येथील णमोकार तीर्थ क्षेत्र आयोजित पंचकल्याणक महोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ‘ज्ञानकल्याणक’ (उत्तरार्ध) सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यासाठी देशभ
लासलगाव ते विंचूर या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे चौपदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या कामामुळे उडणाऱ्या धुळीने परिसरातील द्राक्ष बागायतदार आणि
शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर, दहेगाव शिवारात गुरुवारी पहाटे ६:३० च्या सुमारास एक मालट्रक आणि इंधन वाहतूक करणाऱ्या तीन टँकरमध्ये भीषण अपघात झाला. या तिहेरी अपघातामुळे
जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचत नाही, तोपर्यंत देशाचा विकास पूर्ण होणार नाही, हा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेला अंत्योदयाचे विचार आजही मार्गदर्शक आहे. त्यांनी म
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने नाशिक येथे आयोजित जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवात लोहोणेर येथील जनता विद्यालयाने देदीप्यमान यश संपादन केले आहे. समाजातील अंधश्रद्धा, या ज्व
कोळवाडी आणि सितानाईक तांडा येथील रंजना काळे आणि संगीता जाधव या उमेद योजनेअंतर्गत २०१६ पासून काम करत होत्या. २०१६ ते २०१८ या काळात त्यांच्याकडून विनामोबदला काम करून घेतले. २०१८ पासून त्यांन
काळ बदलत असला तरी धोत्रा (ता. सिल्लोड) ग्रामस्थांनी ७३ वर्षांपासून सुरू असलेली यात्रोेत्सवाची परंपरा जपली आहे. महाशिवरात्रीनिमित्त रविवारपासून (१५ फेब्रुवारी) यात्रोत्सवास सुरुवात होईल.
महादेवाची मनोभावे भक्ती करा, जीवनात खूप फायदे होतील, असा सल्ला स्वामी शिवगिरीजी महाराज यांनी दिला. वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे भगवान श्री पारेश्वर महादेवाच्या ४८ व्या वर्धापन दिनानिम
शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ताणतणाव व्यवस्थापन व मानसिक स्वास्थ्य या विषयावर प्राध्यापक विकास कार्यशाळा पार पडली. मानसशास्त्र व हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ह
शहरातील मुख्य ड्रग्ज पेडलर अशपाक पटेल याच्या गुन्हेगारी साम्राज्याला गुन्हे शाखेने मोठा हादरा दिला आहे. पटेलच्या संपूर्ण सिंडिकेटचा आर्थिक हिशेब ठेवणारी आणि कॅशियर म्हणून काम पाहणारी त
नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ओॲसिस चौक ते रांजणगाव हा पट्टा सध्या प्रवाशांसाठी नाही, तर जुगाऱ्यांसाठीचा अड्डा बनला आहे. हॉटेलच्या नावाखाली चालणारे हे ओपन कॅसिनो आता केवळ छुप्या पद
दिल्लीतील वसंत विहारमधील एअर इंडिया कॉलनीत वाढलेल्या तृप्ती डिमरीच्या स्वप्नांची भरारी घरातील सांस्कृतिक वातावरणातून सुरू झाली. वडील दिनेश डिमरी रामलीला रंगमंचावर सक्रिय कलाकार होते, प
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला २ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. कमी वेळात अधिकाधिक भाविकांना दर्शन घडावे, यासाठी प्रशासन आणि विश्वस्त मंड
जिल्ह्याचे राजकारण सध्या पालकमंत्री संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील कलगीतुऱ्याने तापत आहे. “जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व मिळणे हे आमचे भाग्यच आहे. त्यां
शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच परभणीत मुस्लिम महापौर देण्यात आला. उद्धवसेनेतर्फे गुरुवारी सय्यद इक्बाल ख्वाजा ३९ मते घेऊन महापौर झाले. त्यांनी भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांचा १३ मतां
एक देश एक निवडणुकीबाबत संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) अंतिम निष्कर्षाच्या जवळ आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत निवृत्त सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी आपली बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, एक द
रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण म्हणजेच रेराच्या औचित्यावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की ही संस्था आपल्या उद्देशात यशस्वी झालेली नाही. ही पीडितांऐवजी कर्जबुड
