राज्यात गुटखाबंदी असतानाही छुप्या मार्गाने सुरू असलेल्या गुटखा विक्रीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने आता अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. शाळा आणि महाविद्यालय परिसरात सर्रास मिळणाऱ्या गुटख
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप करत, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते
केंद्र सरकारने बुधवारी स्पष्ट केले की, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित खाजगी कागदपत्रे (पेपर्स) पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) मधून गायब नाहीत, तर ती कुठे आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या २० परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी बुधवारी अमरावती जिल्हा परिषदेला भेट दिली. जिल्हा परिषदेचे कामकाज समजून घेण्यासाठी त्यांनी हा दौरा केला. 'यशदा'
विदर्भातील प्रसिद्ध बहिरम यात्रेच्या पूर्वतयारीसाठी मंदिर कार्यालयात विशेष नियोजन आणि आढावा सभा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्ष
राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. ७२ तासांत समेट न झाल्यास आगामी श
लोकसभेत बुधवारी 'विकसित भारत-रोजगार आणि उपजीविका मिशन (ग्रामीण) म्हणजेच (VB-जी राम जी) विधेयक, 2025' वर सायंकाळी 5.40 वाजता चर्चा सुरू झाली. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, विरोधकांना विनंती
भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठीची प्रारुप मतदार यादी घोषित केली आहे. या यादीत मतदारांना आपले नाव सहजतेने शोधता यावे यासाठी प्रशासनाने एक संकेतस
संसदने विमा क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीची (FDI) मर्यादा 74% वरून 100% पर्यंत वाढवणारे विधेयक मंजूर केले आहे. 'सर्वांसाठी विमा, सर्वांचे संरक्षण (विमा कायदा सुधारणा) विधेयक, 2025' ला राज्यसभेने बुधवा
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) च्या बाहेर पडण्याच्या आणि पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. अद्ययावत नियमांनुसार, जर NPS मध्ये एक
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणासंदर्भात सुनावणी केली. न्यायालयाने NHAI आणि MCD ला आदेश दिले की दिल्ली सीमेवरील 9 टोल प्लाझा काही काळासाठी बंद करावेत किंवा दुस
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालय
वरुण चक्रवर्ती टी-20 क्रमवारीत 818 रेटिंग गुणांसह भारताचा सर्वाधिक रेटिंग मिळवणारा गोलंदाज बनला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे पहिल्या
अलीकडेच, रकुल प्रीत सिंगबद्दल एका सोशल मीडिया वापरकर्त्याने दावा केला होता की तिने कॉस्मेटिक सर्जरी केली आहे. आता अभिनेत्रीने स्वतःला प्रमाणित कॉस्मेटिक सर्जन म्हणवणाऱ्या या व्यक्तीला फ
भाजपने आरोप केला की तृणमूल काँग्रेस (TMC) चे नेते कीर्ति आझाद लोकसभेत ई-सिगारेट ओढत होते. याचा एक व्हिडिओ भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शेअर केला. मालवीय यांनी दावा केला की भाजप ख
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नाशिकचे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्य
रायगड आणि पुणे परिसरात आज अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. रायगडमधील श्रीवर्धन येथे पुण्याच्या पर्यटकांच्या भरधाव थार गाडीने एकाला चिरडल्याची घटना घडली, तर दुसरीकडे मुं
आदित्य धर यांचा चित्रपट 'धुरंधर' प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रत्येक पैलूवर लोक बोलत आहेत. चित्रपटातील स्टारकास्ट आणि त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. विशेषतः च
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित श
राज्यात महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचे विनाचौकशी होणाऱ्या निलंबनाच्या विरोधात तसेच प्रलंबित प्रश्ना संदर्भात राज्यात समन्वय महासंघाने आंदोलनाचे हत्यार उपसले असून शुक्रवारपासून ता. १९ ब
महापालिकेच्या तोंडावर महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे निवडणुकांची तयारी, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना लखनऊ येथील इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. लखनऊमध्ये दाट धुक्यामुळे नाणेफेकीला उशीर होत आहे. संध्याकाळी 6:50 वाजता परिस्थित
पाकिस्तानने म्हटले की, ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्याबाबत त्यांना विनाकारण बदनाम करण्यात आले. माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी याला भारत-इस्रायलसारख्या शत्रू राष्ट्रांचा कट असल्या
