नासाच्या आर्टेमिस II ने पृथ्वीपासून सर्वाधिक दूर प्रवास करून कोणत्याही मानवी अंतराळ मोहिमेचा विक्रम मोडला आहे. हा विक्रम 1970 मध्ये अपोलो 13 मोहिमेत झाला होता. अपोलो-13 चा विक्रम पृथ्वीपासून 4,00,171
केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा आदेश कायम ठेवावा की नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाचे 9 न्यायाधीशांचे संविधान पीठ आजपासून सुनावणी करणार आहे. मशिदींमध्ये महिलांचा प्रवेश,
गॅस सिलिंडर तुटवठ्यावरुन वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रात घेत सोमवारी चूल मांडो' आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच तालुक्याच्या ठिकाणी एकाच वेळी एल्गार पुकारत सरकारवर टीका
सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक सेवा कार्यात सक्रिय असणाऱ्या युवकांच्या गोरक्षण रोडचा राजा- विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने द्वितीय श्रीश्याम संकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात
न्यू राधाकिसन प्लॉट व जुना आळशी प्लॉट येथील नागरिकांच्या वतीने हिंदू संमेलन आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थान व संवर्धनासाठी हिंदू संमेलनाची जागोजागी आवश्यकता असून अशा
जुने शहरातील सोनटक्के प्लॉट परिसरात अतिक्रमणाच्या वादावरून एकाच समुदायातील दोन गटांत सोमवारी रात्री तुफान हाणामारी झाली. या घटनेला हिंसक वळण लागले. दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी झाल
गॅस पुरवठ्यावरून केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणत आहे की, परिस्थिती सर्वसामान्य आहे. मग सांगा अद्यापही नागरिक गॅस सिलेंडरसाठी रांगेत का उभे आहेत, असा सवाल वंचितने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे
बीड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या एकूण 88 ग्रामपंचायतींच्या जागांसाठी आजपासून पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. सदस्य किंवा सरपंचांचे निधन, राजीनामा आणि अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या 16 सर
गॅस सिलिंडर मिळण्यासाठी नागरिकांना असुविधा होणार नाही, दृष्टीने पुरवठा विभाग व गॅस एजन्सीने नियोजन करावे असे स्पष्ट, आमदार रणधीर सावरकर यांनी बैठकीत दिले. गॅस सिलींडरबाबत सोमवारी जिल्हाध
जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सीईओ सत्यम गांधी यांनी आज, सोमवारी सकाळी आपली नवी जबाबदारी स्वीकारली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ विनय ठमके यांच्याकडून त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली. सूत
लग्नसराई तसेच सणासुदीला आयोजित विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर गावाकडील फुलांना बाजारात प्रचंड मागणी वाढल्याने तब्बल १५ ते २० टक्क्यांनी फुले महागली आहेत. उन्हाळ्यामुळे फुलांचे उ
मराठी गजलेला सातासमुद्रापार नेऊन अजरामर करणाऱ्या भीमराव पांचाळे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांची पुस्तकतुला करुन ती पुस्तके व ग्रंथसंपदा ठिकठिकाणच्या अभ्यासिकांना दिली जाणार आहे
सिलिंडर तुटवड्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज, सोमवारी थेट जिल्हा कचेरीवरच चूल पेटवून भाकरी शिजविण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन सोपवून सिलींडर नियोजित वेळेत द्या, अशी मागणी
‘नरेंदर कब मिलेगा सिलिंडर' अशा संतप्तपणे घोषणा देत चुलीवर भाकरी करून प्रशासन तथा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गॅस टंचाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे वतीने तिवसा तहसील कार्यालयावर तीव्र आ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी मंगळवारपर्यंतची मुदत दिली होती, जी आज संपत आहे. ट्रम्प यांनी आधीच इशारा दिला आहे की, जर इराणने मार्
हरियाणातील कैथल पोलिसांनी लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका बनावट आर्मी मेजरला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुण मुस्लिम असून तो जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्या
