वर्षाच्या पहिल्या दिवशी आज म्हणजेच गुरुवार, 1 जानेवारी 2026 रोजी शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्स 150 अंकांनी वाढून 85,350 च्या वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 50 अंकांची वाढ आहे, तो 26,170 च्या पातळीवर आ
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस झाल्यानंतरही भाजप आणि शिवस
आपल्या हातातील सर्वात विषारी उत्पादन म्हणजे आपला मोबाइल फोन. कदाचित तुम्ही सहमत नसाल, कारण काल रात्रीपासून तुम्ही तो हातात धरून शेकडो मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना नवीन वर्षाच्या शुभे
दक्षिण आशियातील सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण ऑर्गनायझेशन (एफटीओ) एप्रिल २०२६ पासून अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर सुरू होणार असून, एअर इंडिया या एफटीओचे संचालन करीत आहे. येथे एकूण ३४ प्रश
अमरावती विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात मागील ४ ते ५ वर्षांपासून देशातील पहिल्या काचेच्या स्कायवॉकचे काम सुरू झाले आहे. ४०७ मीटर लांबीचा असलेल्या या स्कायवॉकचे काम एप्रिल, मे २०२६ प
महानगर पालिका निवडणूक ही दिवसेंदिवस उत्कंठावर्धक ठरत आहे. अगदी सुरुवातीपासूनच मतभेद, रोष, आक्षेप, वाद चव्हाट्यावर आले आहेत. उमेदवारी अर्ज छानणी करण्याच्या दिवशी (बुधवार ३१) सहा झोनमध्ये (नि
महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश महासचिव मो. जमीर शेख हनीफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यांची आई अख्तर बी शेख हनीफ यांच्
बार्शी सोलापूर भारत स्काऊट आणि गाईड शहर जिल्हा संस्था व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कब-बुलबुल, स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांच
वारकरी संप्रदायातील मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई यांसारख्या स्त्री-संतांनी घडवलेल्या समतेच्या, भक्तीच्या आणि माणुसकीच्या परंपरेचा जागर करत आळंदी नगरातील महिलांसाठी पहिली वारकरी संस्था
करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले ग्रामदैवत व जागृत देवस्थान हजरत संत ताजुद्दीन बाबा यांच्या उरूसास येत्या १ जानेवारी २०२६ पासून प्रारंभ होणार आहे, अशी
नववर्षाची सुरुवात राज्यात भीषण अपघातांच्या बातम्यांनी हादरवणारी ठरली आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात आज 1 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडले
प्रतिनिधी | पंढरपूर, अक्कलकोट, मंगळवेढा पंढरपूर, अक्कलकोट तीर्थक्षेत्र व मंगळवेढा येथील संत बसवेश्वर स्मारकाचे काम सन २०२६ या नवीन वर्षात सुरु होईल. जिल्ह्यासह राज्याच्या दृष्टीने २०२६ हे
राज्यातील साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल ३ हजार रुपयांच्या पुढे जाहीर करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने देत नवीन वर्षाची सुरुवात आंदोलनाने केली आहे. बुधवारी खासदार ब
१ जानेवारी, गुरुवार रोजी मेष आणि कन्या राशीच्या लोकांसाठी पदोन्नतीचे योग बनत आहेत. व्यवसायात नवीन यश मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत पुरस्कार मिळू शकतो आणि मालमत्तेच्या कामांमध्य
पूर्वीच्या शक्तिपीठ महामार्गाचे आरेखन रद्द करून नव्याने आरेखन प्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होणार असल्याचे हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितले होते.नवीन शक्तिपीठ महामार्गाच्य
अकलूज येथील मॉर्निंग ग्रुपचा गेट-टुगेदर सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील जिवाभावाचे सवंगडी उपस्थित होते. त्यांनी आपल्या आठवणी ताज्या करून एकमेकांविषय
