मार्च 2026 मध्ये 'युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी' मध्ये एक अभ्यास (स्टडी) प्रकाशित झाला. त्यानुसार, दररोज 11 मिनिटे जास्त झोप आणि 5 मिनिटे अतिरिक्त व्यायामामुळे हृदयविकाराचा झटका (
मुंबईत दोन जैन मुनींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी ताराबाई यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर पुण्यात जैन आणि मराठा समाजातर्फे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. सम
नाशिकमधील खरात लैंगिक शोषण प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक-अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी नाशिक पोलिस आणि विशेष तपास पथकाच्या
सायली उर्फ आद्या शैलेश सुर्वे यांच्या घरवापसी प्रकरणात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. सायली यांचे पूर्वाश्रमीचे पती आतिफ तासे हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पैसा आणि जमिनींच्या व्यवहारांवरून सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतानाच, दहिसर ते काशीगाव मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यात एक अतिशय मिश्किल आणि चर्चेत राह
आयपीएलच्या माजी आयुक्तांनी सांगितले की, सध्याच्या आयपीएल फॉरमॅटमुळे बीसीसीआय आणि फ्रँचायझींना प्रत्येक हंगामात सुमारे 2,400 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यांच्या मते, कमी सामने हे याचे सर
नागपूर शहरातील दोसर भवन चौकातील लांजेवार इमारतीत बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली. माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसर सील केला. बॉम्ब शोधक आणि
पुण्यात सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची 12 कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हडपसर भागातील या घटनेप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात
आसाम पोलिसांचे पथक काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीने दाखल केलेल्या एफआयआरनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. प
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याची टीका करणाऱ्या पार्थ पवारांचे कान टोचलेत. पार्थ पवार काँग्रेसच्या बाबतीत चुकले. असा को
मुंबईकरांसाठी, विशेषतः मिरा-भाईंदरमधील रहिवाशांसाठी एक आनंदाची बातमी असून वाहतूक कोंडीच्या समस्येतून आता त्यांची कायमची सुटका होणार आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील 'दहिसर
संत मलूक दास यांची आज ४५२ वी जयंती आहे. वृंदावन येथील मलूक पीठात त्यांचा जन्मोत्सव कार्यक्रम साजरा केला जात आहे. यात RSS प्रमुख मोहन भागवत उपस्थित राहिले. मंचावर संत रसिक माधव दास यांनी मोहन भा
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती, व्यावसायिक राज कुंद्रा यांना सतत कधी फसवणुकीच्या प्रकरणात तर कधी इतर प्रकरणांमुळे मीडिया ट्रायल आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अलीकडेच या जोडप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात राज्यातील स्थितीचा आढावा घेत मंत्रिमंडळाने विकासाशी संबंधित 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात म
एक कॉलेज बास्केटबॉल खेळाडू सामना सुरू होण्यापूर्वी आपला मोबाईल उघडतो. स्क्रीनवर अनोळखी व्यक्तीचा संदेश दिसतो, ‘ऐका, हा विनोद नाही. जर तू आज 22 गुण आणि 12 बाउंड्स (रिबाउंड्स) मिळवले नाहीस, तर तुझ
वकील असीम सरोदे यांनी नाशिक कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या अमाप वृक्षतोडीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पर्यावरणस्नेही व निसर
लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. कारण त्यांचा पक्ष लोकशाहीवर नाही तर घराणेशाहीवर चालतो, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राऊतांना कुठेच मान्यता नाही. महाराष्ट्र काँग्रेसचे
मंत्रालयात 6 लाख 37 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेला कक्ष अधिकारी विलास लाड याची एक खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर आली असून, यामध्ये त्याने नाशिक कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेबाबत धक्कादायक द
