लेखक सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सलमा खान यांनी १८ नोव्हेंबर रोजी त्यांचा ६१वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यांचा वाढदिवस सोहेल खानच्या घरी साजरा करण्यात आला, जिथे संपूर्ण खान कुटुंब
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठे राजकीय व प्रशासकीय वादंग निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक 3-ब हा महिला राखीव (सामान्य) असा घोषित असूनही या यादीत एका पुरुष उमेदवाराचा अर्ज वैध ठरल्याने न
अनगरमध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केला तिथेच माझा विजय झाला आहे. कारण यांच्याविरोधात उभे राहण्याची कुणी हिंमत करत नव्हते, मी उमेदवारी अर्ज किती संघर्ष करत भरला हे महाराष्ट्रातील जनतेने पाहि
नितीश कुमार उद्या, गुरुवारी सकाळी ११:३० वाजता गांधी मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पंतप्रधान मोदीदेखील या समारंभाला उपस्थित राहतील, असे जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी सां
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेबाबत निर्माण झालेल्या गोंधळामुळे आता परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करण्याच्
पुण्यातील मुंढवा येथील शासकीय भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एका समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना कथितपणे क्लीन चिट द
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली. मॉस्कोमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत ही भेट झाली. जयशंकर यांनी बैठक
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान, वकिलांनी व्हिस्कीचा एक टेट्रापॅक सादर केला, ज्यामुळे न्यायाधीशांना धक्का बसला. त्यांना विश्वासच बसत नव्हता की अल्कोहोल टेट्रापॅकमध्येही विकला ज
राज्यात अनेक ठिकाणी 50 टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण गेले आहे. सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत की 50 टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण गेले तर आम्ही निवडणूक थांबवू शकतो, स्थगित करु शकतो, आणि रद्द्ह
मनाला सत्याग्रही बनवणे महत्त्वाचे आहे, सत्याग्रही म्हणजे जीवनात सत्य स्वीकारणे. असे केल्याने आपली हट्टीपणा आणि शंका यासारख्या वाईट गोष्टी दूर होतात. अनावश्यक हट्टीपणा मनाला अस्वस्थ करतो.
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक यंदा राजकीयदृष्ट्या अत्यंत गाजत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नगरपंचायतीत राजन पाटील यांचे वर्चस्व आहे. स्थानिक राजकारणात त्यांना अनभिष
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील
१८ नोव्हेंबरच्या रात्री छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात दोन कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. एका स्कॉर्पिओ कारने मागून उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने
पिंपरी-चिंचवड महानगर पालिका निवडणुकीची तयारी वेगाने सुरु झाली असून, यंदाच्या निवडणुकीत अनेक उमेदवार वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. मात्र, या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत राहिलं ते शरद पवार
दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये स्वतःला उडवून दिल्यानंतर डॉ. उमर नबी याच्या शेवटच्या 10 दिवसांची कहाणी समोर आली आहे. फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठातील औषध विभागा
मंगळवारी रात्री बॉलीवूड अभिनेता सलमान खान मुंबईच्या खाजगी कलिना विमानतळावरून बाहेर पडताना दिसला. कडक सुरक्षेत निघालेला सलमान खान गेल्या काही दिवसांपासून दोहा येथे त्याच्या दबंग टूरमध्य
आज, १९ नोव्हेंबर रोजी शेअर बाजार स्थिर आहे. सेन्सेक्स ८४,७०० वर आणि निफ्टी २५,९०० वर व्यवहार करत आहे. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये वाढ झाली आहे, तर वित्त आणि ऊर्जा शेअर्समध्ये घसरण झाली आहे. जाग
