज्यात मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजना तसेच मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. या योजनेत नियोजन विभागाने काही आक्षेप घेतले आहे. ते दूर करून तसेच मंत्
सरकारी रुग्णालयात बोगस औषधींचा पुरवठा करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. राज्यातल्या काही रुग्णालयांना पुरवठा केलेल्या बोगस औषधप्रकरणी चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. यावर प्रतिबं
हैदराबाद इनामे व रोखे अनुदाने रद्द सुधारणा विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर झाले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील आणि चंद्रपूरच्या राजुरा भागात इ
तीन वर्षांपूर्वी विधिमंडळात लोकायुक्त कायदा मंजूर होऊनही लागू झाला नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारी २०२६ पासून राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात पुन्हा बे
शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने नुकत्याच सादर केलेल्या आर्थिक अहवालातून संस्थेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संस्थानने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध मा
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ यांच्या अमेडिया कंपनीला शीतल तेजवानीने १८०० कोटींची जमीन ३०० कोटीत विकली. मुंढवा येथील जमिनीचा व्यवहार करताना तिने २८ मृतांच्या नावांवर कुलमुखत्
राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली नसून, उलट वित्तीय शिस्तीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. केंद्राने घालून दिलेल्या कर्जाच्या मर्यादेत राहून काम करणाऱ्या देशातील अवघ्या तीन राज्यां
कोथरूडमधील गोळीबार प्रकरणानंतर देशाबाहेर पळून गेलेला कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्यावर पुणे पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी के. पी. जैन-देसरडा यां
इंडिगो फ्लाइट रद्द करण्याच्या वादामुळे देशातील टॉप एअरलाइन कंपन्यांबाबत एक अहवाल समोर आला आहे. लोकप्रिय कम्युनिटी प्लॅटफॉर्म LocalCircles नुसार, गेल्या एका वर्षात 81% पेक्षा जास्त हवाई प्रवाशांनी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या 'हिंदुत्व' आणि 'भ्रष्टाचारा'च्या वादात उडी घेणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठ
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती शेअर केली. मोदी म्हणाले की, त्यांची चर्चा सौहार्दपूर
राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून तो केंद्र सरकारचा आहे. तसेच राज्य
अमरावती शहरातील राजकमल आणि जयस्तंभ चौकातून रेल्वे स्टेशन व हमालपुऱ्याला जोडणारा जुना रेल्वे उड्डाण पूल २४ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद आहे. या पुलाच्या पुनर्निर्माणासाठी मुख्यमंत्री देव
अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनचे स्थानांतरण रद्द करावे आणि राजकमल चौकातील जुना रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करावा, या मागणीसाठी आज अमरावतीत विदर्भ राज्य समिती (विरा) आणि इतर सर्
अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) सध्या जागेच्या अडचणींचा सामना करत आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने महाविद्यालयाला नवीन इमारतींची तातूत गरज आहे. या पार्श्वभूमीवर
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहिगाव येथील शहानूर नदीकाठावरील एक लाख चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळाच्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल आणि
सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी युवा गायक ह्रषीकेश बडवे आणि सरोदवादक इंद्रायुध मजुमदार यांच्या पहिल्याच सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. मुकुंदनगर येथील महारा
पुणे पुस्तक महोत्सवांतर्गत यंदा सहा दिवसीय ‘पुणे लिट फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १६ डिसेंबर रोजी फर्ग्युसन कॉलेजमधील ॲम्फी थिएटरमध्ये बिहारचे राज्यपाल आरिफ मो
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठवल्या जाणाऱ्या प्रस्तावावरून राज्य सरकारचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. लोकसभेतील प्रश्नोत्तरे महिनाभर आधी तयार ह
कपिल शर्माचा बहुप्रतिक्षित कॉमेडी चित्रपट 'किस किसको प्यार करू 2' उद्या म्हणजेच 12 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होत आहे. हा 2015 च्या हिट चित्रपटाचा सिक्वेल आहे, जिथे कपिल एका सामान्य माणसाच्या भूमि
भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी आणि गुजरातच्या मंत्री रिवाबा जडेजा यांनी सांगितले आहे की, त्यांच्या पतीने आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे व्यसन केले नाही. त्यांनी दावा केला की, ट
भारत आणि श्रीलंकेत पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. आयसीसीने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.45 वाजल्यापासून तिकीट विंडो खुली केली. 20 संघांची आयसीसी स्प

28 C