दिल्ली विधानसभा कॅम्पसमध्ये सुरक्षा उल्लंघनाचा आरोप असलेल्या सरबजीत सिंग (37 वर्षे) बद्दल अनेक खुलासे झाले आहेत. प्राथमिक तपासणीत समोर आले आहे की, तो 1 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील पीलीभीत य
संतोष वाघमारे | टेंभुर्णी पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील चालू वर्षातील पाणीसाठा समाधानकारक म्हणजे ८५.१२ टीएमसी आहे. यामध्ये उपयुक्त पाणीसाठा २१.४७
अरण येथील श्री संत सावता महाराज संजीवन समाधी स्मारकासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया खरेदी प्रक्रियेने राबवावी. यातील अडथळे दूर करावेत. दि. २४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य
देशातील 20 हून अधिक राज्यांमध्ये आजपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण आजपासून नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल. बॅक-टू-बॅक दोन सिस्टीम सक्रिय झाल्यामुळे हवामानात बदल
पंढरपूर शहरातील प्रमुख क्रीडांगणे सध्या खेळाडूंऐवजी वाहनांच्या पार्किंगसाठी वापरली जात असून, प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या समस्येकडे लक्
आयपीएलमध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स (MI) चा सामना राजस्थान रॉयल्स (RR) शी होईल. हा सामना गुवाहाटी येथील बरसापारा स्टेडियममध्ये खेळला जाईल. टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल, तर सामना 7:30 वाजता सुरू होईल.
सत्तेची मुजोरी आणि वापर करून चुकीच्या प्रवृत्ती आज फोफावत आहेत. त्या प्रवृत्तीला विरोध करणे काळाची गरज आहे. यासाठी हा निर्णय घ्यावा लागतोय. तुम्ही सहमत असाल तरच निर्णय घेतला जाईल. स्वर्गीय
माढा शासनाने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचावा. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत. यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू.
घरचे अठराविश्व दारिद्र्य... आई-वडील शेतमजुरी करतात... एक गुंठाही शेती नाही... अशा स्थितीत आई-वडिलांचे कष्ट पाहून जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात सागर सुतकर पोलिस भरती झाला. बार्शी तालुक्यातील मळे
वेब सिरीज ‘द नाईट मॅनेजर’, ‘द रॉयल्स’ आणि ‘ब्रोकन बट ब्युटीफुल’ यांसारख्या प्रकल्पांनंतर दिग्दर्शिका प्रियांका घोष आता त्यांच्या नवीन प्रोजेक्ट ‘तीन कौवे’ सह समोर येत आहेत. थ्रिलर आणि स्
शिक्षक म्हणजे गुणवत्तेची खाण असल्याने पालक निरागस चिमुकल्याला शिक्षकांकडे मोठ्या विश्वासाने पाठवत असतात. शिक्षकांनी उपलब्ध असलेल्या साधनांनी या विद्यार्थ्यांतील उपजत गुणांना आकार देऊ
आजच्या सरकारी नोकरीमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये 380 पदांवर भरती, एमपी पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल बँडच्या 679 जागा आणि DDA मध्ये कन्सल्टंटच्या 17 रिक्त जागांची माहिती आहे. तसेच, NITCON दिल्लीमध्ये 100 पदा
राहुरी विधानसभा निवडणुकीत अक्षय कर्डिले विरुद्ध माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अशी लढत होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, सोमवारी सर्व अंदाज फोल ठरवत, तनपुरेंनी माघार घेतली. या प्रक्रि
उन्हाळ्याची तीव्रता वाढताच शहरातील बाजारपेठेत लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत. अवघ्या महिनाभरापूर्वी ग्राहकांना ३० रुपये प्रति किलो दराने मिळणारे लिंबू आता थेट १४० रुपये प्रति किलोवर पोहो
प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र आयोजित १४ वे मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे उत्साहात पार पडले. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवी श्यामसुंदर गावकर उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठाव
भगवंताच्या सेवेमधूनच आपल्या जीवनातील दैन्यता जाते. मात्र सेवा करताना अहंकार नसावा. अहंकार आल्यास भगवंत आपली सेवा स्वीकारत नाही, हे लक्षात घ्यावे. नारद मुनींसारख्या शुद्ध भावाने भगवंताचे
