सुझुकी मोटरसायकल इंडियाने आपला सर्वाधिक विकला जाणारा स्कूटर 'अॅक्सेस 125' नवीन सेफ्टी फीचर अपडेटसह लॉन्च केला आहे. स्कूटरमध्ये आता सिंगल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) देण्यात येईल. यामुळ
रेल्वे मंत्रालयाने जम्मू-काश्मीरमधील प्रस्तावित तीन प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. रेल्वेने डिसेंबर २०२३ मध्ये काश्मीरमध्ये तीन नवीन मार्गांच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती. हे रेल्व
मालेगाव महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा पेच अधिकच गडद झाला असून, राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजप आणि काँग्रेसने अनपेक्षितपणे एकत्र येत भारत विकास आघाडी या नव्या ग
अमरावती येथील विद्याभारती महाविद्यालयात 'जेम्स ट्रेड फेअर २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, उद्योगशीलता आणि नवउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा फेअर गुरुव
पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरात एका व्यावसायिकाच्या घरातून सुमारे १४ लाखांची चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी १३ लाख ७९ हजार रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली. याप्रकरणी कोरेगाव पार
निवडणूक आयोगाने (EC) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) संदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करून माहिती दिली. निवडणूक आयोगाने कोर्टात सां
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 4 फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षा 2026 ची अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेतच 40 चुका आढळल्या. अधिसूचनेतील पान 2 वर 'Examination' ऐवजी 'Examinaiton' आणि 'candidates' ऐवजी 'cadidates' असे लिहिले आहे. त
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूवरून शंका उपस्थित केली. तसेच त्यांनी पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्यावरून देखी
गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राला सुपरिचित असलेले रंगकर्मी, कवी आणि गझलकार अनंत नांदूरकर 'खलिश' यांना 'शब्दयात्री काव्य पुरस्कार'ने सन्मानित केले जाणार आहे. अखिल भारतीय एल्गार मरा
अभिनेत्री प्रियंका चोप्राचे पती आणि गायक निक जोनस यांनी नुकतेच त्यांची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनसच्या जन्माशी संबंधित कठीण काळाबद्दल सांगितले आणि यावेळी ते भावुक झाले. जय शेट्टीच्या पॉ
दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यापुढे कोणत्याही परीक्षा केंद्रावर विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास, ती शाळा ज्या स
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील शिवशक्ती विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक डॉ. प्रवीण देशमुख यांनी म्हटले आहे की, भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानात जगाला दिशा देण्याचे सामर्थ्य आहे. समाजाचे अध:पतन
मोर्शी तालुक्यातील रिद्धपूरला देशातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे नवी ओळख मिळाली आहे. वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या या विद्यापीठात सध्या चार अभ्यासक्रम सुरू आहेत. या
लाखांदुर तालुक्यातील पिंपळगाव (कोहळी) येथील एका निवासी घरात शिरलेल्या अस्वलाला वनविभागाच्या पथकाने अत्यंत धाडसाने रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या मोहिमेमुळे गावातील नागर
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर अत्यंत बोच
सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यावरील आजीवन बंदी हटवली आहे. गुरुवारी न्यायालयाने आपला 9 वर्षांपूर्वीचा निर्णय बदलला आहे. त्यामध्ये ठाकूर यांना बोर्डापास
एप्सटीन फाइल्समध्ये नाव आल्याच्या चर्चेवर चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने मौन सोडले आहे. कश्यपने सांगितले की, त्याचा एप्सटीन फाइल्स किंवा जेफ्री एप्सटीनच्या कोणत्याही गतिविधीशी कोणताह
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट तसेच एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी जरांगे यांच्या घातपाताचा आरोप असलेल्या अमोल खुणे यांनी केली आहे. अमोल खुणे हे जरांगेंचे जुने सहक
मेघालयमधील ईस्ट जैंतिया हिल्स जिल्ह्यात गुरुवारी एका बेकायदेशीर कोळसा खाणीत स्फोट झाला. या अपघातात किमान 16 मजुरांचा मृत्यू झाला. अनेक मजूर अजूनही खाणीत अडकले असल्याची भीती आहे. ही माहिती र
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी तुरुंगात आत्मसमर्पण केले. हे प्रकरण चेक बाऊन्सशी संबंधित आहे, ज्यात अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने राजपा
सातारा येथे येत्या दिनांक 2 व 3 मे रोजी होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मराठीतील ख्यातनाम गायक शाहीर आणि विद्रोही शाहिर
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आता रंगात आली असून 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांचा पदभार स्वीकारला जाणार आहे, तर 7 फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख ठरली आहे. ही निवडणूक
हिंगोली जिल्हा पोलिस दलातील ६४ पदांसाठी ता. ११ फेब्रुवारी पासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरवात होणार असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संसदेत विरोधकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता जेव्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले, तेव्हा व
पश्चिम बंगालमध्ये 21-40 वयोगटातील बेरोजगार लोकांना 1,500 रुपयांचा मासिक भत्ता दिला जाईल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जर त्यांचे सरकार पुन्हा सत्तेत आले, तर ही योजना 15 ऑगस्टपासून सुरू केली जाईल.