पुणे परिसरातील कोरेगाव येथे सुखेन महतो (२४) या पश्चिम बंगालमधून आलेल्या मजुराचा मृतदेह १० फेब्रुवारी रोजी आढळला. त्याची ९ फेब्रुवारी रोजी किरकोळ वादातून हत्या झाली, असे पोलिसांच्या प्राथम
येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वर्षा बंगल्यावर मॅरेथॉन बैठकीत मराठवाडा, पुणे व कोकण विभाग
राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा असून त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांना तुरुंगात टाकण्याचे षड््
एप्रिल, २०२४ ची गोष्ट आहे. लोकसभा निवडणुका होणार होत्या. मायावतींचे पुतणे आकाश आनंद उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे रॅली घेण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी भाजपला द्वेष पसरवणारा आणि दहशतवाद्
मुंबईतील रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणांवरून मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी) अक्षरशः पिसे काढली. “येत्या १०-२५ वर्षांत मुंबईचे काय होईल? रस्ते अतिक्र
मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. मंत्रालयातील विविध विभागांत गेल्या सहा वर्षांपासून एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या स
कुंभमेळा हा पावसाळ्यात असल्याने टेंट सिटी व साधुग्राम परिसरातील तात्पुरत्या पायाभूत सुविधांना मान्सून सुरक्षित करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने तंबू उभारणी व पाय
बीड जिल्ह्यातील मासाजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. या प्रकरणातील चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालातील न
भारताने नामिबियाला 93 धावांनी हरवून टी-20 विश्वचषकात आपला सर्वात मोठा विजय नोंदवला. संघाने या फॉरमॅटमध्ये 47व्यांदा 200+ धावांचा टप्पा ओलांडला, तर हार्दिक पंड्याने 109 मीटर लांब षटकार मारला. गुरुव
महाराष्ट्रातील अधिकृत व्याघ्र प्रकल्पांच्या सीमांबाहेर वास्तव्य करणाऱ्या वाघांच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने पहिल्यांदाच विशेष निधी मंजूर केला आहे, अशी
नुकताच प्रदर्शित झालेली ‘बॉर्डर-2’ चित्रपट जरी धुमाकूळ घालत असला तरी, 1997 मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाचा वाद थांबलेला नाही, ज्यात लोंगेवालाची लढाई दाखवण्यात आली आहे. या युद्धात सहभागी अस
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड.
अमरावती जिल्ह्यात संच मान्यतेमुळे २०० हून अधिक शिक्षकांच्या नोकरीवर टाच आली आहे. शिक्षकांना अतिरिक्त ठरवताना संबंधित शाळेतील केवळ आधार कार्ड उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या व
जनतेच्या वेळोवेळी उद्भवणाऱ्या अडचणी व समस्यांचे तात्काळ निराकरण करता यावे, यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी निवडक विभागप्रमुखांचा समावेश असलेली 'वॉर रूम' गठित केली आहे. या वॉर रूमची
अंजनगाव सुर्जी येथे महसूल विभागाने वाळू तस्करीविरोधात कारवाईचा प्रयत्न केला असता, वाळूने भरलेल्या डंपर चालकाने महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून पळ काढला. गुरुवारी पहाटे ही घटना घडली. प
बॉलिवूडची दमदार परफॉर्मर नोरा फतेहीने आंतरराष्ट्रीय मंचावर असे नाव कोरले आहे, जे आतापर्यंत कोणत्याही भारतीय कलाकाराच्या वाट्याला आले नव्हते. नोराने फिफा वर्ल्ड कप 2022 आणि आयसीसी मेन्स टी20
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपली 13 वर्षांची मुलगी किम जू ऐ हिला आपला वारसदार निवडले आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने गुरुवारी खासदारांना दिलेल्या माहितीत हा दावा केला
पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय येथील जाहिरात कलेचे प्राध्यापक आणि साकेत कम्युनिकेशन्सचे आर्ट डिरेक्टर असलेल्या प्रा. रवी पवार यांना 65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनामध्ये प्रथम प
फेब्रुवारी-मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासोबतच विद्यार्थ्यांनी प्रामाण
कानपूरमध्ये वेगवान लॅम्बोर्गिनीने 6 लोकांना धडक देणाऱ्या अरबपतीच्या मुलाची 7 तासांतच सुटका झाली. आरोपीचे वकील अनंत शर्मा यांनी सांगितले की, पोलिसांनी न्यायालयात 14 दिवसांची रिमांड मागितली
