जालना जिल्ह्यातील समृद्धी महार्गावर एका भरधाव ट्रकने महिंद्रा पिकअपला उडवल्याने भीषण अपघात झालाय. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतातील सर्व महिला असल्याचे समजते. या घटनेत पाच ते
रशियाचे मिलिटरी ट्रान्सपोर्ट प्लेन An-26 मंगळवारी क्रिमियामध्ये क्रॅश झाले. यात 23 प्रवासी आणि 6 क्रू सदस्य होते. सर्वांचा जागीच मृत्यू झाला. रशियन वृत्तसंस्था तासच्या मते, आधी विमानाचा संपर्क
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनी नम्रमुनी यांच्या चमत्कारामुळे आपली घशाची समस्या दूर झाल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात अंध
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे निकटचे सहकारी राणा सनाउल्लाह आणि दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे छायाचित्र फैसलाबादमध्
इराणमध्ये सरकार आणि धार्मिक सेना (IRGC) यांच्यात संघर्ष वाढल्याची बातमी आहे. तेहरान टाइम्सच्या वृत्तानुसार, इराणची शक्तिशाली लष्करी संस्था इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि राष्
चंदीगडमध्ये पंजाब भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट झाला आहे. यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून तपास सुरू केला. घटनास्थळी चंदीगड पोलिसांची अनेक पथके पोहोचली आहेत. चंदीगडच्या एसएसपी कं
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार अशा चर्चा वारंवार केल्या जात आहेत. तसेच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 16 फेब्रुवारी रोजी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्
भारतीय फुटबॉलसाठी एएफसी एशियन कप 2027 पात्रता फेरीतील हॉंगकॉंगविरुद्धचा सामना एका खास क्षणाचा साक्षीदार ठरला. भारताने हा सामना 2-1 ने जिंकून स्पर्धेतील आपला प्रवास संपवला. हा भारताचा स्पर्धे
श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ३२ गावां
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील इंधन टंचाई विशेषतः घरगुती गॅसच्या टंचाईवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काळ्या बाजारात गॅसचे एक सिलिंडर
भारतीय क्रिकेट संघ जुलै 2026 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. सर्व सामने हरारे येथे होतील. 23 जुलै रोजी पहिला सामना बुधवारी झिम्बाब्वे क्रिकेट
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभेसाठी आत्तापासूनच तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी शिवसेना शिंदे गटाने राज्यातील लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप
न्यूझीलंडने महिला वनडेमधील सर्वात मोठा रन चेज यशस्वीरित्या पार केला. दुसऱ्या वनडेमध्ये संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 गडी राखून विजय मिळवला. अमेलिया केरच्या नाबाद 179 धावांच्या खेळीच्या जो
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेत्री अनिता आडवाणी यांची ती याचिका फेटाळून लावली, ज्यात त्यांनी दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबतच्या त्यांच्या संबंधांना विवाहाची मान्यता देण
नाशिकचा भोंदू अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांशी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी खरात त्यांना नकळत एक विशिष्ट औषध देत होता, अशी माहिती एसआय
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने आदित्य धरच्या 'धुरंधर: द रिवेंज' या चित्रपटाचे पुनरावलोकन (रिव्ह्यू) शेअर केले आहे. विकीने सोशल मीडियावर चित्रपटाच्या निर्मितीचे आणि रणवीर सिंगच्या अभिनयाचे भर
भारतातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोचे नवीन CEO विलियम वॉल्श असतील. वॉल्श इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) मध्ये डायरेक्टर जनरल म्हणून काम करत आहेत. त्यांचा कार्यकाळ 31 जुलै रोजी संपेल.
आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे 4 फलंदाज टॉप-10 मध्ये आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 200 धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या कॉनर एस्टरहुइजनने 64 स्थानांची झेप
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी सांगितले की, 'बिजू बा
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवीन कार्यकारी मंडळाने आज पदभार स्वीकारला. या मंडळाला पाच वर्षांचा कालावधी मिळणार असून, कार्याध्यक्षाऐवजी आता अध्यक्ष हेच कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतील.