अहमदाबादमधील मोटेरा येथील आसारामचा मुख्य आश्रम आता कायदेशीर वादात सापडला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने आश्रमाची 45,000 चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन राज्य सरकारच्या ताब्यात घेण्यास आणि बेकायदे
22 वर्षांनंतर पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाला. 4 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 7 व्या दिवशी विरोधकांच्या गदारोळात पंतप
जेन-झी (15 ते 27 वयोगटातील तरुण) ही पहिली अशी पिढी बनली आहे, ज्यांची बुद्धिमत्ता (आय.क्यू. पातळी) त्यांच्या पालकांच्या पिढीपेक्षा कमी आहे. हा खुलासा न्यूरो सायंटिस्ट डॉ. जॅरेड कुनी हॉरवाथ यांनी अम
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देत आहेत. भाषणादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. विरोधी नेत्यांनी राहुल गांधींना बोलू द्
अखेर चंद्रपूर काँग्रेसमधील काँग्रेस विधिमंडळ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत कलह दिल्ली दरबारी मिटल्याचे समोर आले आहे. त्यानुसार चंद्रपूर म
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले आहे की, त्यांना मुंबई विद्यापीठाच्या एका कार्यक्रमातून शेवटच्या क्षणी कोणतेही कारण न सांगता आणि माफी न मागता काढून टाकण्यात आले. त्यांनी हा
टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने टीम इंडियाची भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली आहे. गुरुवारी मुंबईत कॅप्टन्स
औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना योजनांच्या अनुदानासाठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी गुरुव
नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत दोन्ही पदांवर बिनविरोध निवड करून घ
अमेरिकेच्या व्हिसा धोरणांमधील कठोरता आणि वाढत्या खर्चामुळे गुगल, ॲपल, ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या 2026 मध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या स्थलांतरित करत आहेत. गुगलची मूळ कंप
प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ पीटर शिफ यांनी मोठ्या आर्थिक संकटाचा इशारा दिला आहे. शिफ यांचे मत आहे की, आपण अशा आर्थिक संकटाकडे वाटचाल करत आहोत, ज्याच्या तुलनेत 2008 ची मंदी मुलांच्या खेळास
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या विरोधात T20 विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाला योग्य आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय म्हटले आहे. त्यांनी बुधवारी सांगितल
नागपूर महानगरपालिकेत ५ मार्च २०२२ पासून सुरू असलेले प्रशासकराज शुक्रवारी (६ फेब्रुवारी) संपुष्टात येण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे. उद्या सकाळी ११ वाजता रेशीमबाग येथील
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि पंजाबी गायक तलविंदर सध्या त्यांच्या कथित नात्यामुळे चर्चेत आहेत. मुंबईत झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये दोघांना हातात हात घालून पाहिले गेले होते, त्यानंतर त्
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातर्फे देण्यात येणारे डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान आणि डॉ. अनिल अवचट स्मृती सृजन सन्मान पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदाचा डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्
पुणे येथे रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित 'शिवस्वराज्य मूल्याधिष्ठीत संस्कार' उपक्रमांतर्गत ज्येष्ठ शिवव्याख्याते अजित आपटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांवर प
संसदीय समितीने मंगळवारी सांगितले की, आरएसी (RAC) श्रेणी अंतर्गत बुक केलेल्या तिकिटांसाठी प्रवाशाकडून पूर्ण भाडे घेणे योग्य नाही. समितीने रेल्वे मंत्रालयाला असे सुचवले की, रेल्वे मंत्रालयान
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पुण्यात श्रीमती जयमाला शिलेदार जन्म
पुणे शहरात वेगवान शहरी जीवनशैली, तीव्र शैक्षणिक आणि व्यावसायिक स्पर्धा, तसेच नातेसंबंधांमधील ताणतणाव यांमुळे मानसिक आरोग्य सेवांची मागणी लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे. आदित्य बिर्ला ए
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी सांगितले की, बुधवारी लोकसभेत पंतप्रधान मोदींसोबत अनपेक्षित घटना घडू शकली असती. त्यामुळे त्यांचे काल संध्याकाळी 5 वाजता होणारे भाषण टाळावे लागले. शं
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीसाठी 'साहित्य संवर्धन आघाडी'ने मतदारांसाठी एक विशेष सॉफ्टवेअर विकसित केले आहे. 'sahityasa.com' या वेबसाइटद्वारे 16 हजार आजीव सभासदांना त्यांचा मतदार क्रमांक,
लातूर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना काँग्रेसने आपला पारंपरिक गड पुन्हा एकदा कायम राखला आहे. बहुमताच्या बळावर महापौर आणि उपमहापौरपदावर काँग्रेसचेच