हिंगोली जिल्हयातील तीन पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी बंड केलेल्या इच्छुक बंडोबांना थंड करून त्यांचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी राजकिय हालचाली गतीमान झाल्या आह
नागपूर जिल्ह्यात काँग्रेसमधील गटबाजीचे राजकारण काही केल्या थांबत नाही. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला मजबूत उभे करण्याऐवजी नागपूर काँग्रेसम
मनपाच्या प्रभागांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्ष व एमआयएम यांच्या आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. ही चर्चा
महाराष्ट्र शासनाने तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या छोट्या भूखंडांच्या व्यवहारांना नियमित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, महसूल विभागाने यासाठी आवश्यक कार्यपद्धती
श्रीमद भागवताची रचना ही जगाच्या कल्याणासाठी झाली असून, या भागवताचे कार्य धर्मरक्षण करणे होय. भागवत कथा ही सदा धर्मसेवा करत असते. धर्माच्या कल्याणासाठी भगवंताच्या या श्रीमद्भागवतचे मनन प्
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, राष्ट्रविरोधी दहशवादाचा निषेध नोंदवत हिंदू राष्ट्र समन्वय समितीने
१० नोव्हेंबर रोजी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांनी नक्षलवादी माधवी हिडमा आणि त्यांचे अंगरक्षक बरसे देवा यांना आत्मसमर्पण करण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला. उपमुख्य
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, २० नोव्हेंबर रोजी गांधी मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. पाटणा महानगरपालिका देखील यासाठी तयारी करत आहे. पाटणा विमानतळ ते गांधी मैदानापर
कळंब कामानिमित्त वर्धा येथे निघालेल्या एका युवकाच्या दुचाकीने पुलाच्या भिंतीला जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेत दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. ही घटना शिरपूर टोलनाक्यान
प्रतिनिधी । अमरावती अचलपूरवरुन चांदूर बाजारमार्गे अमरावतीला येत असलेल्या एका ५२ वर्षीय निवेदकाचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात अचलपूर ते चांदूर बाजार मार्गावरील कुरळपूर्णा येथी
दिल्ली कार बॉम्बस्फोटात स्वतःला उडवून देणारा दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद हल्ल्याच्या सुमारे दोन आठवडे आधी पुलवामातील कोइल गावात त्याच्या घरी गेला होता. उमरने त्याच्या दोन मोबाइल फोनपैकी एक
शहराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी महापालिकेने ‘कुल रुफ’ ही नवी संकल्पना रुजू करण्याचे ठरवले असून, नागरिकांसोबत प्रारंभिक पातळीवर झालेल्या पहिल्या तीन बैठकानंतर आता प्रत्यक्ष कृतीचे न
देशाचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्
तिवसा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आधार संबंधित कामांसाठी होत असलेली गैरसोय दूर व्हावी. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये स्वतंत्र आधार सेवा केंद्र सुरू करण्यात यावे. अ
शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा व वातावरणातील बदलामुळे होणारे शेतीचे संभाव्य नुकसान टाळता यावे, या उद्देशाने शासनाच्या वतीने स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात
विदर्भासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि दुग्ध व्यवसायाला गती मिळावी. या उद्देशाने राज्य सरकारने विदर्भ- मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा सर्व जिल्ह्यांमध्ये रा
अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाने बुधवारी लैंगिक तस्करीतील दोषी जेफ्री एपस्टाईनशी संबंधित सर्व गुप्त फाइल्स सार्वजनिक करण्याचे विधेयक मंजूर केले. या विधेयकात न्याय विभागाला एपस्टाईनशी
येथील नगरपालिकेत येणाऱ्या महिलांची किमान मूलभूत सुविधांसाठी कुचंबणा होत असल्याचे समोर आले आहे. दररोज शेकडो महिला पालिकेत विविध कामानिमित्त येत असतात. मात्र, त्यांना किमान स्वच्छतागृहाच
सांगोला समाजातील असंख्य प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर मांडणारे पद्मश्री नारायण सुर्वे हे प्रतिभावंत कवी होते. असंख्य कवितांच्या माध्यमातून स्वतःच्या जगण्यातलं वेदनाम
करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूलमध्ये रविवार दि. १६ रोजी २००१- २००२ सालच्या दहावी बॅचचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरण साजरा झाला. रामभाऊ जोशी हायस्कूलच्या प्रांगणात रविवारच
ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांना ५० टक्के पाणीपट्टी व घरपट्टी माफ होणार असल्याचे असल्याची चर्चा आहे. याबाबत शासनाने परिपत्रक काढले आहे. नागरिकांनी चालू वर्षाचा कर भरून गतवर्षीची थकीत घरप
पापरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत, कृषी विज्ञान केंद्र मोहोळ आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान प्रधानमंत्री सूक
वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (एमबीएस) यांना क्लीन चिट दिली आहे. मंगळवारी रात्री
अहिल्यानगर गेल्या १८ दिवसांपासून कमाल व किमान तापमानात सातत्याने घसरण होत आहे. मंगळवारी शहराचे निचांकी किमान तापमान नोंदवण्यात आले. दरवर्षी डिसेंबर महिन्यात घसरणारे किमान तापमान यंदा नो
जिल्ह्यातील १२ नगरपालिकांमध्ये निवडणूक होणार असून अर्ज छाननीच्या दिवशी अनेक अर्ज अवैध ठरले. तर आजी माजी आमदार, माजी मंत्री यांचे नातेवाइक निवडणूक लढवणार आहेत. अर्ज माघारीच्या वेळी प्रत्य
जिल्ह्यात बिबट्यांकडून हल्ल्याचे प्रमाण वाढले आहेत, तर काही ठिकाणी केवळ अफवांमुळेच दहशत निर्माण झाली आहे. या अफवा पसरवण्यासाठी एआयचा वापर केला जात आहे. व्हायरल व्हिडिओ व चित्राच्या आधारे
धर्म नव्याने समजून घेण्याची हीच वेळ आहे. धार्मिकतेचा आव आणणारे आपण, पण नैतिकतेपासून मात्र अधिकाधिक दूर जात आहोत. गीतेतील स्वधर्म संकल्पना ही कर्म आणि नैतिकतेची दिशा दाखवणारी आहे. कर्मकांडा
कोणत्याही शहराचा समग्र विकास प्रत्येक प्रभागाच्या विकासावर ठरतो. आणि प्रभाग विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे नगरसेवक. नगरसेवक आदर्श असेल तर प्रभागही आदर्श होतो. यासाठी नगरसेव
१२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरीक्षण (SIR) सुरू आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक आयोगाने मंगळवारी सांगितले की, SIR दरम्यान आढळलेल्या कोणत्याही त्रुटींसाठ
राज्यात पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित जमीन घोटाळा प्रकरण गाजत असतानाच पारनेर तालुक्याची कामधेनू असलेला देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याची अवघ्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेप
येथील श्री अय्यप्पा मंदिरात मंडल- मकरविलक्कु या वार्षिक उत्सवास सोमवारी सायंकाळीउत्साहात ‘स्वामीये शरणम अय्यप्पा’च्या जयघोषात सुरवात झाली. यानिमित्त मंदिर परिसरात शेकडो समया प्रज्वलि
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी १० वाजता ते आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथील सत्य साई बाबा मंदिर आणि महासमाधी येथे श्रद्धांजली
थंडीपासून बचाव करण्यासाठी एका कंपनीने दुधापासून कपडे बनवण्यास सुरुवात केली आहे. हे कपडे रेशमापेक्षा तिप्पट चमकदार आणि मऊ आहेत. मृतांशी बोलण्याची सुविधा देणारे एक नवीन अॅप देखील लाँच करण
मंत्री गिरीश महाजन यांच्या कट्टर विरोधात काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी नुकताच भाजप प्रवेश केला. राजकीय मतभेद असले तरी मी व गिरीश महाजन लहानपणापासून मित्र आहोत. त्यामुळे
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची फिल्मी कारकीर्द कदाचित चढ-उतारांनी भरलेली असेल, परंतु तिने तिच्या आयुष्यात एक असा टप्पा गाठला जो यापूर्वी कोणत्याही इतर भारतीय महिलेने गाठला नव्हता. सुष्
लग्नसराईत अवाढव्य खर्चाचे जणू फॅड समाजात वाढतच चालले आहे. लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या मानसन्मानावर हजारो रुपये खर्च केले जातात. या मानसन्मानाच्या खर्चाला फाटा देत शहरातील भोई व तामसे पर
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील एकल महिला यांना मुख्य प्रवाहात आणणे व त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी नाशिक व मुख्य कार्यकारी