या वर्षी मार्चमध्ये एकूण जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 8.8% वाढून ₹2 लाख कोटींच्या पुढे गेले. एक वर्षापूर्वी मार्च 2025 मध्ये ते ₹1.83 लाख कोटी होते. तर, निव्वळ जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 8.2% वाढून ₹1.7
पुण्यात पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून सुमारे सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांना फोन करून व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आपली बाजू स्पष्ट केल
सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर १ एप्रिल रोजी 'वॉर लॉकडाउन नोटीस' व्हायरल झाली, ज्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. अशोकचक्र आणि मंत्रालय यांसारख्या चिन्हांसह तयार केलेली ही नोटीस पहिल्या दृष्ट
काँग्रेस पक्षाने पक्षादेश धाब्यावर बसवून भाजपला साथ देणाऱ्या जालना महापालिकेतील 7 नगरसेवकांवर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून काँग
राज्य मंत्रिमंडळाची आज झालेली बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून विविध विभागांशी संबंधित सहा मोठे निर्णय या बैठकीत मंजूर करण्यात आले. या निर्णयांमुळे शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग घटक, तसेच सामा
राज्यात वणव्यांशी लढताना वनरक्षक, वनपाल आणि अस्थायी वनमजुरांचे होत असलेले मृत्यू गंभीर वळणावर पोहोचले आहेत. ‘महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना’ने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत स
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील ‘पांगडी’ या नर वाघासह एका वाघिणीच्या बेपत्ता झाल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद न झाल्यामुळे हा गैरसमज पसरल
महाराष्ट्र सरकारने राज्यातील मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत २१ जिल्ह्यांमधील तब्बल ३०८ मदरशांना ५० लाख रुपयांचे
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा योजनेसारखीच अवस्था नवीन 34 इलेक्ट्रिक बस येण्याची झाली आहे. जून 2023 पासून नवनवीन डेडलाईन दिली जात आहे. यात आता मे 2026 ची भर पडली आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाला मा
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनी नम्रमुनी यांच्या चमत्कारामुळे आपली घशाची समस्या दूर झाल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात अंध
कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) नंतर 60 लाख आक्षेपांपैकी सुमारे 47 लाख आक्षेपांचे निराकरण 31 मार्चपर्यंत
आंतरराष्ट्रीय बाजारात एटीएफ म्हणजेच जेट इंधन १००% पेक्षा जास्त महाग झाले आहे. या वाढीनंतरही सरकारने एटीएफमधील वाढ केवळ २५% पर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा संपूर्ण घटनाक्रम स
हिंगोलीत गर्भाशयावर एकापेक्षा अधिक गाठी असलेल्या असलेल्या एका ४५ वर्षीय महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेस जिवदान देण्यात आले आहे. सदर महिलेची प्रकृती सामान्य असून त्
अशोक खरात प्रकरणी कोणाला आरोपी करायचे आणि कोणाला अटक करायची हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीवर आहे. त्यांच्या पक्षातील अनेक लोक यामध्ये गुंतलेले आहेत. फडणवीसांनी या प्रकरणी कोणालाही पाठि
हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल १.३३ कोटी रुपयांचा निधी खर्च करूनही गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरु असून गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्
सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाची खांद्यावर जबाबदार असणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने कोठडीतील महिलेकडे तिच्या मुलीला शरीरसुखासाठी आपल्याकडे पाठवण्याची मागणी केल्याची संतापजनक घटना अकोल
रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' (धुरंधर: द रिव्हेंज) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने विक्रम करत आहे. 13 दिवसांत चित्रपटाने जगभरात 1435 कोटी रुपयांची कमाई केली आणि 'RRR' च्या सर्वकालीन कमाईला मागे टाकले. यास