भारतातील पहिली डॉक्टर-सेलिब्रिटी टी-20 लेदर बॉल क्रिकेट लीग असलेल्या ‘व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2026’ ची अधिकृत घोषणा गुरुवारी करण्यात आली. जिथे आरोग्यसेवा, क्रिकेट आणि ग्लॅमर एकत्र य
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यात काल एक अजब राजकीय पेच पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी आणि मोहोळ तालुक्यात घेतलेल्या स
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी (5 फेब्रुवारी) सांगितले की, भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या द्विपक्षीय व्यापार करारावरील संयुक्त निवेदन पुढील 4-5 दिवसांत अंतिम होऊन स्वाक्षर
तामिळनाडूचे कृषी मंत्री एमआरके पन्नीरसेल्वम म्हणाले की, उत्तर भारतातून आलेल्या लोकांना फक्त हिंदी येते, त्यामुळे त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. ते तामिळनाडूत येऊन टेबल साफ करणे, मज
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ अजित पवार यांना क्लीनचीट देण्याचा प्रकार सुरू आहे. यावर माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. पार्थ पवार यांना निर्दोष स
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अखेर ३५ तासांनंतर संथगतीने सुरू झाली आहे. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आडोशी बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर प्रोपेलीन गॅस वाहतूक क
देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे आहे. तुमच्या परिसराचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचीच सत
मणिपूरमध्ये आजपासून विधानसभेचे नवीन अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेशन नवीन मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांच्या शपथविधीनंतर एक दिवसाने बोलावण्यात आले आहे. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांन
गुगलने आपला किफायतशीर स्मार्टफोन पिक्सल 10a लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एका यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितले की, नवीन AI-शक्ती असलेला फोन 18 फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल. हा पिक्सल 10 मा
नॉर्वेच्या क्राउन प्रिन्सेस मेटे-मारिट आज शाही इतिहासातील सर्वात मोठ्या वादांपैकी एकाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या मुलावर लावण्यात आलेले 38 गंभीर आरोप आणि त्
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्र
छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदाबाबत स्थानिक नेत्यांचे एकमत जरी होत नसेल तरी त्यासाठी काही अडचण नाही. 2-3 नावे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहेत. आज सायंकाळी रा
मराठवाड्यातील मानाचा आणि पहिला कवी अरुण कुलकर्णी काव्यपुरस्कार इस्लामपूरचे कवी एकनाथ पाटील यांच्या 'अरिष्टकाळाचे भयसूचन' या कवितासंग्रहाला जाहीर झालाय. रोख ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह अस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न असतानाच, सिंचन घोटाळा पुराव्यानिशी बाहेर काढणारे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढर
नायलॉन मांजामुळे होणाऱ्या मृत्यूंवर मुख्यमंत्री योगी अधिकाऱ्यांवर संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले की, बंदीनंतरही बाजारात मांजा कसा विकला जात आहे. यावर तात्काळ बंदी घालावी. त्यांन
संजय राऊत यांना विश्वास शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही, कारण त्यांनी उभ्या हायातील कुणावरही विश्वास ठेवला नाही. विश्वासघात करणे हा उबाठा आणि संजय राऊत यांचा डीएनए आहे, असे म्हणत भाजपचे प्रव
गोविंदा आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. कधी अभिनेत्याच्या पत्नी सुनिता आहुजासोबत घटस्फोटाच्या बातम्या येतात तर कधी त्यांच्या करिअरवर प्रश्नच
सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर दीर्घकाळ ब्रेक घेतल्यानंतर रिया चक्रवर्ती पुन्हा चित्रपट आणि मालिकांमध्ये पुनरागमन करत आहे. मंगळवारी संध्याकाळी ती मुंबईत झालेल्या ‘Next On Netflix’ कार्यक्रमा
देशातील पहिली सहकारी कॅब टॅक्सी सेवा 'भारत टॅक्सी' आज सुरू केली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्लीत याचे उद्घाटन करतील. या नवीन सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात चालकांकडून कोण
रशियाने बुधवारी सांगितले की, भारत कोणत्याही देशाकडून कच्चे तेल खरेदी करण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे. रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव म्हणाले की, रशिया कधीही भारताचा एकमेव ऊर्जा भागीदार
राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. त्यांना घ्यायचे की नाही हे तुम्ह
सोन्या-चांदीच्या बाजारात सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर आज 5 फेब्रुवारी रोजी घसरण झाली आहे. वायदा बाजारात (MCX) चांदीच्या दरात सुमारे 28 हजार रुपये (11%) घट झाली आहे. 1 किलो चांदीचा भाव 2.40 लाख रुपयांवर प
