संजय खान यांच्या पत्नी आणि सुझान खान आणि झायेद खानची आई जरीन खान यांचे ७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ८१ वर्षीय जरीन बऱ्याच काळापासून आजारी होत्या. शुक्रवारी त्यांचे अंत्यसंस्कार झाले. लग्नाप
लोक संतप्त आणि निराश आहेत. त्यांच्यात गेल्या वेळेइतका उत्साह नाही. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला काही विकासाची आशा होती, पण काहीही झाले नाही. १९७७ पासून आम्ही दरवेळी येथे नॅशनल क
अलिबाग हे सेलिब्रिटींसाठी एक नवीन आकर्षण केंद्र बनले आहे. शाहरुख खानचा देजा वू फार्म्स, विराट आणि अनुष्काचा ३२ कोटींचा व्हिला आणि रणवीर आणि दीपिकाचा ड्रीम बंगला हेडलाइन्समध्ये येत आहेत. अम
मुंढवा आणि बोपोडी येथील कथित शासकीय जमीन प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यापूर्वी तज्ज्ञ
भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टरच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. तामिळनाडूचा राहुल व्हीएस हा ९१ वा ग्रँडमास्टर बनला आहे. त्याने फिलीपिन्समधील ओझामिस सिटी येथे झालेल्या ६ व्या आसियान वैय
शुक्रवारी रात्री उशिरा दक्षिण ब्राझीलच्या पराना राज्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह वादळ आले, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला, असे राज्य सरकारने सांगितले. रिओ बोनिटो दो इगुआकू शहराल
बारामतीत ऊस आणि केळी पिकांच्या उत्पादनात प्रचंड सुधारणा झाली. हेच एआय तंत्रज्ञान वापरून सोयाबीन आणि कापूस पिकासाठी वापरून शेतीमध्ये आधुनिकता वाढवा, असे आवाहन देशाचे माजी कृषिमंत्री व राष
काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी नेटवर्क नष्ट करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी एक मोठी मोहीम सुरू केली. जम्मू आणि काश्मीर पोलिस, काउंटर इंटेलिजेंस काश्मीर आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या (
शहरातील प्रमुख शाळांमधील एकत्रित आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या मुखातून वंदे मातरम स्वर निनादला. यानिमित्त होते वंदेमातरम या स्वातंत्र्य लढ्यातील स्फुर्तिगीताच्या १५० व्या वर्धापन द
अकोला महापालिकेला सध्या दैनंदिन बाजारातून मिळणाऱ्या महसुलापासून तोटा सहन करावा लागत आहे. कारण संपूर्ण शहरातील बाजार वसुलीची जबाबदारी फक्त सहा कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. एवढ्या मो
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये, लोक जिवंतपणीच त्यांच्या दफनविधीची तयारी करत आहेत. मरण्यापूर्वी कबरी खरेदी करण्याची लोकांमध्ये शर्यत सुरू आहे. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत मांजरीने, ज्या
ईपीएस ९५ पेन्शनधारक संघर्ष समितीची बैठक स्वराज्य भवन येथे पार पडली. बैठकीत प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यात आली. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही केंद्र सरकारकडून मागण्या पूर्ण होत ना
दर्यापूर ते अकोला मार्गावरील लासूर फाट्यानजीक कारचा अपघात होऊन पाच जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. ८) सकाळी साडेनऊ वाजता घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झा
जिल्ह्यामध्ये २०१७ पासून राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला (एनटीसीपी) यश मिळाले असून, या कार्यक्रमामुळे तब्बल ५ हजार ७०० जणांनी तंबाखूचे व्यसन सोडल्याची माह
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा २.०) टप्पा २ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना मदत सक्षम करण्यासाठी आणि प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी लोणी येथे एक दिवसीय प्रशिक्ष
अकोला येथील एका शाळेतील कार्यक्रम आटोपून नागपूरकडे निघालेल्या एका पुरूषासह महिलेला तिन लुटारुंनी अमरावती ते नागपूर महामार्गावर बोरगाव धर्माळेजवळ लुटले. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. ८)
स्व. आर. जी. देशमुख कृषी महाविद्यालय, तिवसा येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी रेव्ह उपक्रमांतर्गत ‘विश्वसंत लाकडी घाणा’ या तेल प्रक्रिया उद्योगाला शैक्षणिक भेट दिली. या उद्योगात तयार ह
पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत सांगवा बु. गावात आर.आर आबा सुंदर गाव स्पर्धा जिल्हास्तरीय समीती पथकातील अधीकाऱ्यांनी भेट देवून तपासणी केली. यावेळी ग्रामस्थांनी थेट संवाद साधल
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत (जीएसडीए) द्वारा वर्षातून चार वेळा भूजल पातळीची नोंद घेतली जाते. यंदा सतत पाऊस, अतिवृष्टीमुळे बहुतांश प्रकल्प, विहिरी, बोअरवेल आणि शेततळे पाण्याने भरले
भातकुली तालुक्यातील देवरी निपाणी येथील एका ३० वर्षीय शेतकऱ्याने ११ एकर शेत लागवडीने केले आहे. या शेतातील चार एकर क्षेत्रातील तुरीवर चार जणांनी तणनाशक फवारणी केली. त्यामुळे चार एकरातील तूर
शहराचा सर्वांगीन विकास हेच आमचे ध्येय असून दोन वर्षात निधी आणला पुढे ही आणून समोरच्याची औकात त्यांना दाखवू द्या, असे सडेतोड, रोखठोक वक्तव्य आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी कार्यकर्ता मेळ
शहरातील वाणी प्लॉट परिसरात राहणाऱ्या अंकिता वैभव उकिरडे (२५) या विवाहितेने राहत्या घरात १४ महिन्यांचा मुलगा अन्विकला विष पाजून स्वतः साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना श
नांदोरे ( तालुका पंढरपूर) येथील पायल फाउंडेशनच्या एस.पी. पब्लिक स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभ
सुबक व आकर्षक दीपोत्सव २०२५ ही रांगोळी, दोन हजार पणत्यांचा लख्ख प्रकाश, गणेश विहिरीतील थर्माकॉलचे ब्रम्हकमळ, फटाक्यांची आतषबाजी,भजनसंध्या कार्यक्रमामुळे मंगळवेढयातील श्री गणेश मंदिर पर
आत्मनिर्भर आणि बलशाली कृषीप्रधान भारताच्या निर्मितीसाठी तसेच शेतकऱ्यांना खते व औषधे निर्मितीत स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने ‘आत्मनिर्भर शेतकरी अभियान' या उपक्रमांतर्गत गोपाळपूर (ता.
मनोज जरांगे पाटील यांच्या जीवावर घात करण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाज, अहिल्यानगर तर्फे पोलिस अधीक
सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि समाजकारणातील अधोगती लक्षात घेता एकूणच देशाला पुढे नेण्यासाठी सेनापती बापट यांच्या विचारांची गरज असल्याचे मत प्रसिद्ध कवी व संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भा
भावनिक वातावरणात शिशु संगोपन संस्था संचलित श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. अनेक वर्षांनी शिक्षक व विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि जुन
शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच मेंढया, बोकड व शेळया चोरी करणारी टोळी जेरबंद केली असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. मातापूर येथील
आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे हे आदिवासीबहुल अकोले तालुक्यातील देवगाव येथील मुळ रहिवासी. सह्याद्रीचा वाघ म्हणूनच ते सर्वांना परिचित होते. त्यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदा
अखिल भारतीय शांतीकुमार फिरोदिया आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या सहाव्या फेरीत रोमांचक सामने रंगले. पुण्याच्या ओम नागनाथ लामकाने या खेळाडूने आंतररराष
लासलगाव शहरातील प्रमुख रस्ता असलेला भगरीबाबा मंदिर ते लोकनेते दत्ताजी पाटील बँकेपर्यंत असलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता मोठ्या प्रमाणात फुटल्याने अनेकांना अपघातग्रस्त व्हावे लागत आहे. स
लोकनेते स्व. माजी आमदार जयचंद दीपचंदजी कासलीवाल चॅरिटेबल ट्रस्ट चांदवड आयोजित ‘देव दिवाळी-दीपोत्सव’ निमित्त आयोजित कार्यक्रमात सुमधूर गायनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. येथील होळकरवाड
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उड्डाणांमध्ये अचानक झालेल्या व्यत्ययाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. यामध्ये बाह्य शक्तींचा किंवा सायबर हल्ल्यांचा समावेश होता का
अहिल्यानगर ते मनमाड या रस्त्याच्या दुरुस्ती कामामुळे मागील दोन महिन्यांपासून अवजड वाहनांची वाहतूक गंगापूर- वैजापूरमार्गे वळवण्यात आल्यामुळे आतापर्यंत १० पेक्षा अधिक नागरिकांचा अपघाता
फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीसाठी आयोजित बैठकीत मतदार यादीतील गोंधळावरून मोठा वाद झाला. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार योगिता खटावकर यांनी नगरपंचायत सभागृहात राजकीय नेत्यांसमवेत बैठक घेत
गंगापूर तालुक्यातील रांजणगाव पोळसह जिल्ह्यातील अनेक सीएसपी सेंटर चालकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. संशयित आरोपी सध्या
सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. सोमवारपासून (दि. १०) १७ नोव्हेंबरच्या दुपारी २ वाजेप
सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा येथील एका हॉटेलवर झालेल्या बैठकीत केऱ्हाळा जिल्हा परिषद सर्कलमधील ओबीसी समाजाने एकजूट दाखवत ओरिजनल ओबीसी उमेदवारालाच संधी देण्याचा ठराव केला. पंचायत समिती
खुलताबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान धर्म, जात, वर्ग किंवा गट यांच्या भावनांना हात घालू नये. कोणत्याही प्रार्थनास्थळांचा प्रचारासाठी वापर होऊ नये. कोणत्याही जाती, धर्माच्या स
आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील ४४ बूथवर विशेष नियोजन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे कोणीही आचारसंहितेचा भंग करु नये, केल्यास कारवाई केली जाईल, अस
तुम्ही ‘युद्ध सँडविच’ बद्दल ऐकले आहे का? जर नसेल, तर जगभरातील वीस लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती असलेल्या वर्गात आपले स्वागत आहे. ती तुम्हाला काळा पडलेला गॅस स्टोव्ह दाखवून स्वयंप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी सांगितले की, भारताचा आत्मा हिंदू संस्कृती आहे. संघ सत्तेसाठी काम करत नाही, तर समाजाच्या सेवेसाठी आणि संघटनेसाठी काम करतो. ते बंगळु
पार्थ पवारांनी घेतलेल्या जागेचीच नाही तर पुण्यातील अन्य २२ जमिनींच्या व्यवहारांच्या फायलींची तपासणी सुरू असून स्टॅम्प खरेदीही उघड हाेईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याने प
मनसेला मविआत घेण्याविषयी काँग्रेसने टोकाची भूमिका घेऊ नये, अशा शब्दांत शरद पवारांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना फटकारले आहे. मनसेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सोबत घेण्याविषयी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता आयात उमेदवार नको. पक्षात पालवी फुटू द्या. नव्या लोकांना संधी द्या, अशा सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनि
भाजपचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शेतकरीविरोधी वादग्रस्त वक्तव्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आधी सोसायटी काढायची, मग कर्ज घ्याय
उत्तरेकडून शीत वाऱ्याचे प्रवाह येत असल्याने महाराष्ट्रातील किमान तापमानात शनिवारीही घट दिसून आली. जळगावमध्ये सर्वाधिक कमी १०.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. इतर जिल्ह्यांतील तापमान
एक रहस्यमय वस्तू अवकाशातून धावत आहे, तिचा वेग आणि मार्गक्रमण शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित करत आहे. त्याला नाव देण्यात आले आहे -3I/ATLAS सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा किंवा कोणत्याही ग्रहांच्या क
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेला छत्रपती संभाजीनगर ते पुणे ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाचा प्रकल्प पूर्णपणे बारगळला. मात्र महाराष्ट्र विकास पायाभूत महामंडळ (एमएसआयडीसी) आ
श्रीरामपूरमधून नाशिकमध्ये ड्रग्जची तस्करी होत असून शहरातील एक फार्मासिस्ट आणि औषध विक्री प्रतिनिधीच्या (एम.आर.) टोळीकडून त्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. ८) उघडकीस
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपाेषण आणि आंदोलनादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. जरां
पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद देऊन त्याबाबत पाठपुरावा करणाऱ्या पतीनेच तिचा खून करून मृतदेह भट्टीत नष्ट केला नंतर राख आणि अस्थी मुठा नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आ