सटाणा नगरपरीषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी १६ अर्ज दाखल होते. त्यापेकी ६ अर्ज बाद ठरविण्यात आले. तर नगरसेवक पदासाठी २४९ अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी १०१ अर्ज बाद झाले असुन नगरसेवक पद
पर्वतांमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे, मैदानी भागात डिसेंबरसारखी थंडी जाणवत आहे. गेल्या २४ तासांत माउंट अबू राजस्थानमधील सर्वात थंड ठिकाण होते. येथील किमान तापमान ० अंश नोंदवले गेले. याशिवा
महाराष्ट्र शासनाने २०२७ पर्यंत राज्यात शून्य कुष्ठरुग्ण ठेवण्याचे उद्दिष्ट घेतले आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारपासून (दि. १७) कुष्ठरोग सर्वेक्षण सुरू झाले असून, हे सर्व
फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील न्यू हायस्कूलच्या १९९८-९९ च्या बॅचचे माजी वर्गमित्र तब्बल २६ वर्षांनंतर स्नेहमेळाव्यानिमित्त पुन्हा एकत्र आले. रविवारी न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा
शहरातील संत तुकाराम महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची ऑल इंडिय अॅथिलिस्ट स्पर्धेसाठी निवड झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि पी. ई. एस. शारिरीक शिक्षण महाविद्यालय यांच
गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव येथील पी.एम.श्री. जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुलींनी राज्यस्तरीय योंगमुडो स्पर्धेत सात पदकं जिंकून शाळेचा झेंडा उंचावला. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी छत्रप
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात कन्नड बसस्थानकाने मोठी झेप घेतली आहे. प्रवासी, एसटी कर्मचा
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करत लासूर स्टेशन येथे सकल सुवर्णकार समाजाने आंदोलन केले. मुख्यमंत्री व गृ
पुरुष असो वा स्त्री, एकत्र राहण्यासाठी समजून घेणे आणि तुमच्याआतील मानवतेला जगण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपलेअनेक नातेसंबंध असू शकतात, परंतु सर्वात महत्त्वाचे नाते म्हणजेपती-पत
१७ नोव्हेंबरची सकाळ मी कधीही विसरू शकणार नाही. माझी फुलांसारखी मुले इझान, हमदान आणि साबिया, माझी सून हुमारा आणि मुलगा इरफान हे सर्वजण मला सोडून गेले. मला सौदी अरेबियाहून फोनवर बातमी मिळाली क
बिहारमध्ये एनडीएचा विजय कितीही मोठा वाटला तरीजुन्या, मजबूत झालेल्या मतपेढ्या कायम आहेत. थेटस्पर्धा असताना - दोन पक्षांमधील किंवा दोनआघाड्यांमधील विजय आणि पराभवाचा फरक फक्तकाही
विकसित लोकशाहीमध्ये दोन दशकांपूर्वीपर्यंत बहुतेकवेळा सत्ताधारीच जिंकत असत, परंतु आता ७५% वेळासरकारे बदलतात. भारतात उलट घडत आहे : येथे,२००० च्या दशकापूर्वी बहुतेक राज्यांमध्य
जर्मन कवी बर्टोल्ट ब्रेख्त उद्धृत करतात: “आपल्या हातात/ सोपवण्यात आले आहेत / छोटे-छोटे न्याय / जेणेकरूनमोठ्या अन्यायावरील पडदा कायम राहू शकेल.”लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर
आज प्रश्न हा नाही की, एआय आपल्याला मागे टाकूनपुढे जाईल का? कारण अनेक क्षेत्रांमध्ये तो आधीच पुढेआहे. आपण सामान्य ज्ञानात त्याला हरवू शकतो का?परंतु अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे मानव नेहमीच
आज ब्रिटनमध्ये श्रीमंत होण्यासाठी काय हवेय? लंडनच्या एका मीडिया हाऊसने अलीकडेच सुमारे ४,००० करदात्यांच्या संपत्तीच्या सर्वेक्षणात हा प्रश्न विचारला आणि त्याची उत्तरे धक्कादायक होती. सह
विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत उद्धवसेनेत प्रवेश केलेले राजू शिंदे यांची भाजपमधील बहुचर्चित चौथी घरवापसी अखेर मुंबईत मंगळवारी (१८ नोव्हेंबर) प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उप
पुण्याहून भोपाळला शूटिंग स्पर्धेसाठी गेलेल्या एका राष्ट्रीय नेमबाज महिला खेळाडूचा स्लीपर कोच बसमध्ये विनयभंग झाला. भोपाळ व इंदूरदरम्यान बसचालक व २ मदतनीसांनी नशेत तिला वाईट हेतूने स्पर