विकास कामे करतांना ती त्या त्या क्षेत्रानुसार समायोजित करावीत जेणे करुन कामांचे नियोजन करणे सुलभ होऊन अनेक कामे क्षेत्रात करता येतील, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्
इटलीने टी-20 विश्वचषकात पहिला विजय मिळवला आहे. संघाने नेपाळला 10 गडी राखून हरवले. ग्रुप सी च्या या सामन्यात इटलीने 124 धावांचे लक्ष्य 12.4 षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केले. मोस्का बंधूंनी शतकीय भ
बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली यांच्यावतीने 2019 मध्ये दाखल केलेल्या बलात्कार एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. हा एफआय
भारताचा फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याची थेट मुंबई उच्च न्यायालयाने कानउघडणी केली आहे. याचसोबत भारतात परतण्यासाठी विजय मल्ल्याला शेवटची संधी देण्यात आली आहे. तसेच फ्युजिटीव्ह इकनॉम
भारत सरकारकडून राष्ट्रगीत जन गण मन आधी वंदे मातरम् गाण्यासंबंधी जारी केलेल्या निर्देशांवरून वाद वाढला आहे. या निर्णयावर शीख संघटना दल खालसाने तीव्र आक्षेप घेतला आहे आणि याला शीख ओळख व धार्
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, पुणे शहरातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दिशेने सरकार चांगले काम करत आहे. यामुळे पुढील तीन ते चार वर्षांत शहराचा चेहरा प
साउथ स्टार धनुषसोबत लग्नाच्या अफवांदरम्यान अभिनेत्री मृणाल ठाकूरने आपले मौन सोडले आहे. दिव्य मराठीसोबत खास बातचीतमध्ये मृणालने स्पष्टपणे सांगितले की, सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये सुरू
पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी स्थापन केलेल्या ‘वनराई’ संस्थेतर्फे दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘वनराई पर्यावरण बालोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे येथे सक
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत २०२१ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीएची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. आता पुणे महानगरपालिकाच या गावांचे नियोजन
केळी हे जगातील सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ आहे. ते प्रत्येक हंगामात, प्रत्येक ठिकाणी सहज उपलब्ध होतं. अनेक लोक याला फक्त एक झटपट नाश्ता मानतात, पण हे स्वादिष्ट फळ हृदयाचे आरोग्य, पचन आणि रोगप्र
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली गेली. अजूनही अजित पवार आपल्यात नाहीत यावर कोणाचा विश्वास देखील बसत नाही. त्यात त्यांच्या विमान अपघ
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी अमेरिकेचा लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनसोबतच्या भेटीगाठींबद्दल पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी NDTV ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की,
जानेवारीत किरकोळ महागाई मागील महिन्याच्या तुलनेत वाढून 2.75% वर पोहोचली आहे. डिसेंबरमध्ये ती 1.33% वर होती. 8 महिन्यांतील ही सर्वाधिक आहे. मे 2025 मध्ये महागाई 2.82% वर पोहोचली होती. सरकारने गुरुवार, 12 फेब
माणसाच्या शरीरात जवळपास 60% भाग पाणी असते. हे शरीराच्या प्रत्येक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पण काय होईल जर शरीर गरजेपेक्षा जास्त पाणी साठवू लागले तर? यामुळे अचानक वजन वाढू शकते. शरीर फु
नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस स्टेशन हद्दीतील मोहपा गावाजवळ गुरुवारी गिट्टीने भरलेल्या ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पशुवैद्यकीय शास्त्रासाठी स्वायत्त आणि स्वतंत्र परिषदेची स्थापना करण्याची मागणी केली आहे. 'ज्याचे काम त्यानेच केलेले चांगले असते,' अ
भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) गुरुवारी फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी कराराला मंजुरी दिली. तसेच, अमेरिकेकडून 6 P-8I विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील म
इन्फ्लुएंझा (फ्लू) विषाणूपासून संरक्षणासाठी फ्लू लसीकरण महत्त्वाचे मानले जाते. ट्रायव्हॅलेंट आणि क्वाड्रायव्हॅलेंट या दोन प्रकारांमधील फरकामुळे अनेक पालक संभ्रमात पडतात. योग्य लस निवडण