केडी: द डेविल' चित्रपटातील 'सरके चुनर तेरी' गाण्यावरून सुरू असलेल्या वादामुळे स्पष्टीकरण दिल्यानंतरही नोरा फतेहीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. 6 एप्रिल रोजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सुनाव
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून खासदार पार्थ पवार यांच्यावर कृतघ्न मुलगा म्हणत जहरी टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसवर जोरदार पलटवार करत काँग
आज म्हणजेच 7 एप्रिल रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 2 हजार रुपयांनी घसरून 1.47 लाख रुपयांवर आला आहे. यापूर्वी तो 1.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित एकूण 5 लोकांना अटक केली आहे. यापैकी दोन पाकिस्तानी दहशतवादी आहेत, तर बाकीचे त्यांचे मदतनीस आहेत. एका दहशतवाद्याची ओळख अ
राज्यातील दोन उच्चपदस्थ पोलिस अधिकारी भोंदू अशोक खरातच्या संपर्कात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या अधिकारी डीसीपी व एसीपी दर्जाच्या आहेत. त्या आवडत्या पोस्टिंगसाठी भोंदू अशोक ख
गुन्हेगारी, विकृती, निर्दयीपणा, क्रूरता, अमानुषपणा या सगळ्यांचाच मनुष्याने कळस गाठला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील एका घटनेने अक्षरशः माणुसकीला काळिमा फासलाय. एका महिलेने
भारतीय राजकारणात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत काँग्रेस पक्षाचे योगदान अत्यंत मोठे आहे. देशाच्या पंतप्रधानापासून ते ग्रामपंचायतीच्या सरपंचापर्यंत, तसेच महिला आरक्षणापासून त
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भोंदू अशोक खरात व त्याच्या आश्रमात झालेल्या अघोरी पूजेचा अजित पवारांच्या विमान अपघाताशी कथित संबंध असल्याचा दावा केला आहे. भोंद
मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग ट्रोंगलाओबी परिसरात काही अतिरेक्यांनी एका घरावर बॉम्ब फेकला. ज्यात 5 वर्षांच्या मुलाचा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्या
भाजप-महायुती सरकारने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे नामकरण केले आहे. त्यात प्रामुख्याने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, ही मागण
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्रात मतदान संपल्यानंतर तब्बल 76 लाख वाढीव मतदा
हिमाचल प्रदेशातील चंबा येथे आज सकाळी भूस्खलनामुळे एक बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. भरमौर आणि होली भागाला जोडणारा सिंयूर पूल रावी नदीत वाहून गेला. यामुळे परिसरातील अनेक गावांचा जिल्हा मु
पुणे, प्रतिनिधी- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील तीन कर्मचाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. उपशिक्षक पदावर पदोन्नतीसाठी 3 लाख रुपयांची लाच मागितल्याप
अमरावती - अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण अपघात झाला. त्यात चहा घेऊन परत येणाऱ्या 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना बडनेरा पो
निवडणूक लढवू नका असे काही समजून सांगितले जात नाही, धमकी दिली जाते. साखर कारखाना, बँकेचे व्यवहार, सहकारी संस्था याबाबत कोणी समजून सांगत नाही. यात कोणते क्रांतीकारी काम आहे समजून सांगण्याचे? प
स्वतःला पत्रकार आणि कन्सल्टंट म्हणवून घेणाऱ्या रवींद्र नारायण एरंडे (63) याच्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या प्रकरणाने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडवून दिली असून, पीडित महिलांच्या तक्रारींनंतर
भोंदूबाबा ऋषीकेश वैद्यला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दैवी अवतार असल्याची बतावणी करणाऱ्या वैद्यवर एका महिलेला प्रसादातून गुंगीकारक औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा
राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समुदायाला अल्पसंख्याक दर्जा सोडून हिंदू म्हणून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. लोढांच्या या वक्तव्यावर जैन स
