सनी देओल आणि वरुण धवन अभिनीत 'बॉर्डर 2' च्या यशानंतर, आता जेपी फिल्म्सने आगामी वर्षांसाठी एक मोठा रोडमॅप तयार केला आहे. 362 कोटींच्या देशांतर्गत कलेक्शनसह, चित्रपटाने हे सिद्ध केले आहे की देशभक
देशात आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कारची विक्री 13% नी वाढून विक्रमी 47 लाख झाली, परंतु लक्झरी कारचा वाटा केवळ 1% आहे. बीएमडब्ल्यू इंडियाचे अध्यक्ष हरदीप सिंग बरार यांच्या मते, पश्चिम आशियातील तणावामुळ
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात झालेल्या वाढीमुळे देशातील टॉप-10 सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या बाजार भांडवलात (मार्केट कॅप) एकूण 4,13,003.23 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमध्ये ब
सुरांची मल्लिका आशा भोसले यांचे आज ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांना शनिवारी रात्री छातीत संसर्ग झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशा भोसले गेल्या ७० वर्षांपा
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले असून उद्या शि
दिल्ली सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण 2026-2030 चा नवीन मसुदा शनिवारी जारी केला आहे. यानुसार, 1 जानेवारी 2027 पासून दिल्लीत फक्त इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर्स (ऑटो) ची नवीन नोंदणी ह
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. सध्या सुरू असलेल्या मतदार यादीच्या पुनर्निरिक्षणादरम्यान आपल्या
केंद्र सरकारने विविध कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार व्यापक कामगार संहितांमध्ये रूपांतर केले असून, यामुळे कामगार कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी होणार आहेत. यामुळे कामगारांचे
वडगाव खुर्द परिसरातील आरएमसी प्लांट चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने प्रदूषण आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विवाह मोडल्याच्या कारणावरून एका तरुणीवर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला पुणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव या
पुण्यात हातउसने पैशांवरून झालेल्या वादातून एकावर खुनी हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. ही घटना ४ एप्रिल रोजी शंकरशेठ रस्त्यावरील धोबीघाट परिसरात घडली
पुण्यात एका भोंदूने दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करून एका महिलेवर बलात्कार केला आणि तिची ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. या धक्कादायक घटनेप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाख
फॉर्म्युला-1 च्या जगात मर्सिडीज संघाचे बॉस आणि सीईओ टोटो वोल्फ यांची कथा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. 2014 ते 2020 पर्यंत सलग सात ड्राइव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारा त्यांचा संघ 2026 मध
भारतीय ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबूने सायप्रसमध्ये सुरू असलेल्या FIDE चेस कॅंडिडेट्स स्पर्धेच्या महिला गटात आणखी एक मोठा विजय मिळवला आहे. तिने 11व्या फेरीत रशियाच्या अलेक्झांड्रा गोर्याचकि
लॉरेन एस्टेसचे हात खूप स्थिर आहेत. टफ्ट्स मेडिकल स्कूलची ही विद्यार्थिनी जेव्हा सुआची पाने कापते, तेव्हा तिची एकाग्रता ऑपरेशन थिएटरमधील सर्जनसारखीच असते. लॉरेनचे स्वप्न एक दिवस मुलांची स
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (एनएसओ) ने एक तांत्रिक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात नोंदणी नसलेल्या (अन-इनकॉर्पोरेटेड) बांधकाम संस्था आणि कुटुंबांनी गेल्या वर्षभरात केलेल्य
इराण-अमेरिका वाटाघाटीत कोणताही ठोस करार न झाल्यामुळे, 13 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात बाजारात तीव्र चढ-उतार दिसू शकतात. कच्च्या तेलाच्या अस्थिर किमती, परदेशी गुंतवणूकदारांची सक्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्राच्या वीज निर्मिती कंपनीला (महाजेनको) स्वतःच्या मालकीची कोळसा खाण प्राप्त झाली असून, यामुळे राज्याची वीज निर्मिती
गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ लवकरच स्वायत्त होणार आहे. मराठवाडा, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या परिसरात जागतिक दर्जाचे पर्यटन विकसित करण्याचा निर्णय नियामक मंडळाच्य
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. त्या हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल होते. आशा भोसले यांचे सुपुत्र आनंद भोसले म्हणाले, माझी आई आशा भोसले यांचे निधन झाले आहे. उद्
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काय आहे हे भारतामधील लोकांना माहिती आहे.संजय राऊत तुम्ही पाकिस्तानची चाटुगिरी करू नका, त्यांची प्रवक्तेगिरी करू नका. पाकिस्तानचे उदो उदो करण्याचे काम
छत्रपती संभाजीनगर येथे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. औरंगपुरा येथील महात्मा फुले यां
आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) ची चाहती आणि दक्षिण कोरियाई कंटेंट क्रिएटर मिशेलचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात ती भारतातून आलेल्या एका पार्सल
भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने पुन्हा एकदा खरातच्या कुख्यात कार्यालयाची झडती घेतली आहे. त्यात त्यांनी खरातविरोधात भक्कम पुरावे गोळा केलेत. या पुराव्यांच्या न्
उत्तराखंड चारधाम यात्रा (2026) सुरू होण्यास काही दिवस बाकी आहेत. यावेळी केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिल रोजी आणि बद्रीनाथचे दरवाजे 23 एप्रिल रोजी उघडतील. तर गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे 19 एप्र
आयटी क्षेत्रात माझं करिअर घडवायला गेली अन् आता मी आज अशा वळणावर उभी आहे, जिथे माझा विश्वास आणि माझा धर्म दोन्ही पायदळी तुडवले गेलेत. सोबत शिक्षण घेतलेल्या दोन मुलाच्या बापानं माझ आयुष्य उध
नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या पाशात पोलिसांच्या विशेष तपास पथकाचा (SIT) फास दिवसेंदिवस आवळला जात आहे. या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत असतानाच, सामाजिक कार्यकर्त्या अ
बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार यांनी कन्हेरी
शरीराला निरोगी कार्यासाठी 37C या विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. उन्हाळ्यात तापमान वाढल्यावर शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी घाम बाहेर टाकते. सतत घाम आल्याने पाण्यासोबत आवश्यक खनिजेही बाहे
बिहारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण असेल? भास्करने हा प्रश्न बिहारच्या लोकांनाच विचारला. 33.5% लोकांनी सांगितले की उपमुख्यमंत्री सम्राट चौधरीच मुख्यमंत्री व्हावेत. 31% लोक नितीश कुमार यांचे पुत्
गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. फुफ्फुसांमध्ये (लंग्स) समस्या झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यांना शनिवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मी शरतचंद्र बुरुदा आहे, ओडिशातील मलकानगिरी जिल्ह्यातील सरपल्ली गावाचा रहिवासी. मी एक निवृत्त पोलीस अधिकारी आहे. 1990 च्या दशकाच्या शेवटी जेव्हा मी पोलीस दलात रुजू झालो, तेव्हा ओडिशाच्या दंडक
वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांचा शिरकाव झाल्याच्या शरद पवारांच्या भूमिकेचे काँग्रेसने जोरदार समर्थन केले आहे. शरद पवारांच्या मताशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. संघ विचार
महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीच्या नावाख
सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास ट्रक आणि जीपच्या अपघातात जीपच्या केबिनने पेट घेतल्याने नवदाम्पत्यासह तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर एक महिला जीपमधू
राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे लोण छत्रपती संभाजीनगरमध्येही पोहोचले आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी, तुकडीला मान्यता नसतानाही स