व्यक्तीचे खरे सौंदर्य केवळ धन, वस्तू आणि भौतिक साधनांच्या विपुलतेने ठरत नाही. अनेकदा हा भ्रम असतो की अधिक धन-संपत्ती आणि महागड्या वस्तू एखाद्या व्यक्तीला महान बनवतात, पण हे सर्व केवळ बाह्य द
देशातील सर्वात स्वच्छ शहर इंदूरमधील भागीरथपुरा येथे दूषित पाणी प्यायल्याने आतापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी 11 जणांच्या नावांची त्यांच्या कुटुंबीयांनी पुष्ट
भीमा कोरेगाव येथे आज 1 जानेवारी रोजी 208 वा शौर्य दिन अत्यंत उत्साहात आणि अभूतपूर्व गर्दीत साजरा होत आहे. ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो भीम अनुयायी पहाटेपासूनच
उत्तर प्रदेशातील ३५ जिल्ह्यांमध्ये आज दाट धुके पसरले आहे. थंडीची लाटही आहे. मेरठ-गाझियाबादसह १४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. बुधवारी कानपूर सर्वात थंड होते, येथे किमान तापमान ४.६C होत
सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी श्रीरामपूर शहर गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले. कब्रस्तानातील दफनविधी आटोपून परतत असताना बंटी जहागीरदार यांच्यावर संत लूक हॉस्पिटलच्या बाह्यरुग
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव पाट शाळेत बालआनंद मेळाव्यानिमित्त भाजीबाजार भरविण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे, यासाठी मुख्याध्यापक पांडुरंग डगळे यांच्या
जामखेड येथील सरकारी दवाखान्यात गेल्या अनेक वर्षांपासून अनियमित वर्तन, मनमानी कारभार आणि शिस्तभंगाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम होत आह
‘जेव्हा मी बाबांना सांगितले की मला शोएबशी लग्न करायचे आहे, तेव्हा ते रागाने लालबुंद झाले. ते म्हणाले की तो मुस्लिम आहे, लव्ह जिहाद करू इच्छितो. तुझा धर्म बदलून तुला मुस्लिम बनवेल. तुला बुरखा घ
देशातील विद्यार्थ्यांची पाऊले ही ग्रंथालयाकडे वळायला हवीत, पण ते जर मद्यालयाकडे वळत असतील तर त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवण्याबाबत शिक्षक व पालकांची जबाबदारी अधिक महत्त्वपूर्ण
अहिल्यानगरकरांसाठी २०२६ हे नवे वर्ष वाहतुकीसाठी वाहतुक कोंडीच्या कटकटीतून कमी करणारे ठरणार आहे. शहरातील ३ किमीच्या उड्डाणपुलानंतर आता नागापूर औद्योगिक वसाहतीतील नगर-मनमाड महामार्गावर
आदर्शगाव म्हणून ओळख असलेल्या नेवासे तालुक्यातील मोरयाचिंचोरे येथे सौर ऊर्जा सबस्टेशन उभारण्याच्या नावाखाली वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मानवी आरोग्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या औषधी वनस्पतींचा उल्लेख आयुर्वेदामध्ये आहे. या औषधी वनस्पतींमध्ये जवळजवळ सर्वच आजार मुळापासून नष्ट करण्याची ताकद आहे. त्याचबरोबर सुगंधी व मसालाव
सरत्या वर्षाला निरोप द्या, नववर्षाचे स्वागत करा, पण दारू ऐवजी दूध प्या. असा प्रचार प्रसार करीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जामनेर शाखेतर्फे बस स्थानकाजवळ दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी
सटाणा–दोधेश्वर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर वाढलेली काटेरी झाडे व झुडपे हटविण्याबाबत वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा फटका शालेय विद्यार्थ्
बागलाण येथील सारदे शिवारातील शेतकरी विलास कोर यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटारीच्या पेटीत विषारी नाग आढळून आल्याने परिसरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. मोसम खोऱ्यात रब्बी
असरानी असे अभिनेते होते, ज्यांचे नाव ऐकताच चेहऱ्यावर हसू उमटत असे. शोलेमधील जेलर असोत, चुपके चुपकेमधील धीरेंद्र बोस असोत किंवा धमाल आणि खट्टा मीठासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका, आ