जर तुम्ही हैदराबादच्या कोंडापूरमधील हायटेक सिटीजवळ गच्चीबावली रोडवर चालत असाल, तर उजव्या बाजूला तुम्हाला ‘कोटला विजय भास्कर रेड्डी बॉटनिकल गार्डन’ दिसेल. माझ्या आणि तुमच्यासारख्या बाहे
आज म्हणजेच 7 एप्रिल रोजी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 400 अंकांनी घसरून 73,700 वर व्यवहार करत आहे. तर, निफ्टीमध्येही 150 अंकांची घसरण झाली असून, तो 22,800 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज बँ
साउथची लोकप्रिय अभिनेत्री सुभाषिनी सुब्रमण्यम यांचा मृतदेह त्यांच्या चेन्नई येथील अपार्टमेंटमध्ये सापडला आहे. 36 वर्षीय अभिनेत्री नैराश्यात होत्या. वृत्तानुसार, मृत्यूच्या काही वेळापूर
उन्हाळ्यात लोक आईस्क्रीमला ‘कूलिंग फूड’ मानून खातात. पण जास्त आईस्क्रीम खाल्ल्याने अनेक आरोग्य धोके होऊ शकतात. ‘वर्ल्ड जर्नल ऑफ फार्मास्युटिकल्स अँड लाइफ सायन्स’ (WJPLS) मध्ये प्रकाशित झालेल
कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळच सांगेल. त्यामुळे मला यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, असे कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते पार्थ पवार यांनी कॉंग्रेस
नासाच्या आर्टेमिस II ने पृथ्वीपासून सर्वाधिक दूर प्रवास करून कोणत्याही मानवी अंतराळ मोहिमेचा विक्रम मोडला आहे. हा विक्रम 1970 मध्ये अपोलो 13 मोहिमेत झाला होता. अपोलो-13 चा विक्रम पृथ्वीपासून 4,00,171
केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा आदेश कायम ठेवावा की नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाचे 9 न्यायाधीशांचे संविधान पीठ आजपासून सुनावणी करणार आहे. मशिदींमध्ये महिलांचा प्रवेश,
गॅस सिलिंडर तुटवठ्यावरुन वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रात घेत सोमवारी चूल मांडो' आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच तालुक्याच्या ठिकाणी एकाच वेळी एल्गार पुकारत सरकारवर टीका
सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक सेवा कार्यात सक्रिय असणाऱ्या युवकांच्या गोरक्षण रोडचा राजा- विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने द्वितीय श्रीश्याम संकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात
न्यू राधाकिसन प्लॉट व जुना आळशी प्लॉट येथील नागरिकांच्या वतीने हिंदू संमेलन आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थान व संवर्धनासाठी हिंदू संमेलनाची जागोजागी आवश्यकता असून अशा
यंदा उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपीटमुळे पिकांची प्रचंड हानी झाली असून तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सोमव
गॅस पुरवठ्यावरून केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणत आहे की, परिस्थिती सर्वसामान्य आहे. मग सांगा अद्यापही नागरिक गॅस सिलेंडरसाठी रांगेत का उभे आहेत, असा सवाल वंचितने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे
बीड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या एकूण 88 ग्रामपंचायतींच्या जागांसाठी आजपासून पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. सदस्य किंवा सरपंचांचे निधन, राजीनामा आणि अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या 16 सर
गॅस सिलिंडर मिळण्यासाठी नागरिकांना असुविधा होणार नाही, दृष्टीने पुरवठा विभाग व गॅस एजन्सीने नियोजन करावे असे स्पष्ट, आमदार रणधीर सावरकर यांनी बैठकीत दिले. गॅस सिलींडरबाबत सोमवारी जिल्हाध
जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सीईओ सत्यम गांधी यांनी आज, सोमवारी सकाळी आपली नवी जबाबदारी स्वीकारली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ विनय ठमके यांच्याकडून त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली. सूत
लग्नसराई तसेच सणासुदीला आयोजित विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर गावाकडील फुलांना बाजारात प्रचंड मागणी वाढल्याने तब्बल १५ ते २० टक्क्यांनी फुले महागली आहेत. उन्हाळ्यामुळे फुलांचे उ
मराठी गजलेला सातासमुद्रापार नेऊन अजरामर करणाऱ्या भीमराव पांचाळे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांची पुस्तकतुला करुन ती पुस्तके व ग्रंथसंपदा ठिकठिकाणच्या अभ्यासिकांना दिली जाणार आहे