मुंबईसह राज्यभरात सीएनजीचा तुटवडा जाणवत असून मुंबई, ठाण्यात सीएनजी पंपांवर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही लांब रांगा लागल्या, मुख्य गॅस पाइपलाइनला झालेल्या नुकसानीमुळे पुरवठा खंडित झाल्य
दिल्लीत झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १५ जणांचा मृत्यू झालेला दहशतवादी डॉ. उमर याला शहादत मिशन मानत होता. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये उमर असे म्हणत आहे की आत्मघाती बॉम्बस्
आला आहे. मंगळवारी पहाटे ५:३० वाजता ईडीने विद्यापीठाचे विश्वस्त व प्रवर्तकांशी संबंधित दिल्लीसह हरियाणामधील २५ ठिकाणी छापे टाकले. तपासादरम्यान, ईडीने निधी वळवणे, बनावट मान्यता आणि कोट्यवध
राज्यात बिबट्यांच्या मानवावरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा. तसेच बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल-१ म
१२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) सुरू आहे. केरळ, राजस्थान आणि मध्य प्रदेशात एका बूथ लेव्हल ऑफिसरने (बीएलओ) आत्महत्या केली आहे. दरम्यान, स
सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील अनगर येथे बंदूकधारी पोलिसांच्या संरक्षणात सोमवारी नगराध्यक्षपदाचा अर्ज भरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचकाची स
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या “नवीन गाझा योजने” वर मतदान केले, हा ठराव १३-० मतांनी मंजूर झाला. रशिया आणि चीनने त्यावर व्हे
सुमारे सातशे-साडेसातशे वस्ती असलेला वरखेडे गावाचाच एक भाग टेकडीवर वसलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील या भागाला भील वस्ती म्हणतात. याच टेकडीपासून सुरू होणारे जंगल सुमारे १
पुण्यातील मुंढवा येथील जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीकडून खरेदी करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यावर व्यवहार रद्द करण्यात आले असल्याचे स
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीबरोबरच सिंचन सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, तब्बल ११,८१३ सिंचन विहिरी खचल्या किंवा बुजल्या आहेत. पाण्याच्या उपलब्धतेचा गंभीर प
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे वृत्त समोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उड
भारताने आपला दुसरा सामना जिंकून आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोहा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात संघाने ओमानचा सहा विकेट्सने पराभव केला. हर्ष दुबेने नाबाद अर्धश
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, मनसेला मोठा धक्का बसला आहे. 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेते रमेश परदेशी, जे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते, त्यांनी भा
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. दासू वैद्य यांची नवी दिल्ली इथे पुढील वर्षी 23 जानेवारी रोजी होणाऱ्या सर्व भाषा राष्ट्
ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद करंदीकर यांचे मंगळवारी (दि. 18) अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रासह विविध स्तरांवर महत्त्वपूर्ण योगदान दे
झिम्बाब्वेविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानला शेवटच्या षटकात जावे लागले. संघाने १९.२ षटकांत ५ गडी गमावून १४८ धावांचे लक्ष्य गाठले. बाबर आझम शून्
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) आता फसव्या एसएमएस आणि फिशिंग क्रियाकलापांना आळा घालण्यासाठी एक कडक पाऊल उचलले आहे. TRAI ने देशातील सर्व दूरसंचार कंपन्यांना व्यावसायिक संप्रेषणासाठ
केंद्र सरकारने मंगळवारी खासगी टीव्ही वाहिन्यांना दिल्लीतील अलीकडील बॉम्बस्फोटांशी संबंधित संवेदनशील आणि प्रक्षोभक सामग्री प्रसारित करण्यापासून परावृत्त करण्याचा इशारा दिला. माहिती आ
महाराष्ट्रातील मराठवाड्यात या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 899 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी जेव्हा पूर आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले त्याकाळात म्हणजे केवळ सह

28 C