जैन मुनी नयन पद्मसागर यांनी स्वराज्य सौदामिनी ताराबाई ह्या जैन समाजाच्या असल्याचे विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या विधानाप्रकरणी राज्यात संतप्त पडसाद उमटले असताना आता जैन
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी आसाममध्ये पोहोचले. त्यांनी दिब्रुगडमधील चहाच्या मळ्याला भेट दिली. तेथे काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला, त्यांच्याकडून चहाची पाने तोडायला शिकले, तसेच महि
सोन्या-चांदीच्या दरात आज 1 एप्रिल रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 2,836 रुपयांनी वाढून 1.50 लाख रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी त्याची किं
अमेरिकन आयटी कंपनी ओरेकलने सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कर्मचारी कपातीमध्ये एकट्या भारतातील 12 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्या
वसमत तालुक्यातील कुरुंदा शिवारात स्थानिक गुुन्हे शाखा व कुरुंदा पोलिसांच्या पथकाने झन्नामन्ना जुगार अड्डयावर छापा टाकून 7 मोबाईल, 4 दुचाकीसह 2.78 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 9
भोंदू अशोक खरातचे महिलांसोबतचे 3500 हून अधिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने या सर्व व्हिडिओच्या लिंक्स सोशल मीडियावरून हटवल्या आहेत. प
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आजच्या सुनावणीपूर्वीच मोठी घडामोड समोर आली आहे. खरातला जिल्हा न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू असताना, विशेष सरकारी वकील अजय मिसरा यांनी या प्रकर
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाली होती हे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो.आम्ही सत्य सांगत होतो.पण त्यावेळी अशी चर्चा झाली नाही असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्
‘इक कुड़ी’, ‘बरगद’ यांसारख्या प्रसिद्ध गाण्यांचे गायक अर्पित बाला अलीकडेच हैदराबादमधील कॉन्सर्टमुळे वादात सापडले. खरं तर, हैदराबादमध्ये सुरू असलेल्या परफॉर्मन्सदरम्यान एका चाहत्याने स
संगमनेर विधानसभा निवडणुकीत जायंट किलर म्हणून चर्चेत आलेल्या सत्ताधारी शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांचा विजय आता न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात
केंद्र सरकारने बुधवारी 13 मंत्रालये आणि विभागांमध्ये फेरबदल केले आहेत. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (ACC) वरिष्ठ IAS अधिकारी निवेदिता शुक्ला वर्मा यांची प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रा
मंगलप्रभात लोढा यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे. संजय राऊत यांना राज्याच्या इतिहास माहिती आहे का? लोढा यांनी पत्रा चाळीत घोटाळा केला नाही, मराठी माणसांची घरं लुटत तिजोरी भरली नाही, त
इटलीला सलग तिसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवता आले नाही. वर्ल्ड कपच्या युरोपियन क्वालिफायर्सच्या अंतिम फेरीत त्याला बोस्निया आणि हर्जेगोविनाच्या हातून पेनल्टी शूटआउटमध्ये 1-4 ने
देशातील 5 राज्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममध्ये पोहोचले आहेत. त्यांनी आज सकाळी दिब्रुगडमधील एका चहाच्य
संयुक्त अरब अमिराती (UAE) अमेरिका-इराण युद्धात थेट सहभागी होण्याची तयारी करत आहे. वॉल स्ट्रीट जर्नल (WSJ) च्या अहवालानुसार, UAE संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) एक प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न करत
साउथ चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता संतोष कुमार यांनी नुकतेच धुरंधर 2 ची स्क्रिप्ट लिहिण्याचा दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की ही स्क्रिप्ट त्यांनी 2023 मध्ये लिहिली होती, जी आता
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबाबत होत असलेल्या दाव्यांवरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराणी ताराराणी यांना जैन धर्माशी जोडण्याच्य
हिंगोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते व पुलांच्या बांधकामापोटी रखडलेल्या तब्बल 252 कोटी रुपयांच्या देयकासाठी निधीची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात ता. 31 मार्च रोजी केवळ 15.83 कोटी
पुण्यातील विविध प्रश्नांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडणाऱ्या रील स्टार संतोष पंडित यांच्यावर एका महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर महि
पुण्यातील स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडित याच्याविरोधात पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी 'डिझाईन बॉक्स'चे नरेश अरोरा यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अजितदादांच्या विमानाचा घातपात की अपघात, या चर्चेम
अमृतसर येथील भारत-पाकिस्तान अटारी सीमेवर होणाऱ्या प्रसिद्ध रिट्रीट सेरेमनीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. अटारी-वाघा सीमेवर दररोज होणारी ही देशभक्तीने भरलेली सेरेमनी पाहण्यासाठी मोठ्या
उन्हाळ्यात तापमान वाढल्याने डिहायड्रेशन आणि फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो. त्यामुळे अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात स्ट्रीट फूड किंवा बाहेरचे अन्न आरोग्यासाठी हानिकारक ठरू
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड (CA) ने 2026-27 हंगामासाठी 21 खेळाडूंची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली आहे. या करारामध्ये विशेषतः कसोटी आणि मल्टी-फॉर्मेट खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. या या
महापालिकेने 2025-26 आर्थिक वर्षात मालमत्ता कर, नगररचना आणि मालमत्ता विभागांतून एकूण 450 कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. ट्रेझरी ऑफिसमध्ये रात्रीपर्यंत सुमारे 600 कोटींची बिले काढण्यात आली
बॉलिवूड अभिनेता सलमान खान मंगळवारी टेनिस टूर्नामेंट प्रेसिडेंट कप २०२६ चे उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. हा कार्यक्रम मुंबईतील ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आयोजित करण्यात
नांदेड जिल्ह्यातील प्रख्यात शिवव्याख्याते आणि बहुजन चळवळीतील अभ्यासक हभप मधुकर महाराज बारूळकर यांचे रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. ढवळे कॉर्नर परिसरात दुपारच्या सुमारास ही दुर्घटना
दशकाहून अधिक काळ न्यायालये, केंद्र सरकार आणि राज्ये ट्रान्सजेंडर हक्कांचा विस्तार करण्यासाठी एकत्रकाम करत आहेत. पण आता केंद्र सरकार कायद्यातदुरुस्ती करून आम्हाला मागे नेऊ इच
चारही बाजूंनी धगधगणाऱ्या चिता. यांच्यामध्ये अनेक तांत्रिक समाधी अवस्थेत बसून साधना करत आहेत. सर्वांच्या आपापल्या पद्धती आहेत. कुणी मोठ्याने मंत्र म्हणत आहे, तर कुणी थंड चितेवर धूनी लावून ब
आजकाल जगात जे देश युद्ध करताहेत, त्यांच्याबद्दल विश्लेषकांचेअसे म्हणणे आहे की, ज्यांचे हेरगिरीचे जाळे भक्कम असेल आणिजो कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर करेल, तोच जिंकेल. जगाचे हे जे
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत पाकिस्तानचा सहभाग ही केवळ एकतात्पुरती घटना आहे, कोणतीही मोठीरणनीती नाही. त्यांना स्वतःलाच माहीतनाही की पुढे काय करायचे आहे. राष्ट्रीयताकदीशिवाय
शेअर बाजारात आज म्हणजेच 1 एप्रिल रोजी वाढ झाली आहे. सेन्सेक्स 1800 अंकांनी (2.60%) वाढून 73,800 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही सुमारे 550 अंकांची (2.50%) वाढ झाली आहे, तो 22,900 वर व्यवहार करत आहे. आज ऑटो, IT, मेटल
दिल्लीसह देशातील अनेक शहरांत सीसीटीव्हीद्वारेहेरगिरी होत असल्याचे समोर येणे चिंताजनक आहे.काही वर्षांपूर्वी चिनी दूरसंचार उपकरणांवर निर्बंधघालण्यात आले असले तरी सीसीटीव
मुंबईत महायुती सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे चित्र समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका वगळता अनेक मंत्री मंत्रालयात फारसे दिसत नसल्याची चर्चा रंगली आहे. सूत्रांच