सिलिंडर तुटवड्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज, सोमवारी थेट जिल्हा कचेरीवरच चूल पेटवून भाकरी शिजविण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन सोपवून सिलींडर नियोजित वेळेत द्या, अशी मागणी
स्वच्छता कंत्राटदार कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि.सोबत मनपा प्रशासनाने केलेल्या करारनाम्यातील अटींचे परीक्षण करून त्यात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात. प्रभागनिहाय आवश्यक मनुष्यबळ, वाह
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी मंगळवारपर्यंतची मुदत दिली होती, जी आज संपत आहे. ट्रम्प यांनी आधीच इशारा दिला आहे की, जर इराणने मार्
हरियाणातील कैथल पोलिसांनी लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका बनावट आर्मी मेजरला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुण मुस्लिम असून तो जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्या
दिल्ली विधानसभा कॅम्पसमध्ये सुरक्षा उल्लंघनाचा आरोप असलेल्या सरबजीत सिंग (37 वर्षे) बद्दल अनेक खुलासे झाले आहेत. प्राथमिक तपासणीत समोर आले आहे की, तो 1 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील पीलीभीत य
संतोष वाघमारे | टेंभुर्णी पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील चालू वर्षातील पाणीसाठा समाधानकारक म्हणजे ८५.१२ टीएमसी आहे. यामध्ये उपयुक्त पाणीसाठा २१.४७
अरण येथील श्री संत सावता महाराज संजीवन समाधी स्मारकासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया खरेदी प्रक्रियेने राबवावी. यातील अडथळे दूर करावेत. दि. २४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य
देशातील 20 हून अधिक राज्यांमध्ये आजपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण आजपासून नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल. बॅक-टू-बॅक दोन सिस्टीम सक्रिय झाल्यामुळे हवामानात बदल
पंढरपूर शहरातील प्रमुख क्रीडांगणे सध्या खेळाडूंऐवजी वाहनांच्या पार्किंगसाठी वापरली जात असून, प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या समस्येकडे लक्
पांडे करमाळा तालुक्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्यात येत असून, अनेक वीज ग्राहकांमध्ये याबाबत नाराजी वाढताना दिसत आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आधीच्या तुलन
सत्तेची मुजोरी आणि वापर करून चुकीच्या प्रवृत्ती आज फोफावत आहेत. त्या प्रवृत्तीला विरोध करणे काळाची गरज आहे. यासाठी हा निर्णय घ्यावा लागतोय. तुम्ही सहमत असाल तरच निर्णय घेतला जाईल. स्वर्गीय
माढा शासनाने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचावा. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत. यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू.
घरचे अठराविश्व दारिद्र्य... आई-वडील शेतमजुरी करतात... एक गुंठाही शेती नाही... अशा स्थितीत आई-वडिलांचे कष्ट पाहून जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात सागर सुतकर पोलिस भरती झाला. बार्शी तालुक्यातील मळे
वेब सिरीज ‘द नाईट मॅनेजर’, ‘द रॉयल्स’ आणि ‘ब्रोकन बट ब्युटीफुल’ यांसारख्या प्रकल्पांनंतर दिग्दर्शिका प्रियांका घोष आता त्यांच्या नवीन प्रोजेक्ट ‘तीन कौवे’ सह समोर येत आहेत. थ्रिलर आणि स्
शिक्षक म्हणजे गुणवत्तेची खाण असल्याने पालक निरागस चिमुकल्याला शिक्षकांकडे मोठ्या विश्वासाने पाठवत असतात. शिक्षकांनी उपलब्ध असलेल्या साधनांनी या विद्यार्थ्यांतील उपजत गुणांना आकार देऊ
आजच्या सरकारी नोकरीमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये 380 पदांवर भरती, एमपी पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल बँडच्या 679 जागा आणि DDA मध्ये कन्सल्टंटच्या 17 रिक्त जागांची माहिती आहे. तसेच, NITCON दिल्लीमध्ये 100 पदा
राहुरी विधानसभा निवडणुकीत अक्षय कर्डिले विरुद्ध माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अशी लढत होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, सोमवारी सर्व अंदाज फोल ठरवत, तनपुरेंनी माघार घेतली. या प्रक्रि
