आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत कुंभारवाडी शिवारात महाविद्यालयाचा फलक लावण्याच्या कारणावरून एकास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या चौघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात सोमवारी त
दिल्ली बॉम्बस्फोटांमध्ये वापरलेले अमोनियम नायट्रेट राजस्थानमध्ये खुलेआम विकले जात आहे. २००८च्या जयपूर साखळी बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले हेच स्फोटक ज्यामध्ये ७१ लोकांचा मृत्यू झाला ह
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अचानक गारठा वाढू लागला असून तापमानात मोठी घसरण होत आहे. विशेषतः पुणे, नाशिक आणि विदर्भातील काही भागात किमान तापमान एक अंकी आकड्यापर्यंत खाली गेले आहे. त्याम
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, सोमवारी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला प्रवर्गातील काही जागांसाठी सोमवारी चिठ्ठ्या टाकून तीन प्रभागांसाठी सुधारीत आरक्
शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात सर्वात शेवटपर्यंत पोहोचावी, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या अंगातच वाचनाचा संस्कार रूजावा, यासाठी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशनतर्फे ‘वाचनध्यास’
समाजाला केवळ आधुनिक व आदीभौतिक, अशा नागरी विकासाचीच गरज नसून, मोठी गरज धार्मिक व आध्यात्मिक अधिष्ठानाची आहे. जोपर्यंत समाजाच्या कक्षेत धार्मिक व नैतिक अधिष्ठान स्थापित होऊ शकत नाही, तोपर्य
शेतातून प्रयोगशाळेकडे या तत्त्वाने शाश्वत शेती- संपन्न शेतकरी' ही संकल्पना कृतीत आणण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे पीकनिहाय आयो
आज, १८ नोव्हेंबर रोजी शेअर बाजार घसरला आहे. सेन्सेक्स २०० पेक्षा जास्त अंकांनी घसरून ८४,७५० वर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील ५० पेक्षा जास्त अंकांनी घसरला आणि २५,९५० वर व्यवहार करत आहे. आज वित
चित्रपटांपासून ते ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी रसिका दुग्गल तिच्या प्रत्येक भूमिकेतून एक नवीन छाप पाडत आहे. दिल्ली क्राइम्स ३ आता नेटफ्लिक्सवर
परिपोषण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २४ गोशाळांना मागील पाच महिन्यांपासुन अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने जिल्ह्यातील गोशाळा संचालकांना गोवंशाचे पालन पोषण करण्यासाठी अडचणीचा सामना कराव
नांदगाव खंडेश्वर तालुकाअंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोग शोध अभियानामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ दरम्यान
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यजमान असलेल्या अमरावती–अकोला परिमंडळातील खेळाडूंनी सांघिक, जोडी आणि वैयक्तिक अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रभावी कामगिरी करत एकूण ८ सुवर्ण
थिलोरी येथे श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचा यात्रा महोत्सवाने नुकताच समारोप झाला. दरवर्षीप्रमाणे महादेव मंदिर थिलोरी येथे कार्तिक पौर्णिमेनंतर दहाव्या दिवशी दरवर्षी या यात्रे
भारताच्या संविधान निर्मात्यांनी 'वंदे मातरम्' या गीताला तेवढेच मानाचे स्थान दिले आहे, जेवढे राष्ट्रगीताला मिळाले आहे. 'वंदे मातरम्' या शब्दांनी फक्त लोकांच्या भावना जागृत करण्याचे काम केले
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज, सोमवार, १७ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असल्याने अधिकृत उमेदवारांना पक्षाचे चिन्ह मिळण्यासाठी ‘एबी’ फॉर्म देण्याचीही आजचीच शेवटची तारीख होती. दरम्यान महायुती
आज लेखक सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सलमा (सुशीला चरक) यांचा ६१ वा लग्नाचा वाढदिवस आहे. हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी त्यांचा मुलगा सोहेल खानने सोमवारी घरी एक पार्टी आयोजित केली होती, ज्
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेबाबत निर्माण झालेल्या गोंधळामुळे आता परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करण्याच्
मागील चोविस तासात शहर, जिल्ह्यासह संपुर्ण विदर्भात तापमानात घट झाली आहे. अमरावती शहरात तर यंदाच्या हंगामातील सर्वात निच्चांकी १०.५ अंश तापमानाची नोंद सोमवारी (दि. १७) पहाटे करण्यात आली आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली आणि मुलगी सारा सोमवारी काशीमध्ये दाखल झाल्या. त्यांनी श्री काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली आणि पूजा केली. मंदिराच्या भव्यतेने आई आणि मु