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आता पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात त्याच्या मुलीच्या नावावर आलिशान फ्लॅट असल्याची
मी एका व्हॉट्सॲप ग्रुपचा भाग आहे, जिथे विविध विद्यापीठांतील काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळते. माझे काम जगातील रंजक घडामोडी आणि जागतिक बातम्या शेअर करणे आणि त्यांच्या पोस्टवर लक्ष ठे
वधस्तंभावर जाण्यापूर्वी सहा दिवस अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेम शहरात जयोत्सवाने प्रवेश झाला. त्या दिवसाची आठवण म्हणून संपूर्ण जगभरात आजचा रविवार पाल्म संडे म्हणून साजरा करतात. याल
दिलीप कृष्णा धरमे (७२, रा. साईनगर, अमरावती) यांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर येथील सर्वोपचार रुग्णालयातील सर्जरी विभागात वॉर्ड -१३ मध्ये (नोंदणी क्रं. ३२४३७५) त्यांच्यावर २६ जानेवारीपासून उपचा
निर्वाणस्थ लीलादेवी माहोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमांमध्ये भावनांचा ओलावा आणि समाजसेवेची जाणीव यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. आईच्या निधनानंतर तेरा दिवस पूर्ण झाल्
जिल्हाभरात सोमवारी रात्री वादळी पावसाने तडाखा दिला. त्यामुळे फळबागांसह पिकांचे नुकसान झाले. परंतु मंगळवारी दिवसभर वातावरण सामान्य राहिले. बुधवार व गुरुवारी जिल्ह्यातील वातावरण काही प्र
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणसोबत सुरू असलेले युद्ध पुढील 2 ते 3 आठवड्यांत संपू शकते. त्यांनी दावा केला की अमेरिकेने आपले लक्ष्य साध्य केले आहे आणि ऑपरेश
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असून आता या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले आहे. अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याची पोलिस कोठडी संपत
महानगर पालिकेच्या विशेष आमसभेत नगरसेवकांनी चार तास महानगर पालिकेच्या ४ बीओटी तत्त्वावरील तसेच २३ सर्वसाधारण व्यापारी संकुलांच्या दुकानांच्या गाळ्यांवर भाडेवाढ करण्यात यावी, यासाठी जो
श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, वरूड येथे प्राणीशास्त्र विभागाद्वारे नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत बी.एस्
श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागातर्फे तसेच आयक्युएसीच्या सहकार्याने ‘मोबाईल रिपेअरिंग तंत्रज्ञान' या विषयावर एकदिवसीय
श्री हनुमान जयंती उत्सवानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र चैतन्यमय वातावरण आहे. प्रसिद्ध व जागृत श्री हनुमान देवस्थानांसह विविध लहान-मोठ्या मंदिरांमध्ये हनुमान चालिसा पाठ, श्रीराम कथा, श्री राम
मेळघाटातील लवादा गावातील महिलांना शेती कामासाठी घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाला अपघात झाला. महिला मजूर बसलेले हे वाहन चालकाकडून अनियंत्रित होऊन थेट पुलाखाली कोसळले. यामध्ये दोन महिला मजुर
उज्जैन येथील जगप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिरात बुधवारी पहाटे बॉलिवूड कलाकारांची श्रद्धा दिसून आली. प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया बाबा
भगवान महावीर स्वामी यांचा २६२५ वा जन्मकल्याणक दिवस बार्शीत उत्साहात साजरा करण्यात आला. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर आणि ‘जिओ और जीने दो’ तसेच अहिंसेचा संदेश देणाऱ्या श्री भगवान महावीरांच्य
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या डेटा सेंटर्समुळे तापमान वाढत आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधनात म्हटले आहे की, जिथे हे डेटा सेंटर्स कार्यरत आहेत, तिथे सरासरी 2 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान
पंढरपूर विठ्ठलाच्या चैत्री यात्रेनिमित्त वाखरी येथील पालखीतळावर भरणारा जनावरांचा बाजार यंदा पूर्णपणे थंड पडला आहे. पशुपालकांनी या बाजाराकडे पाठ फिरवल्यामुळे जनावरांची आवक, खरेदी-विक्र
आरोग्यदायी जीवनासाठी विषमुक्त अन्न महत्त्वाचे आहे. प्रार्थना फाऊंडेशनच्या या उपक्रमातून तयार होणारा भाजीपाला नागरिकांनी खरेदी करावा आणि विषमुक्त अन्नाच्या दिशेने योग्य पाऊल टाकावे, अस

30 C