सिंहगड रोड परिसरात भरधाव वेगाने आणि दारूच्या नशेत चालवलेल्या स्विफ्ट कारने दोन दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, फ्लिपकार्टचा एक डिलिव्हरी बॉय जखमी
पुण्यातील कात्रज परिसरात लघवी करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन सख्ख्या भावांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्
नाशिक शहरातील शरणपूर रोडवरील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये घडलेल्या प्रकारामुळे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मराठी भाषेचा अवमान झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवन
'बॉर्डर 2' चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर त्याची ग्रँड सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती, जिथे संपूर्ण स्टारकास्ट आणि निर्मात्यांनी चित्रपटाच्या यशाचा जल्लोष केला. पार्टीमध्ये चित्रपटा
औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागातील 57 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून नव्याने रेकॉर्ड तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यासाठी निलं
आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत ओट्याचे काम पसंत नसल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तलवार, लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी १
बीड जिल्ह्याच्या विकासाची अनेक वर्षे अपूर्ण राहिलेली स्वप्ने साकार करण्यासाठी आता सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, अशी हाक माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. उपमुख्यमं
बंगळुरूमध्ये 33 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने चाकूने भोसकून आपल्या आई-वडिलांची हत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी सुमारे 7:30 वाजता घडली. आरोपीचे नाव रोहन चंद्र भट्ट आहे. पोलिसांनी दिलेल्या माहि
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क चंद्रावर AI सॅटेलाइट फॅक्टरी उभारणार आहेत. मस्क यांनी सांगितले की, या माध्यमातून त्यांना सूर्याची ऊर्जा कॅप्चर करायची आहे. मस्क यांनी त्यांच्या AI कंप
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 फेब्रुवारी रोजी नवीन पंतप्रधान कार्यालय 'सेवा तीर्थ' मध्ये स्थलांतरित होतील. ते दुपारी सुमारे 1:30 वाजता 'सेवा तीर्थ' इमारत संकुलाच्या नावाचे अनावरण करतील. त्यानंतर स
कवयित्री प्रिया धारूरकर यांच्या चाहुलींचे अनवट नाद या कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवार, 15 फेब्रुवारी रोज होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री प्रा. ललिता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमुळे जनतेच्या मनात संशय निर्माण झाला आहे. या घटनेमागील सत्य त्वरित समोर यावे आणि राज्य सरकारने याबाबत स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी काँग्रे
जेव्हा एखादे नाते तुटते, तेव्हा फक्त हृदयच तुटत नाही, तर त्या घराशी संबंधित आठवणीही ओझे बनतात. अलीकडील ट्रेंड्स आणि संशोधनानुसार, जगातील अनेक देशांमध्ये घटस्फोट किंवा ब्रेकअपनंतर लोक आता फ
नरेश अरोरा यांना कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवा, अशी काहींची भूमिका होती. मात्र, अजित दादांची कॉन्ट्रॅक्ट संदर्भात वेगळी भूमिका होती, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. मी कोणावरही प्रश्नचिन्ह
गुरुवार, म्हणजेच 12 फेब्रुवारी 2026 रोजी, देशभरात ‘भारत बंद’चे आवाहन करण्यात आले आहे, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी संघटना आणि 10 केंद्रीय कामगार संघटनांच्या संयु
जपानमध्ये नुकत्याच झालेल्या मुदतपूर्व (स्नॅप) निवडणुकीत पंतप्रधान साने ताकाइची (64) यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. साने यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने (एलडीपी) 465 पैकी 316 जागा जिंकून प्रच