पश्चिम बंगालनंतर, केरळ आणि तामिळनाडूमध्ये निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) विरोधात निदर्शने वाढत आहेत. तामिळनाडूमध्ये, BLO (स्थानिक संस्था पदवीधर) आणि तहसीलदार स्त
वैराग बार्शी तालुक्यातील कांदा फेरलागवड हंगाम नुकताच संपला आहे. यावर्षीच्या हंगामात शेतकरी गटाच्या महिलांना सकारात्मक बदल जाणवला. पाणी फाउंडेशनच्या फार्मर कपमध्ये सहभागी महिला शेतकरी ग
समाज सुधारण्याचे कार्य शालेय जीवनापासूनच सुरू व्हावे, या प्रक्रियेत पत्रकारांनीही योगदान द्यावे, असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. पंढरपूर येथे व्हॉइस ऑफ मीडिया व व्
बार्शी नगरपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून (सोपल) नगराध्यक्षपदासाठी अखेरच्या दिवशी निर्मला विश्वास बारबोले यांनी शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशाल चिन्हावर तर राष्ट्रीय का
येथील नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाले. सोमवारी आठवडी बाजार असल्याने प्रशासनावर प्रचंड ताण आला. सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या एकाच
येथील नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (सोमवार दि. १७) नगराध्यक्षपदासाठी एकूण सात तर नगरसेवकपदासाठी १५१ उमेदवारी अर्ज दाखल झ
हिमाचलमध्ये, पुरुष एकमेकांशी लग्न करत आहेत. असे मानले जाते की परी गावकऱ्यांना थंडीपासून वाचवतात. दरम्यान, एका चिनी महिलेने ३० दिवसांत ५० उंदीर खाऊन १४ किलो वजन कमी केले. तर या होत्या आजच्या म
नोव्हेंबर १९६२. भारत आणि चीनमधील युद्ध जोरात सुरू होते. १३व्या कुमाऊँ बटालियनची चार्ली कंपनी लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) रेझांग-ला येथे तैनात होती. सैनिकांकडे उणे ३० अंश सेल्सिअ
जिल्हा नाभिक समाज ट्रस्ट, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, अहिल्यानगर नाभिक कर्मचारी संघटना, जिल्हा सलून चालक-मालक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहावा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा श्री
ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोगांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी इन्फोसिस कंपनीने उभारलेली अत्याधुनिक ‘सायन्स लॅब बस’ जिल्हा पर
हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलचा स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा शुभारंभ कर
जेऊर हैबती येथे ग्रामस्थांनी संतप्त होत गावठी दारू अड्डा जेसीबी यंत्र आणून उद्ध्वस्त केला. दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाचे उंबरठे झिजवूनही त्यांनी कारवाई केली नाही, असा आरोप करत ग्रामस्थ
अहिल्यानगर केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान (आरजीएसए) अंतर्गत जिल्हा पंचायत संसाधन केंद्र अकोळनेर येथे उभारण्यात आले होते. परंतू, जटील नियमावली अन् संथ कारभारामुळे तीन कोटीं
विविध खेळ आपल्याला संघकार्य, नेतृत्व, जबाबदारी, संयम व आत्मविश्वास शिकवतात. जीवनात आव्हानांना तोंड देण्यासाठी खेळातून आपण सामर्थ्यवान बनतो. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेताना खेळ आपल्या
संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस ठरला आणि त्यातून निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मा
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर, तपास यंत्रणा फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठावर आपली पकड घट्ट करत आहेत. दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित डॉ. निसार उल हसनच्या डॉक्टर पत्नी आणि एमबीबीएस मुलीला विद्यापीठ
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला भारतीय कसोटी संघात परत बोलावण्यात आले आहे. तो १८ नोव्हेंबर रोजी ईडन गार्डन्स येथे संघाच्या पर्यायी स
सलमान खान सध्या दबंग: द टूर रीलोडेड साठी मध्य पूर्वेत आहे. कतारमधील त्याच्या दौऱ्यादरम्यान त्याला त्याचा डुप्लिकेट भेटला. त्याचा डुप्लिकेट त्याची हुबेहूब नक्कल करताना पाहून सलमान हसला. खर
मंगळवारी मॉस्कोमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जयशंकर म्हणाले की, भारत-रशिया संबंध हे आंतरराष्ट्
गेले सात दिवस शहरातील नेहरू भवनमध्ये सुरू असलेल्या श्रीसंत ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी सोहळा उत्सवाची सोमवारी ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याच्या अभंगाने नेहरू भवनमध्ये सांगता झाली.