१४ ऑक्टोबर रोजी रोहतक सायबर सेलमध्ये तैनात असलेले उपनिरीक्षक संदीपकुमार लाठर यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये त्यांनी हरियाण
आपल्या पृथ्वीवर मलेरियाचे अस्तित्व हजारो वर्षांपासून असल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. आज 21 व्या शतकातही भारतात एखादा रुग्ण तापाने फणफणला तर सर्वप्रथम त्याला मलेरिया झाला का? हे तपासले जात
दिव्य मराठी डिजिटलमध्ये आपले स्वागत. 'संडे पोएम' मालिकेच्या आजच्या भागात साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळवणारे आसामी कवी विजय शंकर बर्मन यांची कविता. या कवितेचा अनुवाद केलाय कवी रवी कोरड
समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेल्या अकोल्यातील क्लासेसच्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर काळाने झडप घातली. रायगड जिल्ह्यातील काशिद बीचवर गेलेले दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक समुद्राच्या प
एर्नाकुलम-बंगळुरू वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनादरम्यान कोची रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) गीत म्हणायला लावले तेव्हा केरळचे मुख्यमंत्री पिनराई वि
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतात झालेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात थंडी वाढली. राजस्थानमध्ये दोन दिवसांत पारा १० अंश सेल्
७ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) सिस्टीम बिघाड झाल्यानंतर, एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स (ATC) ने दावा केला की ही घटना टाळता येण्यासारखी होती. मीडिया रिपोर्ट्सन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट सज्ज झाली आहे. पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी अंतिम करून राज्य निवडणूक आयोगाकडे सा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, कायदेशीर भाषा सामान्य लोकांना समजेल इतकी सोपी असावी. ते म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला मग तो गरीब असो वा श्रीमंत, न्याय सहज उपलब्ध असावा. मो
पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील कथित 1800 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर टीका होत असताना, अजित पवार यांनी यावर जोरद
खासदारकीचा राजीनामा देऊन मला आता साताऱ्याचे नगराध्यक्ष व्हायचे असल्याची मिश्किल प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. सातारा जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सातारचा
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ साठी मिनी लिलाव डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची अपेक्षा आहे. क्रिकबझमधील एका वृत्तानुसार, लिलाव तात्पुरते १३ ते १५ डिसेंबर दरम्यान ह
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या सतत छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. या घटनेनंतर विवाहितेच्या माहेरच्या क
जैसलमेरमध्ये लष्करी सरावादरम्यान एक क्षेपणास्त्र चुकून बाहेर पडले. क्षेपणास्त्र आपले लक्ष्य चुकवून रेंजजवळील भदरिया गावाजवळ पडले. क्षेपणास्त्र पडताच एक मोठा स्फोट झाला, ज्यामुळे आजूबाज
समस्तीपूरच्या सराईरंजन विधानसभा मतदारसंघातील केएसआर कॉलेजजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात व्हीव्हीपॅट स्लिप आढळल्या. निवडणूक आयोगाने या प्रकरणी कारवाई करत दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल
आखाडा बाळापूर ते वारंगाफाटा मार्गावर दातीफाटा शिवारात फ्रिज घेऊन जाणारा कंटेनर पेटल्याची घटना शनिवारी ता. ७ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अर्धापूर व कळमनुरी येथील अग्नीशमनद
'वंदे मातरम्' ही जनआंदोलन उभे करू शकणारी एक विलक्षण काव्यपंक्ती आहे. या गीताने अनेक क्रांतिकारकांना इंग्रजांच्या हालअपेष्टा सहन करण्याचे सामर्थ्य दिले, तसेच परकीय शक्तीला या उच्चाराचे भय
पु. ल. देशपांडे यांना केवळ कलेचे सौंदर्यच नव्हे, तर त्यामागील माणूसही महत्त्वाचा वाटायचा. त्यांनी आस्वादक वृत्तीला कृतीची जोड देत खऱ्या अर्थाने रसिकता जोपासली. कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आणि प
आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, टोकरी कोळी, कोळी ढोर या जमातीतील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याने संघर्ष समितीने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या मागणीसा
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी सनदी लेखापाल (CA) विद्यार्थ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. विदेशी कंपन्यांसाठी खर्च होणारे बुद्धिवैभव आपल्या देशासाठी
कामावरून कमी केल्याच्या नैराश्यातून एका पन्नास वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सातारा जिल्ह्
निकमार विद्यापीठाचा द्वितीय दीक्षांत समारंभ नुकताच पुणे येथील विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झाला. या समारंभात विविध विद्याशाखेतील ११२८ हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोंढवा परिसरात कथितरित्या 40 एकर जमिनीचा गैरव्यवहार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यातील राजकारण तापले
तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील एका २५ वर्षीय महिलेने मायरमेकोफोबिया (मुंग्यांच्या भीती) मुळे आत्महत्या केली. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, या महिलेचे २०२२ मध्ये लग्न झाले होते आणि त
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे शनिवारी वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. १९५४ पासून बॉलिवूड संगीत क्षेत्रात आपल्या मधुर आवाजाने मनाला स्पर्श करण
ठाणे येथील दिवा परिसरात भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात दोन वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काळुबाई बिल्डिंग, विकास म्हात्रे ग
शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात एका चालत्या ट्रेनच्या विंडस्क्रीनवर गरुड धडकला. त्यामुळे विंडस्क्रीन तुटली. तुटलेल्या काचेमुळे गरुड लोकोमोटिव्ह पायलटच्या केबिनमध्य
आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या दिवसाचा बराचसा भाग घर, शाळा, कॉलेज किंवा ऑफिस अशा बंद जागांमध्ये घालवतात. पण तुम्हाला माहित आहे का की बंद जागांमधील हवा बाहेरील प्रदूषित हवेइतकीच आपल्या आरोग्या
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या असून, मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. जरांगे पाटील यांना येत्या 10 तारखेला (नोव्हेंब
१९९७ चा सुपरहिट चित्रपट येस बॉस च्या सेटवर एका छोट्याशा घटनेने मोठा गोंधळ उडाला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चित्रीकरणादरम्यान चित्रपटाचे निर्माते रतन जैन यांनी विनोदाने टिप्पणी क
राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आणि विरोधकांनीही त्य
अहमदाबादमधील एका दागिन्यांच्या दुकानात दरोडा टाकण्याच्या एका महिलेच्या अयशस्वी प्रयत्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिलेने आत मिरची पावडर टाकून दागिन्यांच्या दुकानात दरोडा टाकण्याचा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली पाटील ठोंबरे व रुपाली चाकणकर या दोन महिला नेत्यांमधील संघर्ष दिवसागणिक बिकट होत चालला आहे. पक्षान
सोन्याच्या किमती वाढल्या आहेत, तशी गुंतवणूकही वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये, नागरिकांनी गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ETFs) मध्ये अंदाजे $850 दशलक्ष किंवा अंदाजे ₹7,500 कोटी गुंतवले. वर्ल्ड गोल्ड कौन्सि
चीनने अधिकृतपणे त्यांचे नवीनतम आणि सर्वात आधुनिक विमानवाहू युद्धनौका फुजियान त्यांच्या नौदलात दाखल केले आहे, अशी घोषणा सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेने केली. ५ नोव्हेंबर रोजी हैनान प्रांता
विश्वचषक जिंकल्यापासून भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. स्मृती मंधाना, शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज सारख्या आघाडीच्य
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापल असताना, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या चर्चेत आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

26 C