सातारा जिल्ह्यात सावरी गावात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टजवळ असलेल्या एका शेडमधून मुंबई गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाई
हैदराबादमधील राजेंद्र रेड्डी नगर कॉलनीमध्ये मंगळवारी संध्याकाळी एका खासगी शाळेत शिकणाऱ्या 9 वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, चौथ्या इयत्तेत शिक
विमा उतरवणे म्हणजे केवळ सुरक्षितता नाही, तर ती भविष्यासाठी केलेली एक महत्त्वाची गुंतवणूक आहे. पण, अनेकदा विमा पॉलिसी घेताना आपण फक्त प्रीमियमकडे लक्ष देतो. खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा एख
महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी ड्रग्सचे साठे आढळून येत आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणीमध्ये देखील अशीच घटना उघडकीस आली आहे. पाचगणी पोलि
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाची भारतात जेवढी चर्चा होत आहे, त्याहून अधिक पाकिस्तानात होत आहे. या चित्रपटात पाकिस्तानमधील कराचीच्या ल्यारी भागातील आणि 1999-2009 पर्यंत झालेल्या तेथील टोळीयुद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र जिल्हा प
ई-कॉमर्स कंपनी मीशोच्या शेअरने लिस्टिंग झाल्यापासून आतापर्यंत, म्हणजेच 7 दिवसांत, आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. कंपनीचा शेअर त्याच्या इश्यू प्राइस ₹111 पासून आतापर्य
भारत सरकारने बुधवारी बांगलादेशचे उच्चायुक्त रियाज हमिदुल्लाह यांना बोलावले. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला मिळालेल्या अलीकडील धमकीनंतर हे पाऊल उचलण्यात आले. भारताने या प्रकरणी बां
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये ढिसाळ वैद्यकीय व्यवस्था आणि मानवी असंवेदनशीलतेमुळे एका व्यक्तीचा रस्त्यात तडफडून मृत्यू झाला. ही घटना १३ डिसेंबर रोजी घडली होती, ज्याचा सीसीटीव्ही व्हिडि
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील सावरी गावातील असणाऱ्या रिसॉर्टमध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्सचा साठा सापडला होता. या ड
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेसची तिसरी कसोटी ॲडलेड ओव्हलमध्ये खेळली जात आहे. बुधवारी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपे
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात कराडने दा
ईशान खट्टर, विशाल जेठवा, जान्हवी कपूर अभिनीत चित्रपट होमबाउंड ऑस्कर २०२६ च्या टॉप १५ चित्रपटांमध्ये समाविष्ट झाला आहे. होमबाउंडला ९८ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्
महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेंवर तिखट हल्ला चढ
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत जाणार की स्वतंत्र लढणार, याबाबत आजच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत खुद्द अजित पवार यांनी दिले आहेत. मुंबईतील पक्षाचे पद
भारताच्या 11व्या राष्ट्रपतीपदासाठी भाजपने डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या आधी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपतीपद देऊ केले होते. माजी पंतप्रधान वाजपेयींचे निकटवर्तीय
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे बोगस दस्तऐवजाच्या मदतीने शासकीय सदनिका लाटण्याप्रकरणी अडचणीत सापडलेत. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी त्यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेवर श
लिओनेल मेस्सीने आपला GOAT इंडिया टूर 2025 संपल्यानंतर सोशल मीडियावर एक मिनिटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या भारत दौऱ्यातील खास क्षण दाखवण्यात आले आहेत, जसे की चाहत्यांशी भे
60 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा यांनी निवेदन जारी केले आहे. त्यांनी त्यांच्यावरील आरोप निराधार आणि दुर्भाव
छत्रपती संभाजी नगर येथील शिवसेना भवनात आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून साडेतीनशे उमेदवारी अर्ज वाटप कर
बिग बॉस 19 चा विजेता गौरव खन्नाने शो जिंकल्यानंतर काही दिवसांनी मंगळवारी आपले यूट्यूब चॅनल सुरू केले. गौरवने ही माहिती आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिली आणि चॅनलची लिंकही शेअर केली. मात्र, का
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ज्या महिला डॉक्टर नुसरत परवीन यांचा हिजाब ओढला होता, त्यांनी बिहार सोडले आहे. त्या आता कोलकात्यात त्यांच्या कुटुंबाकडे परत गेल्या आहेत. 15 डिसेंबर रोजी ही घटना
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पराभव झाल्यासंबंधी केलेल्या विधानाचा सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळ्याप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद जाणारे हे जव
पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा भागात सुरू असलेल्या महापालिकेच्या ड्रेनेजलाइनच्या कामाने मंगळवारी संध्याकाळी एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला. पोटासाठी घरापासून दूर आलेल्या १९ वर्षांच
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून, क्रीडामंत्री तथा आमदार माणिकराव कोकाटे यांच्याबाबत गंभीर दावा करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माणिकराव क
एकतर्फी प्रेमातून १५ वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिल
शासनाकडून कंप्युटरसह अत्याधुनिक संसाधने दिली जात नसल्याने तलाठ्यांनी ऑनलाइन कामकाज बंद केले असताना आता महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १९ डिसेंबरपासून राज्यभर आक्रोश आंदोलनाचा इशारा
आज, म्हणजेच 17 डिसेंबर रोजी चांदीने प्रथमच 2 लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदीची किंमत 8,775 रुपयांनी वाढून 2,00,750 रुपयांवर पोहोचल
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने सदनिका घोटाळ्याप्रकरणी 2 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. लोकप्रतिनिधि
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळवण्यासाठी मुलाखती, अर्ज, केलेल्या कामांचा आढावा आणि म
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारत-पाक युद्धात भारताचा पराभव झाल्याचा दावा केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पत्रकारांनी याविषयी चव्हाण यांना छेडले अ
दिल्लीत जीवघेण्या प्रदूषणामुळे, भाजप सरकारने बुधवारी सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये 50% वर्क फ्रॉम होम नियम अनिवार्य केला आहे. म्हणजेच, आता सर्व कार्यालयांमध्ये फक्त अर्धे कर्मचारी
अबू धाबी येथे IPL 2026 साठी मिनी लिलाव मंगळवारी झाला. 48 भारतीय आणि 29 परदेशी खेळाडूंवर 215.45 कोटी रुपये खर्च करण्यात आले. ऑस्ट्रेलियाचे 6 खेळाडू 45.70 कोटी रुपयांना विकले गेले. तर, भारताच्या अनकॅप्ड खेळाड
आधीच प्लॉटिंग झालेल्या जागेतील रस्त्याच्या जागेचा७/१२ दाखवून त्याचा खरेदीखत, स्टॅम्प ड्यूटी भरूनविक्री केली. मात्र मूळ जागा मालकाने सर्व कागदपत्रेसमोर मांडल्यावर हा फसवणुकीचा प्रका
मायनस डिग्रीच्या थंडीतही लोक अंडरवेअरमध्ये सांताक्लॉज बनून धावले. तर एका चिनी अब्जाधीशाने आतापर्यंत १०० पेक्षा जास्त मुले जन्माला घातली आहेत. दुसरीकडे, एका व्यक्तीने एआय गर्लफ्रेंडच्या
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी आणखी 5 देशांवर पूर्णपणे प्रवास बंदी लादली आहे. यासोबतच पॅलेस्टिनींवरही बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय गेल्या महिन्यात व्हाईट हाऊ
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगता सभेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी सकाळी 10 वाजता दिल्लीत एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून भाजप सरकारवर तीव्र हल्ला चढवला. खरगे म्हणाले -
संगीतकार अमाल मलिकने टीव्ही शो बिग बॉस 19 संपल्यानंतर त्याची सह-स्पर्धक तान्या मित्तलसोबतच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे. अमाल म्हणाला की, शोमध्ये दोघांमध्ये ज
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. प्रज्ञा सात
राज्यामध्ये १५ हजार ६३१ पदांसाठी पोलिस भरती होत आहे. यामध्ये साडेचार हजारांपेक्षा अधिक जागा मुलींसाठी राखीव आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील जास्तीत जास्त महिलांची निवड व्हावी या
उत्तराखंडमधील उधमसिंह नगरमध्ये 8 एकर सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवल्यानंतर तिथे इंटर कॉलेज बांधले जाईल. त्याचबरोबर या जमिनीवर पीएम आवास योजनेअंतर्गत गरिबांसाठी घरांचे बांधकाम केले जाईल
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी मंगळवारी (16 डिसेंबर) हांसीला राज्याचा 23वा जिल्हा बनवण्याची घोषणा केली. तेव्हापासून मुख्यमंत्री सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आता नायब सिंह सैनी यांचा आर
निवडणूक आयोगाने केलेल्या विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR, सामान्य भाषेत मतदार पडताळणी) नंतर मंगळवारी पश्चिम बंगाल, राजस्थान, गोवा, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीची मसुदा मतदार यादी (ड्राफ्ट वोटर लिस्ट
गोवा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमधील आग प्रकरणात मुख्य आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना गोव्याला नेले जात आहे. बुधवारी सकाळी दोघांना गोवा पोलिसांसोबत आयजीआय विमानतळावर प