साक्री-शिर्डी महामार्गाचे रस्ताकाम लोहोणेर ते देवळा दरम्यान सुरु आहे. या रस्त्यावरील ठेंगोडा गिरणा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचे काम झाल्यावर वाहतुकीस खुला केला. मात्र पुन्हा लोहोणेर जणत
येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर महाविद्यालय बेसबॉल स्पर्धा पार पडल्या. यामध्ये लासलगाव महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील एकूण १० महाविद्याल
चांदवड पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या संकल्पनेतून सन १९९० पासून वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरू आहे. चांदवड तालुक्यातील न्हनाने, विटावे या गावांमध्ये लोकसहभागातून आतापर्यंत सहा वनर
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बंदी घातलेल्या अवामी लीग पक्षाने त्यांना सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या निषेधार्थ आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. अवामी लीगने ढाका ये
डोंगराळ भागातून वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांमुळे थंडीने कहर करायला सुरुवात केली आहे. दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये तापमान झपाट्याने घसरत आहे. उत्तराखंडच्या बद्
पालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी महायुतीसह महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले. फुलंब्रीमध्ये ठाकरे गट व काँग्रेस पक्षाने पूर्ण जागेवर उमेदवा
भवन येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. बँकेची ओळख शेतकऱ्यांची बँक म्हणून आहे. मात्र, सध्या रोखटंचाईमुळे शेतकऱ्यांना तासन्तास रांगेत उभे रा
दिगर येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मंदिरात संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहातील काल्याच्या कीर्तनावेळी ह.भ.प. जनार्दन महाराज आर्वीकर आळंदी यांनी समाजप्र
कन्नड शहरातील जिल्हा परिषद शाळा १९२७ मध्ये स्थापन झाली. शंभर वर्षांचा टप्पा गाठणारी ही शाळा आता अस्तित्वासाठी झगडतेय. एकेकाळी हजारो विद्यार्थी घडवणारी ही शाळा आज शिक्षक, कर्मचारी, विद्यार
१० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आत्मघातकी कार बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलने यापूर्वी हमासप्रमाणेच ड्रोन आणि रॉकेट हल्ल्याची योजना आखली होती. हमा
घाटनांद्रा ते सिल्लोड या मार्गावर सकाळच्या वेळेत एसटी बससेवा नसल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. सध्या सकाळी साडेदहा वाजता एकच बस उपलब्ध आहे. त्यामुळे कामावर जाणारे कर्मचारी, शिक्षक आणि रो
सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील व आशिया खंडातील सर्वात प्राचीन लेणी पितळखोरा, गौताळा अभयारण्य, अंतुरचा किल्ला हे वैभव असतानाही कन्नड शहराचा पर्यटन केंद्र म्हणून विकास झालेला नाही.
फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठी गर्दी केली. सोमवारी सकाळपासूनच नगरपंचायत कार्यालयासमोर उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठी उपस्थिती लावली. काही वे
खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू झाली होती. गुरूवारपासून उमेदवार आणि समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर नगरपरिषद कार्यालयात गर
महिला मतदारांच्या एका मोठ्या वर्गाने नेहमीच नितीशकुमार यांना पाठिंबा दिला आहे. प्रथम त्यांच्या दारूबंदीधोरणामुळे, शालेय मुलींना सायकली आणि शालेयगणवेश प्रदान करण्याच्या त्य
श्रीनगरपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या एका भयानककटाने आज भारतात दहशतवाद कसा विकसित होतआहे हे उघड केले आहे. व्यावसायिक, नेटवर्क-आधारितआणि सामाजिक विश्वास तसेच भौतिक लक्ष्यांना लक्ष्यक
तुलसीदासांची विशिष्ट शैली अशी आहे की, दोन पात्रांनी एकासंदर्भातसंवाद साधावा आणि त्या संभाषणातून एक सखोल संदेश द्यावा. शिवपार्वतीला सांगत होते की गरुड गोंधळलेला आहे. “ईश्वराबद्दलच्या
सेटअप : कल्पना करा की तुम्ही तुमच्या पत्नीसोबत थिएटरमध्ये बसला आहात. सिनेमाच्या सुरुवातीला कॅमेरा प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्याच्या पातळीवर असलेल्या पहिल्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून
पुंडलिकनगर पोलिसांनी तपासकामात उत्कृष्ट कौशल्य दाखवत दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील चार आरोपींचा छडा लावला. वेगळी हेअरस्टाइल आणि भावाच्या जामिनासाठी पैसे जमा करण्याचा गुन्हेगारांचा डाव
जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुकांची माेठी गर्दी असल्याने ‘राज’याेगासाठी इच्छुकांकडून खास रत्नांना मागणी वाढली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर रविवारी (१६ नोव्हेंबर) पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रस्ता रुंदीकरण कारवाईचे कौतुक केले. रस्त्यांच्या विकासासाठी ३५०० कोटींची मागणीदेखील केली. हे
गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी शिवारातीलराशनकर शेतवस्तीवर सोमवारी पहाटे २वाजता ७ ते ८ मुखवटेधारी चोरट्यांनीदरोडा घातला. दरोडेखोरांनी घरातील सर्वसदस्यांना बेदम मारहाण करत चार तोळ
रविवारी रात्री उशिरा सौदी अरेबियातील मदिना येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात ४२ भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू झाला. बहुतेक प्रवासी हैदराबादचे होते आणि उमराह करून परतत होते. बसमधील दोन स्थानि
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 'मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये' दोषी ठरवण्यात आले आहे. सोमवारी बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) फाशीची शिक्षा सुनावली.
मध्य प्रदेशासह पाच राज्यांमध्ये निर्माण झालेला हवेचा दाब आणि ताशी ३० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात २१ नोव्हेंबरपर्यंत शीतलहर येणार आहे. खान्देशसह उत्तर महाराष्ट्रात याचा सर
व्यापार कराराच्या वाटाघाटीदरम्यान भारत पहिल्यांदाच अमेरिकेकडून एलपीजी (द्रवीकृत पेट्रोलियम गॅस) खरेदी करण्यास सज्ज झाला आहे. या उद्देशाने सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी एक वर्षाचा संर
मिरज तालुक्यातील एका गावात लग्नास नकार दिल्याच्या कारणातून तरुणाने मुलीच्या वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले. वडिलांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या मुलीच्या हातावर व
किर्र अंधारात आकाशात चांदण्यांसह हिरव्या, लाल रंगाचा टिमटिमणारा प्रकाश नजरेस पडू लागला, ते नेमके काय हे याचे गूढ उकलण्यापूर्वीच सरळ रेषेतील तीव्र प्रकाश डोळ्यावर आला. जवळ जाऊन पाहिले तर एक
अहिल्यानगर तालुक्यातील कर्जुने-खारे शिवारात पाच वर्षीय मुलीला जीव घेणारा बिबट्या ठार करण्यासाठी वन विभागाचे पथक तळ ठोकून होते. सोमवारी एक बिबट्या पिंजऱ्यात बंद झाला, परंतु, गावकरी येण्या
देशातील विमान भाड्यात अचानक होणाऱ्या चढउतारांवर आणि अतिरिक्त करांवर नियंत्रण मिळवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सामाजिक कार्यकर्ते एस. लक्ष्