३१ डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई, अनेक नागरिक मद्य सेवन करतात. यामुळे अपघात होतात. तर नवीन वर्षाचे स्वागत हळद युक्त दूध पिऊन केल्याने शरीर तंदुरुस्
नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर पैठण शहरासाठी दिलासादायक आणि आशादायी बातम्या समोर येत आहेत. धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प नववर्षात पूर्णत
वैजापूरकरांसाठी नव्या वर्षाची सुरुवात दिलासादायक ठरणार आहे. जुन्या निजामकालीन इमारतीतून चालणाऱ्या तहसील कचेरीला अखेर नवी, सुसज्ज इमारत मिळणार असून, जीर्णावस्थेतील हुतात्मा जगन्नाथ भाज
म्हैसमाळ येथील श्री गिरिजादेवी यात्रेला १ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ही यात्रा सलग पाच दिवस चालणार आहे. दरवर्षी हजारो भाविक मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी येथ
वर्षाच्या अखेरच्या दिवशी आलेल्या भागवत एकादशीनिमित्त संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात एक लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पैठणमध्ये मोठ्या प्रमाण
गणोरी येथील जिल्हा परिषद प्रशालेत ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाचा समारोप जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झाला. त्
खुलताबाद शहर आणि वेरूळ येथे नागरिक, भाविक व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी १३२ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाले आहे. खुलताबा
विष प्राशन करून तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे घडली आहे. प्रसाद भाऊसाहेब शिंदे (२२) असे मृताचे नाव आहे. प्रसाद फोन उचलत नसल्याने मित्र आणि कुटुंबीय त्
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच, वर्षअखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “अंबादेवी’ कार्ड वापरून विरोधकांसह मित
सावकारी जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने किडनी विकल्याच्या धक्कादायक प्रकरणातून आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे रॅकेट समोर आले आहे. चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणात कंबोडि
मुंबईवर भगवा फडकवण्यासाठी आणि मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच संयुक्तपणे प्रचाराच्या मैदानात उतरणार आह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने ‘नाशिक-सोलापूर-अक्कलकोट’ या सहापदरी अॅक्सेस कंट्रोल्ड ग्रीनफील्ड महामार्गाला बुधवारी मंजुरी दिल
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी बंटी जहागीरदार याच्यावर शहरातील संत लूक हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागाच्या गेटसमोर दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. जखमी
महापालिकेचा प्रभाग क्रमांक १२ मध्ये रहेमानिया कॉलनी, मुजीब कॉलनी, शरीफ कॉलनी आणि किराडपुरा यांसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या भागांचा समावेश आहे. रस्ते, अतिक्रमण, ड्रेनेज आणि अनियमित कचरा स
या वर्षी पंचांगानुसार एकूण 59 विवाह मुहूर्त असतील. जानेवारीमध्ये लग्नासाठी एकही शुभ योग नाही, त्यामुळे लग्नाची सुरुवात फेब्रुवारीपासून होईल. या महिन्यात 12 शुभ तिथी असतील. गृहप्रवेशासाठी 37, ग
महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेचे नेते, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी (३१ डिसेंबर) घोषणाबाजी केली. ‘न्याय द
भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या ६ इच्छुकांनी शिंदेसेनेत दाखल होऊन उमेदवारी मिळवली. त्यांना ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करावे लागले. युती नको असे म्हणणाऱ्या भाजप