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुस्लिम महिलेच्या चेहऱ्यावरून हिजाब काढल्याने पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टी संतापला आहे. त्याने व्हिडिओ जारी करून म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी सार
उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे भरधाव वेगातील महिंद्रा XUV500 कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकून त्याच्या खाली घुसली, ज्यामुळे कारमधील 4 मित्रांचा जागीच मृत्यू झाला. कार हरिद्वा
टेक कंपनी वनप्लस आज (17 डिसेंबर) भारतात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 15R आणि मिड-रेंज टॅबलेट वनप्लस पॅड गो 2 लॉन्च करणार आहे. कंपनी 12 व्या वर्धापनदिनानिमित्त बेंगळुरू येथे होणाऱ्या कार्यक्रम
अलवरमध्ये दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेवर मंगळवारी रात्री उशिरा एका पिकअपला आग लागली. या अपघातात 3 जणांचा भाजून जागीच मृत्यू झाला. एक गंभीर भाजलेल्या व्यक्तीला जयपूरला रेफर करण्यात आले आहे. हा
महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आता जिल्हा परिषद निवडणुकांचाही धुरळा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपंचायत आणि नगर
वादग्रस्त वक्तव्ये, अधिवेशनादरम्यान सभागृहात रमी खेळल्याचा आरोप आणि त्यातून गमावलेले कृषीमंत्रीपद, अशा घटनांमुळे आधीच चर्चेत असलेले अजित पवार गटाचे नेते व सध्याचे क्रीडामंत्री माणिकरा
आयपीएलच्या 19व्या हंगामासाठी मिनी लिलाव यूएईमधील अबू धाबी शहरात झाला. 7 तास चाललेल्या लिलावात 77 खेळाडू विकले गेले, ज्यात 29 परदेशी आणि उर्वरित भारताचे होते. खेळाडूंवर 215.45 कोटी रुपये खर्च झाले. क
आज म्हणजेच 17 डिसेंबर रोजी शेअर बाजारात फ्लॅट व्यवहार सुरू आहेत. सेन्सेक्स 84,650 वर आणि निफ्टी 25,850 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज ऑटो, आयटी आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर फाय
श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव येथील दादासाहेब येलम यांच्या पेरू फळबाग परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू होता. यापार्श्वभूमीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांच्या युती होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर मंगळवारी (16 डिसेंबर) युतीच्या चर्चेची प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीत कोणत्याही ज
‘मला आई बनवण्यासाठी मदत करा, त्यासाठी मी 25 लाख रुपये द्यायला तयार आहे,’अशा आशयाचे मेसेज पाठवून पुरुषांना जाळ्यात ओढले जाते. या आमिषाला स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुले, कामगार आणि आंबटश
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या 'धुरंधर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो रहमान डकैतच्या भूमिकेत दिसला. चित्रपटातील त्याचे संवाद, शैली आणि डान्स स्टेप्स प्रेक्षकांना ख
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. य
आयपीएल लिलावात जेव्हा चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने कार्तिक शर्माला 14.20 कोटी रुपयांना विकत घेतले, तेव्हा तो क्षण त्याच्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी खूप भावूक होता. कार्तिकने दिव्य मराठीशी बोल
कायद्यानुसार, एखाद्याने मंदिरात जाऊन आपला अहंकार सोडला पाहिजे,परंतु काही लोक तिथे जाऊनही आपल्या आचरणाची अधोगती गाठतात.पाणी कितीही खाली पडले तरी ते पाणीच राहते, पण माणूस नैतिकदृ़ष्ट्या
भारताच्या आर्थिक सुधारणांनंतर सर्वात मोठाजागतिक ब्रँड म्हणून उदयास आलेल्या इंडिगोची कहाणीतीन प्रतिक्रिया निर्माण करू शकते, ज्या सर्व निराशेच्यासमान भावनेशी जोडल्या गेल्या आहेत. प
विवाह जुने झाले आहेत—जया बच्चन यांच्याअलीकडच्या टिप्पणीवर इंटरनेटवरील अपेक्षेनुसारमतमतांतरे व्यक्त होत आहेत. अनेकांनी या विधानावरनाराजी व्यक्त केली आणि ते नैतिकदृष्ट्या चुकीचे म्
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील
नाव बदलण्याचे राजकारण जगभरात सामान्य आहे.देश, शहरे, रस्ते आणि इमारतींची नावे बदलली जातात.भारतातही ही प्रक्रिया उत्साहाने राबवली गेली. या नावबदलण्यामागील कारण स्थानिक परंपरा आणि ओ
भारतीय निवडणूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठीअनेक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यासमित्यांनी वेळोवेळी असे बदल अमलात आणले आहेत,ज्यामुळे मतदारांसाठी निवडणुका अधिक सहभागी झाल्याआ
बहुतेक लोकांसाठी भेटवस्तू गुंडाळण्याचे (पॅक करण्याचे) आव्हान दिवाळीपासून सुरू होते आणि लग्नाच्या हंगामापर्यंत चालू राहते. दरम्यान, वाढदिवस, वर्धापन दिन, नाताळ आणि नवीन वर्षाचे दिवस यासार

27 C