प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र आयोजित १४ वे मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे उत्साहात पार पडले. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवी श्यामसुंदर गावकर उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठाव
भगवंताच्या सेवेमधूनच आपल्या जीवनातील दैन्यता जाते. मात्र सेवा करताना अहंकार नसावा. अहंकार आल्यास भगवंत आपली सेवा स्वीकारत नाही, हे लक्षात घ्यावे. नारद मुनींसारख्या शुद्ध भावाने भगवंताचे
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री लक्ष्मी देवीची यात्रा मंगळवारी (७ एप्रिल) भरत आहे. यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्
प्रयागराज महाकुंभ-2025 मुळे चर्चेत आलेले IITian बाबा अभय सिंह यांनी स्वतः त्यांच्या प्रेम कथेबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की, प्रीतिकाशी त्यांची भेट 2025 मध्ये महाशिवरात्रीला तामिळनाडूतील को
नाशिक येथील 'रॉयल रायडर्स' आयोजित महाकुंभ व्हर्च्युअल सायकलिंग चॅलेंजमध्ये शेवगाव सायकल असोसिएशनच्या दोन संघांनी यश संपादन केले. यात शेवगावच्या 'डेक्कन वॉरियर' संघाने ३१ दिवसांत तब्बल १०
महावितरणच्या सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वीज जोडण्या त्वरित द्याव्यात,सिंगल फेज योजनेची मंजूर कामे तातडीने पूर्ण करावीत, भारनियमनाचा कालावधी कमी करून प
भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नसून, तो एक विचार आहे. अंत्योदय चळवळ ते विकसित भारत असा पक्षाच्या वाटचालीचा यशस्वी प्रवास जनतेच्या दृढ विश्वासाने सुरू आहे. भविष्यात पक्षाचा जनाधार अधिक भक्कम होण
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झालेली गॅस टंचाई आणि सिलिंडरच्या कमतरतेविरोधात वंचित बहुजन आघाडीने सोमवारी (६ एप्रिल) पाथर्डी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नरेंदर कब
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आधीच तोट्यात चाललेल्या या व्यवसायाला आणखी मोठा फटका बसला आहे. यामुळे संतप्त वीट उत्पादकांनी
देवी-देवतांच्या मूर्ती घरात ठेवण्याची परंपरा आहे. ही परंपरा केवळ धार्मिक श्रद्धा नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याशी संबंधित आहे. शास्त्रानुसार, घरात स्थापित केलेल्या मूर्तींची विधि
7 एप्रिल, मंगळवारी अनेक लोकांना धन, कामकाज, प्रगती आणि थांबलेल्या कामांमध्ये दिलासा मिळू शकतो. सिंह राशीच्या लोकांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वृषभ राशीच्या लोकांना
बागलाण तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळबागा आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी नुकसानग्रस्त गावांना भेट देत पाहणी केली.
येथील श्रीनाथ हायस्कूलमध्ये ‘रंग उधळूया वाचनाचे’ या संकल्पनेतून बालवाचक मेळावा व गौरव सोहळा उत्साहात झाला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरील साहित्याश
गेल्या दोन महिन्यांपासून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हल्ला करून जखमी करणाऱ्या आग्यामोहळाच्या १० पोळ वन विभाग व भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी र
राज्यभर सुरू असलेल्या घरगुती गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीने पैठण तहसील कार्यालयावर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी चुलीवर चहा
लासूर स्टेशन लासूरगाव (ता. वैजापूर) येथील मराठवाड्याचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या कुलस्वामिनी श्री देवी दाक्षायणी माता मंदिराच्या इतिहासात प्रथमच रविवारी सायंकाळी दर्शन रांगेतील पैठण ताल
तालुक्यातील शेतीला जोडणाऱ्या पाणंद रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढले जातील. नवीन रस्त्यांची उभारणीला प्राधान्य दिले जाईल. कुठेही रस्ते अडवून काम थांबले असेल तर ते सुरू करा
आजचे प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. एअर इंडियाने तेल अवीवसाठी विमानसेवा स्थगित केली 5 एप्रिल रोजी

28 C