सर्वसाधारण सभेतील काही गमतीजमती, काही टोकाचे वाद मी सांगितले. आता सभेच्या कामकाजाबाबत काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सांगते. २० जानेवारी १९९१ रोजी झालेल्या सभेला काही कारणांनी महापौर
केंद्र सरकारची सहकारी सेवा ‘भारत टॅक्सी’ पायलट प्रोजेक्टमध्येच ओला-उबरपेक्षा सरस ठरत आहे. ही सहकारी टॅक्सी पीक अवरमध्ये (गर्दीच्या वेळी) इतर खासगी स्पर्धकांपेक्षा २५ ते ३०% पर्यंत स्वस्त स
मनपा तिकीटवाटपावरून भाजपतील कलह दुसऱ्या दिवशीही चव्हाट्यावर आला आहे. प्रभाग क्रमांक २ मधून उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेले प्रशांत भदाणे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी बुधवारी (३१ ड
भारतासह जगभरात 2026 वर्षाची सुरुवात झाली आहे. दिल्लीत मध्यरात्री शेकडो लोक इंडिया गेटवर जमले आणि काउंटडाउनसह 12 वाजताच नवीन वर्षाचा जल्लोष साजरा केला. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीदरम्यान ल
वाढती वाहतूक, रस्त्यांवरील कोंडी आणि अपघात ही समस्या आता केवळ तात्पुरत्या मलमपट्टीने सुटणारी राहिलेली नाही. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा ‘मेगा रोड डेव्ह
“भाजपकडून उमेदवारी देताना केवळ नगरसेवकांच्या पत्नी आणि नातेवाइकांचा विचार केला जातो. मग आम्ही निष्ठावान कार्यकर्त्यांनी काय केवळ सतरंज्या उचलायच्या का? भाजप नेतृत्वाने कोणत्या आधारावर
26 डिसेंबर रोजी यूएईचे अध्यक्ष आणि सर्वात मोठे नेते शेख मोहम्मद बिन जायद म्हणजेच MBZ पाकिस्तानला पोहोचले. त्यांच्यासोबतच्या ताफ्यात शिकारीचे सामान, लक्झरी एसयूव्ही कार, तंबू आणि इतर साहित्य
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास ३ वर्षांत रक्कम १५ पटीने वाढवून देण्याचे अवास्तव आमिष दाखवून मनी प्लँट ग्रोथ कंपनीने १९ जणांना ७५ लाख ७५ हजार रुपयांना लुटले. या प्रकरणी कंपनीचा मालक संतोष तु
अचलपूर तालुक्यातील हनवतखेडा येथील तरुण शेतकरी आणि परतवाडा शहरातील श्री डिजिटल हबचे संचालक सुमित प्रकाश घोम यांचा बुधवारी सायंकाळी दुचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात परतवाडा-अंजनगाव मा
अमरावती जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठे यश मिळवले. भाजपने सहा नगराध्यक्षपदांसह सर्व १२ स्थानिक
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्रितपणे लढणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत
भाजपला महापालिका निवडणुकीत सुरुवातीलाच मोठे यश मिळाले असून राज्यभरातून पक्षाचे एकूण 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कल्याण-ड
अमरावती जिल्ह्यात शेतीपिकांची स्थिती दर्शवणारी अंतिम पैसेवारी बुधवारी, ३१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४७ असून, ती ५० पेक्षा कमी असल्याने प्रशासनाने दुष्का
छत्रपती संभाजीनगर, पुणे, अकोला आणि धुळे यांसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये उमेदवारी वाटपावरून भाजपमधील अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत क
महाराष्ट्रात भाषा, संस्कृती, साहित्य अन् ऐतिहासिक विचारांचा ऱ्हास होत असून आजच्या राज्यकर्त्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याची टीका 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात धनकवडी-सहकारनगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक 36 (अ) मध्ये शिवसेना
सरफराज खानच्या शतकामुळे मुंबईने गोव्याला 87 धावांनी हरवले. विजय हजारे ट्रॉफीच्या चौथ्या फेरीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात सरफराजने बुधवारी केवळ 75 चेंडूंमध्ये 157 धावांची वेगवान खेळी केली.