जिओहॉटस्टारने 'वनतारा - सॅन्चुअरी स्टोरीज' या माहितीपट मालिकेचे प्रक्षेपण सुरू केले आहे. ही मालिका अभयारण्यातील प्राण्यांचे जीवन, त्यांचे बचाव, काळजी आणि पुनर्वसन यावर आधारित आहे. प्लॅटफॉर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानाला संबोधित केले. ते म्हणाले की, बिहारच्या निकालांनी आपल्याला शिकवले आहे की, आज तुम्ही ज्या प्रकारचे सरकार चालवता ते भ
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राजकीय घडामोडींनी वेग घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष अक
सातारा जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झालेच, परंतु अनेक ठिकाणी नाट्यमय
भारतीय कसोटी संघाचे फलंदाज सध्या भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात खेळत आहेत, असे माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी म्हटले आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापन फलंद
राज्याच्या आणि देशाच्या कृषी विकासात बीजांच्या गुणवत्ता आणि संशोधन/विकास (आर आणि डी) यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भर दिला आहे. मुंबई येथे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विनापरवाना उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेच्या कार्यक
वनमंत्री गणेश नाईक यांनी मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. बिबट नसबंदीला केंद्र सरकारची मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथे आयोजित
महिला प्रीमियर लीगचा चौथा हंगाम ७ जानेवारीपासून सुरू होईल. अंतिम सामना ३ फेब्रुवारी रोजी खेळवला जाण्याची अपेक्षा आहे. क्रिकबझच्या मते, स्पर्धेचे सुरुवातीचे लीग सामने मुंबईतील डीवाय पाटील
अमेरिकेने कॉफी, चहा, मसाले, उष्णकटिबंधीय फळे आणि फळांचे रस यांसारख्या उत्पादनांवरील ५०% परस्पर कर मागे घेतले आहेत. यामुळे भारताच्या सुमारे १ अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹९,००० कोटी) किमतीच्या कृषी न
रविवारी पाकिस्तानी कर्णधार शाहीन आफ्रिदीच्या घरी जेवण केल्यानंतर श्रीलंकेचे दोन खेळाडू आजारी पडले. कर्णधार चरिथ असलंका आणि वेगवान गोलंदाज असिता फर्नांडो श्रीलंकेला परतत आहेत. श्रीलंकेच
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचण
गुजरातमधील सुरत येथील एका महाविद्यालयीन कार्यक्रमात भाषण देत असताना, एक मुलीगी अचानक स्टेजवर कोसळली. तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वैद
'ट्री वुमन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या पर्यावरणवादी सालुमरदा थिम्मक्का यांचे शनिवारी, १४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांनी वयाच्या ११४ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. थिम्मक्का यांनी कर्नाट
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्रा यांनी नुकतीच चांदूरबाजार तालुक्याला भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाच्या क
अमरावती येथे सोयाबीन खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. अमरावती कृषी उत
दर्यापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली. नगराध्यक्षपदासाठी ७, तर नगरसेवकांच्या २५ ज
माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची आहे, हलगी आता कुठे तापू लागली आहे. जसजशी निवडणूक लागेल तसतशी हलगी वाजणार असून, आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार आपण बाहेर काढणार आहोत, असा इशारा कॉंग्रेसचे नेते सते
आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप नेत्यांनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी नुकतेच 'मुंबई व्हिजन' नावाच्या एका कार्य
'भाभी जी घर पर हैं' या मालिकेत सक्सेनाची भूमिका साकारणारा सानंद वर्मा याने अलीकडेच खुलासा केला की, 'फर्स्ट कॉपी' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान गुलशन ग्रोव्हरने त्याला जाणूनबुजून थप्पड मा
घर हक्क परिषदेच्या माध्यमातून विविध ३१ संघटना एकत्र आल्या असून परवडणारी घरे मिळाली पाहिजेत यासाठी या संघटना लढा देत आहेत. भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची घरे मुंबईतच मिळाली पाहिजे, मुंबई

24 C