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री लक्ष्मी देवीची यात्रा मंगळवारी (७ एप्रिल) भरत आहे. यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्
प्रयागराज महाकुंभ-2025 मुळे चर्चेत आलेले IITian बाबा अभय सिंह यांनी स्वतः त्यांच्या प्रेम कथेबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की, प्रीतिकाशी त्यांची भेट 2025 मध्ये महाशिवरात्रीला तामिळनाडूतील को
नाशिक येथील 'रॉयल रायडर्स' आयोजित महाकुंभ व्हर्च्युअल सायकलिंग चॅलेंजमध्ये शेवगाव सायकल असोसिएशनच्या दोन संघांनी यश संपादन केले. यात शेवगावच्या 'डेक्कन वॉरियर' संघाने ३१ दिवसांत तब्बल १०
महावितरणच्या सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वीज जोडण्या त्वरित द्याव्यात,सिंगल फेज योजनेची मंजूर कामे तातडीने पूर्ण करावीत, भारनियमनाचा कालावधी कमी करून प
एक लोककथा आहे. एक संत आपल्या शिष्यांसोबत गावोगावी फिरून लोकांना धर्म-कर्म करण्यास प्रेरित करत असत. त्यांचे जीवन साधे होते आणि त्यांचा उद्देश केवळ एवढाच होता की लोकांनी जीवनात सत्य, प्रेम आण
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झालेली गॅस टंचाई आणि सिलिंडरच्या कमतरतेविरोधात वंचित बहुजन आघाडीने सोमवारी (६ एप्रिल) पाथर्डी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नरेंदर कब
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आधीच तोट्यात चाललेल्या या व्यवसायाला आणखी मोठा फटका बसला आहे. यामुळे संतप्त वीट उत्पादकांनी
देवी-देवतांच्या मूर्ती घरात ठेवण्याची परंपरा आहे. ही परंपरा केवळ धार्मिक श्रद्धा नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याशी संबंधित आहे. शास्त्रानुसार, घरात स्थापित केलेल्या मूर्तींची विधि
7 एप्रिल, मंगळवारी अनेक लोकांना धन, कामकाज, प्रगती आणि थांबलेल्या कामांमध्ये दिलासा मिळू शकतो. सिंह राशीच्या लोकांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वृषभ राशीच्या लोकांना
बागलाण तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळबागा आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी नुकसानग्रस्त गावांना भेट देत पाहणी केली.
येथील श्रीनाथ हायस्कूलमध्ये ‘रंग उधळूया वाचनाचे’ या संकल्पनेतून बालवाचक मेळावा व गौरव सोहळा उत्साहात झाला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरील साहित्याश
गेल्या दोन महिन्यांपासून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हल्ला करून जखमी करणाऱ्या आग्यामोहळाच्या १० पोळ वन विभाग व भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी र
राज्यभर सुरू असलेल्या घरगुती गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीने पैठण तहसील कार्यालयावर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी चुलीवर चहा
तालुक्यातील शेतीला जोडणाऱ्या पाणंद रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढले जातील. नवीन रस्त्यांची उभारणीला प्राधान्य दिले जाईल. कुठेही रस्ते अडवून काम थांबले असेल तर ते सुरू करा
आजचे प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. एअर इंडियाने तेल अवीवसाठी विमानसेवा स्थगित केली 5 एप्रिल रोजी
सातारा-देवळाई परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भपात रॅकेटचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे काळजाचा थरकाप उडवणारे वास्तव समोर येत आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी या टोळीने माणुसकीची हद्
जेव्हा आपण सुख, सन्मान किंवा मोठ्या पदाची कल्पना करतो, तेव्हा आपल्याला थोड्या वेळासाठी आनंद मिळतो, पण हा आनंद कायमस्वरूपी नसतो आणि लवकरच संपतो. जेव्हा आपण देवाचा विचार करतो, तेव्हा आपल्या मन
वरद हॉस्पिटल ते सिग्मा हॉस्पिटलदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. वारंवार सूचना देऊनही हे अतिक
हिंदी चित्रपटसृष्टीचे जंपिंग जॅक म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र आज ८४ वर्षांचे झाले आहेत. कधीकाळी मुंबईतील चाळीत १०x१२ च्या खोलीत राहणारे जितेंद्र आज कोणत्याही ओळखीचे मोहताज नाहीत. मध्यमवर