मनोज वाजपेयी यांच्या 'घूसखोर पंडत' या चित्रपटावरून वाद वाढतच चालला आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने नेटफ्लिक्स आणि चित्रपट निर्माता नीरज पांडे यांना विचारले की, त्यांना चित्रपटाचे नाव
लोक भाजपकडे नेहमी संशयाने पाहतात. भाजपने खांद्यावर हात टाकले तरी लोक म्हणतात, हा मेला. भाजप म्हणजे विषारी सापासारखी पार्टी आहे. भाजपसोबत न दोस्ती, न दुश्मनी ठेवलेली बरी आम्ही तर दुश्मनी करुण
युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल (UNSC) च्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद (JeM) ने घेतली आहे. 10 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्ल
आज १२ फेब्रुवारी रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदीची किंमत ५,८३५ रुपयांनी कमी होऊन २,६०,६१४ रुपयांवर आली आहे. यापूर्वी बुधवा
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड बुधवारी पालिका सभागृहात बिनविरोध झाली. पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणारे पालिका आयुक्त भूषण गगराणी यां
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमधील कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना जास्त घाबरता
रशियन फिगर स्केटर आणि ऑलिम्पियन अनास्तासिया गुबानोवा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती प्रसिद्ध पंजाबी गायक मोहम्मद सादिक यांच्या ‘ना द
देशात आज म्हणजेच १२ फेब्रुवारी रोजी ट्रेड युनियन्सनी 'भारत बंद' पुकारला आहे. यामुळे वाहतूक आणि इतर सेवांसोबत बँकिंग सेवांवरही परिणाम होऊ शकतो. देशातील सर्वात मोठ्या बँका SBI आणि यूको बँकेने स
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांनी चेक बाऊन्स प्रकरणात गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तुरुंगात आत्मसमर्पण केले होते. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. राजपाल य
पुण्यातील एका लाँड्री व्यावसायिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी 1 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असू
परभणी महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडीआधीच सत्तेचे चित्र स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात झालेल्या समन्वयानुसार महापौर पदासाठी शिवसेनेकडून
रोहित पवार यांनी माझे नाव कुठे घेतले ते सांगा मग मला उत्तर देता येईल, माझी नियोजित वेळ 5 वाजताची होती मी 5 वाजून 10 मिनिटांनी तिथे पोहोचलो आणि पावणेसात-7 वाजता तिथून निघालो. माझी भेट 3 दिवस आधीच ठर
मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे शिवजयंती 2026 च्या कार्यक्रमात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप करत वातावरण ढवळून काढले. मी मराठा समाजाच्या आरक्षणासा
अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबीयांवर भावनिक आघात झाला असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, शरद पवारांची प्रकृती आता
अजित पवार आज आपल्यामध्ये असते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याचे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळाले असते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत विलीनीकरण होऊ शकले नाही, याची खंत आम
केंद्र सरकारच्या महारत्न कंपनी बीएचईएलचा 'ऑफर फॉर सेल' आज 12 फेब्रुवारीपासून किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. सरकार या माध्यमातून कंपनीतील आपली 3% हिस्सेदारी विकत आहे. यात ग्रीनशू पर्
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती आणि व्यावसायिक संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेवरून वाद सुरू आहे. याच दरम्यान, संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नी प्रिया कपूर यांनी त
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय भविष्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकातील त्याच्या सहभागाबद्दल रोहितने
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये नामिबियाविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी बुधवारी संध्याकाळी आयोजित सराव सत्रादरम्यान टीम इंडियाचा सलामीवीर ईशान किशन जखमी झाला. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही म

25 C