प्रशासकीय अनास्था आणि कंत्राटदाराचा मनमानी कारभार यांचा नमुना पाहायचा असेल, तर पहाडी-पालांदूर मार्गावर यावे लागेल. 'मुख्यमंत्री ग्रामसडक योजने'तून तयार झालेल्या या मार्गावर डांबरीकरणाच
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या गुरुवारी सातव्या दिवसाचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू झाले. लोकसभेत कामकाज सुरू होताच खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. ओम बिर्ला यांनी बुधवारी विरोधी खास
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ज्वलनशील रसायन वाहून नेणारा टँकर मंगळवारी संध्याकाळी पलटी झाल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातानंतर 32 तास महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे व
व्हिटॅमिन सी हे एक आवश्यक व्हिटॅमिन आहे, जे आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये मोठी भूमिका बजावते. याला ‘आवश्यक पोषक तत्व’ म्हटले जाते. शरीर ते स्वतः तयार करत नाही, तर आपल्याला
गाझियाबादमध्ये 3 बहिणींनी 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सुरुवातीला असे समोर आले की, त्यांनी कोरियन गेम खेळताना टास्क पूर्ण करत मृत्यूला कवटाळले. पण 10 तासांच्या चौकशीनंतर असे सम
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत गंभीर शंका व्यक्त केली आहे. पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांनी मिळून तर काही केले नाही ना? असा स
जागतिक पाणथळ दिवस २०२६ चे औचित्य साधून नुकतेच नवेगाव नागझिरा राखीव क्षेत्र व एरवीका फाउंडेशन स्वयंसेवी संस्थेच्या सयुक्त सहभागातून शाळा महाविद्यालय विद्यार्थी मत्स्यव्यवसाय व कृषी व्य
एकीकडे देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, दुसरीकडे चिचखेडा (पुनर्वसन) येथील एक १७ वर्षीय मुलगी गूढपणे बेपत्ता झाली होती. वडिलांच्या खोलीला बाहेरून कडी लावून घराबाहेर पडलेल्या सुचिता बा
मनोज बाजपेयी सध्या त्यांच्या 'घुसखोर पंडित' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अलीकडेच एका कार्यक्रमात चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला, त्यानंतर तो वादात सापडला. मुंबईतील एका वकिलाच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत पक्षांतर्गत हालचालींना वेग आल्याची माहिती समोर येत आहे. पुढील एक महिन्याच्या आतच अध्यक्ष निवडणूक पार पाडण्याची तयारी
शेअर बाजारात आज म्हणजेच 5 फेब्रुवारीला घसरण आहे. सेन्सेक्स 500 अंकांनी घसरून 83,300 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 150 अंकांची घसरण आहे, तो 25,600 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो, मेटल आणि
बारावीच्या परीक्षा केंद्रांवरील कारवाईवरून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि शैक्षणिक संस्थांमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे. कॉपीमुक्त अभियानांतर्गत गैरप्रकार आढळल्यामु
न्यायाधिश काका, न्यायलयीनप प्रक्रियेत निर्णय कसे दिले जातात, न्यायाधिश होण्यासाठी कोणत्या परिक्षा असतात, आरोपी, दोषारोप म्हणजे काय यासह इतर प्रश्नांवर न्यायाधिशांनी माहिती देऊन एबीएम इ
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांच्या नावासंदर्भात उच्च न्यायालयाने काही ताशेरे मारले होते. ते दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. पार्थ पवार यांनी याप्रकरणी चौकशीला सामोरे जाऊन नंतर क
जुन्या घरात आल्याच्या कारणावरुन झाल्यावादातून दोन चुलत भाऊ व चुलत्याने कोयता, लोखंडी पाइप व लाकडी दांड्याने केलेल्या मारहाणीत पुतण्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी र
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्याने शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या 7 फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले
महापौरपदाचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजप अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. शहराध्यक्ष सुनील केदार यांनी थेट पक्षश्रेष्ठींनाच आव्हान देत पदाचा राजीनामा दिला. मात्र, 24 तासांत पुन्हा राजीना
अजित पवार यांच्या अपघाती विमान दुर्घटनेनंतर तपास यंत्रणांनी आता निर्णायक टप्प्यात प्रवेश केला आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जाणारा ब्लॅक बॉक्स अखेर तांत्रिक पातळीवर
शहरात भरदिवसा सोनसाखळी चोरीच्या घटनांनी नागरिक आणि व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पडेगाव कचरा डेपोजवळील समृद्धी जनरल स्टोअरमध्ये सोमवारी (2 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आह
विदर्भातील लोणार येथील सराफा व्यापाऱ्याला कापडसिंगी ते रिसोड मार्गावर धानोरा शिवारात लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा अन सेनगाव पोलिसांच्या पथकाने बुधवारी ता. 4 रात्री

28 C