भोंदू खरात याने पोलिसांसमोर अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महिलांना धमकावल्याची आणि हातचलाखीने आकर्षित करून त्यांचे शोषण केल्याची, “दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए’ अशी धक्कादा
सोलापूर, धाराशिवसह राज्यातील काही जिल्ह्यात रातोरात महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा नवा ‘ट्रेंड’ निर्माण झाला आहे. कुठलीही परवानगी न घेता हे पुतळे उभारले जात असले तरी हा अतिशय संवेदनशील वि
अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम आता थेट विकासकामांवर होताना दिसतोआहे. आखाती देशातून रस्त्यांसाठी आयात होणारा डांबराचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे डांबराची किंमत 2 महिन
महिलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरातला अनेक बड्या नेत्यांनी कॉल केले होते. त्यात प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणला युद्ध थांबवण्यासाठी दिलेली मंगळवारची मुदत वाढवणार नाही. व्हाइट हाऊसच्या एका कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले, इराणला एका रात्र
नांदेड शहरात मागील ७० तासांत पाच जणांचे खून झाले. पूर्वीच्या दोन घटनांतील तपास सुरू होण्यापूर्वीच ६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता श्रीनगर येथे शिवसेनेचा माजी युवा सेना शहरप्रमुख सोनू कल्याणक
जयपूर आयुक्तालयाच्या सायबर सेलने एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने देशातील बड्या उद्योगपतींच्या खात्यांतून सुमारे ४०० कोटी रुपयांची लूट केली. पोलिसांनी जोधपूरमधून प
केरळमध्ये 2 दिवसांनी मतदान आहे, पण वायनाडच्या लोकांना त्यांच्या खासदार प्रियांका गांधींची प्रतीक्षा आहे. 2024 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत 4.1 लाख मतांनी विजयी झालेल्या प्रियांका गांधी निवडणु
वर्ष 1997 आणि महिना जूनचा. ठिकाण होते नवी दिल्लीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ. एक विमान उतरले, ज्यावर 'रॉयल भूतान एअरलाईन्स' असे लिहिले होते. हे विमान भूतानची राजधानी थिंपू येथून आले होते. विमानातून
भारतीय नौदलाला आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली अणु पाणबुडी INS अरिदमन मिळाली आहे. आता भारत वर्षाचे 12 महिने समुद्रातून अणु क्षेपणास्त्रे सोडू शकतो. तथापि, भारत सध्या अणु स्पर्धेत चीनपेक्षा खूप
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांनी टोक गाठले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, या महायुतीच्या प्रयत्नांना काँग्रेसने सुरुंग लावत आकाश मोरे यांन
भारतीय जनता पक्षाच्या वतीने चांदूर बाजार येथे 'पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान' अंतर्गत २४ तासांचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात विविध खेळ, व्यायाम पद्धती तसेच
अमरावती येथे झालेल्या किसान-मजूर परिषदेत भारत-अमेरिका कृषी करारावर तीव्र टीका करण्यात आली. या करारामुळे भारतीय शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याचे मत प्रमुख मार्गदर्
अमरावती येथे १० एप्रिल रोजी ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 'पुस्तकतुला' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जमा झालेली पुस्तके स्पर्धा प
जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी आज, सोमवारी सकाळी आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सर्व विभागांच
अमरावती जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला. कामात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेणार नाही, तसेच भ्रष्ट प्रवृत्तीला थ
अमरावती येथे सिलींडरच्या तुटवड्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज, सोमवारी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. आंदोलकांनी चक्क चूल पेटवून भ
महिलांच्या इभ्रतीवर हात घालणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाईची मागणी करत, त्याच्या संपर्कातील ३९ आमदारांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी कलेक्ट्रेटवर आंदोलन करण्यात आले. मार्क्सवाद
राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राहुरीत अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला आहे. या प्रस्तावावर 12 मार्च रोजी 19
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँ
मुंबईत आज अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचा ‘भूत बंगला’ ट्रेलर लॉन्च कार्यक्रम खूप चर्चेत राहिला. कार्यक्रमादरम्यान एक छोटासा अपघात होता होता टळला, जेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्श
बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच, आता या मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार य
BSF बांगलादेश सीमेच्या गस्तीसाठी मगरी आणि सापांचा वापर करू शकते. अहवालानुसार, 26 मार्च रोजी गृह मंत्रालयाने BSF मुख्यालयाला ऑपरेशनल स्तरावर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या (मगरी आणि साप) वापराचा विचा
तमिळनाडूच्या मदुराई सत्र न्यायालयाने सोमवारी सथानकुलम कोठडीतील मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने याला 'दुर्मीळातील दुर्मीळ' (रेयरेस्ट ऑफ रेअर) असे म्हटले आणि
अमेरिकेने इराणमध्ये बेपत्ता झालेल्या दोन्ही वैमानिकांना 36 तासांच्या आत वाचवले. इराणमध्ये 3 एप्रिल रोजी एका मोहिमेवर गेलेल्या F-15E फायटर जेट्सवर हल्ला झाला होता. विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही
पुणे महानगरपालिका (PMC) अनधिकृत ओव्हरहेड केबल्स टाकणाऱ्या कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. शहराचे सौंदर्य बाधित हो
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून आपल्या विनोदी शैलीने अवघ्या महाराष्ट्राला हसवणारा अभिनेता गौरव मोरे सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. कधीकाळी ताडपत्रीच्या घरात आणि गळक्या छत
मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानुसार, संस्था नोंदणी करताना ट्रस्टचे नाव मान्य केले असेल, तर ते नाव बदलण्याची सक्ती करण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्तांना
जालना शहरातील राजपूत वाडी परिसरात रविवारी (दि. ५) दुपारी एक अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका विद्युत खांबाजवळील जमिनीतून अचानक लाव्हासारखा धगधगता आणि चिकट पदार्थ
जालंधरमधील दोसांझ कलां येथील रहिवासी आणि पंजाबी गायक दीपा दोसांझ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'ढोला वे ढोला' या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेले दीपा सध्या इंग्लंडमधील लीसेस्टर येथ
मध्य पूर्वेकडील वाढता तणाव आणि पुरवठा साखळीतील अडचणींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या विक्रीचे नियम सोपे केले आहेत. आता कोणतीही व्यक्ती पत्त्याच्या
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर महागाईचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चूल पेटवून चक्क भाकऱ्या थापल्या. या प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून सातारा जिल्हा प्रशासन
काँग्रेस हा एक मोठा आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कुणीतरी विरोधात लढणारच, हे गृहीत धरूनच रिंगणात उत
साउथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार थलपती विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांच्या कथित नात्याच्या अफवांदरम्यान, तृषाची एक गूढ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यामुळ
ब्रिटिश प्रीमियम बाईक निर्माता कंपनी ट्रायम्फने आज (6 एप्रिल) भारतात आपली नवीन मोटरसायकल ट्रॅकर 400 लाँच केली आहे. कंपनीने ही बाईक खास भारतीय बाजारातील कर धोरणे लक्षात घेऊन तयार केली आहे. यात ज
राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रतारणा करून भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत, सोमवारी (आज ) वाई शहरात विराज शिंदे आणि जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे क
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर केलेल्या कॉल रेकॉर्ड्सवरून (CDR) आता शिवसेना

26 C