मीरा-भाईंदरमध्ये आमची फसणूक झाली आहे. तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांची फसवणूक झाली असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. भाजप आणि
1995 च्या बहुचर्चित सदनिका घोटाळा प्रकरणी झालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज ज
महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आर
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ढाका येथे पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष अयाज सादिक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलनही केले. दोघेही बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिद
महापालिका निवडणुकीसाठी अर्जांची छाननी आजपासून सुरू झाली असून अनेक ठिकाणी आक्षेप घेतल्याने उमेदवारांचे अर्ज बाद ठरत असल्याचे समोर येत आहे. मुंबईतील दोन प्रभागात उमेदवारांचे अर्ज बाद झाल
गेल्या काही दिवसांपासून अक्षय खन्ना वादात आहे. 'दृश्यम-3' मधून बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहेत. आता त्यांच्या 'सेक्शन 375' या चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष गुप्ता यांनी अभिनेत
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची 30 डिसेंबर ही शेवटची मुदत संपली असून, आजपासून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून भ
रणवीर सिंगचा चित्रपट धुरंधर, २०२५ सालातील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या २६ दिवसांतच अनेक मोठे विक्रम मोडले आहेत. आता या चित्रपटाचा दुसरा भाग धुरंधर-२, १९ मार्च रोज
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सक्रिय असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज सकाळी भांडुप येथील त्यां
हिंगोली जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १४.७९ लाख रुपयांचा मुद्देमाल बुधवारी ता. ३१ तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक निलभ रोहन यांच्या पुढाका
पुण्यातील भूसंपादन कार्यालयात लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सुनावणी पूर्ण झालेल्या प्रकरणाच्या निकालाची प्रत देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एका सेवानिवृत्त
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर रोजी संपुष्टात आली. हा दिवस अत्यंत नात्यापूर्ण घडामोडींनी रंगल्याचे पाहायला मिळाले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज देसातील पायाभूत सुविधांना गती देणाऱ्या 2 प्रमुख महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली. सुमारे 20 हजार 668 कोटी रुपयांच्या या
वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्न करत आहे. सरत्या वर्षात छत्रपती संभाजीनगर परिमंडलातही मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या संकल्पनेतून राबविण्यात
छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीतील तिकिट वाटपावरून झालेली नाराजी केवळ भाजपच नाही, तर शिंदेंच्या शिवसेनेतही पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक २० मधून उमेदवारी मिळवण्यासाठी इ
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने बुधवारी ओडिशाच्या किनाऱ्याजवळ प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. यावेळी एकाच लाँचरमधून खूप कमी वेळेच्या अंतराने दोन प्रलय क्षेपणास्त्रे (सल्
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भारतीय जनता पक्षामध्ये अभूतपूर्व अराजकता निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी सतरंज्या उचलणाऱ्या निष्ठाव
राजस्थानच्या टोंकमध्ये कारमधून 150 किलो स्फोटके (अमोनियम नायट्रेट) घेऊन जाणाऱ्या 2 लोकांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत समोर आले की हे अमोनियम नायट्रेट टोंकमध्येच पुरवले जाणार होते.
मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील लोकमान्य नगर (सदाशिव पेठ) येथील पुनर्विकास प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी दिली असून, राजकीय दबावापुढे
ऊरळी कांचन येथील महिनाभरापूर्वीच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून, याप्रकरणी दोघांना सोलापूरमधून अटक करण्यात आली आहे. किरकोळ वादातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे. संपत तु
भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 2 मधून ठाकरे गटातून आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजप कार्यकर्ते जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत. या प्रकरणी एका इच्
पुण्यात सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा चौकात वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई केल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी पोलीस हवालदाराला मारहा
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी राज्य सरकारने सेलिब्रेशनच्या वेळेत मोठी वाढ केली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट

21 C