बिहारमधील कटिहार येथे शनिवारी उशिरा संध्याकाळी बस आणि पिकअपच्या धडकेत 13 लोकांचा मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील 5 लोक होते. मृतांमध्ये 10 महिला, 2 पुरुष आणि एक लहान मुलगी आहे. यात 11 मृत पूर्णिय
जळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूट करण्याचा एक अजब प्रकार समोर आला आहे. ज्या किमतीत जळगाव ते मुंबईचे जनरल रेल्वे तिकीट मिळते, त्याच्या दीडपट रक्कम जळगावकरांना कार पार्किंगसाठी
सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार असल
सलमान खानच्या आगामी 'मातृभूमी' चित्रपटाबाबत नवीन बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, भारत-चीनचे सुधारत असलेले राजनैतिक संबंधांवर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये यासाठी चित्रपटात अनेक बद
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धादरम्यान, अमेरिकन सैनिकांनी सुमारे 36 लाख लिटर कॉफी प्यायली. तर, उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे एका मुलाला साप चावल्याने त्याला 12 तास गंगा नदीत बांध
वेळ खूप मौल्यवान आहे, वाया घालवू नये. जेव्हा आपण वेळ विनाकारण खर्च करतो, तेव्हा जीवनातील अगणित चांगल्या संधीही गमावून बसतो. गेलेली वेळ कधीच परत येत नाही, मग आपण कितीही धन खर्च केले किंवा प्रयत
येथील एका खासगी रुग्णालयाच्या परिचारिकांसाठी असलेल्या रुममध्ये शनिवारी (दि. 11) दुपारी 22 वर्षीय नर्सने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. नाशिकरोड पोल
कायम वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगर आणि राणेनगर बोगद्यांच्या कामांची डेडलाईन 21 जुलै असली तरीही केवळ वाहतूक कोंडी आणि काम करण्यासाठी येत असलेल्या अडच
भोंदूबाबा अशोक एकनाथ खरात याने पुणे, शिर्डी आणि नाशिकसारख्या मोठ्या शहरांनंतर आता सोलापुरातही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे तपासातून समोर आले आहे. अशोक खरातने उत्तर सोलापूर
‘हा माझा मुलगा आहे आणि मी याला तुमच्या देखरेखीत सोडत आहे, याची काळजी घ्या.’ माझी आई अशाच प्रकारे माझ्या बालपणीच्या घराबाहेर उभ्या असलेल्या त्या मोठ्या उंबराच्या झाडाशी माझी ओळख करून देत अस
शहरातील शिवणी येथे शुक्रवारी रात्री उशिरा २३ वर्षीय तरुणाची पूर्ववैमनस्यातून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत तरुणाचे नाव अभिषेक रवींद
बाळापूर नगर परिषद क्षेत्रात साफसफाईची कामे पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे असून, याबाबत नगर परिषदेमधील ११ सदस्य
भारतीय संविधानाचे आता सिंधी भाषेतही अधिकृत विमोचन झाले आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्याचा बहुमान अकोल्यातील सिंधी समाजाला मिळाला आहे. सिंधी भाषा दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्
ॲल्युमिनियम उत्पादनांचे डिझाइन आणि निर्मिती करणाऱ्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'एचआरएस अलुग्लेज लिमिटेड'ने (HRS Aluglaze Ltd) मोठी झेप घेतली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल करणारी कामगिरी केल
भारतीय टेक ब्रँड Ai+ ने नवीन स्मार्टफोन सिरीज नोवा 2 लॉन्च केली आहे. यात कंपनीने दोन स्मार्टफोन Ai+ नोवा 2 आणि Ai+ नोवा 2 अल्ट्रा सादर केले आहेत. याव्यतिरिक्त, कंपनीने आपला पहिला फ्लिप फोन Ai+ नोवा फ्लि
मराठवाड्यात शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने अकोल्यातही ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.५० च्या सुमारास काही भागात अतिसौम्य धक्के काहींना जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या
समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, ११ एप्रिल रोजी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध कार्यक्रमातून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. शि
हरियाणवी गायक मासूम शर्माने पुन्हा एकदा स्टेजवर शिवीगाळ केली. शनिवारी तो उत्तराखंडमधील देहरादून येथील डीएव्ही कॉलेजमध्ये शो करण्यासाठी पोहोचला होता. यावेळी, मासूमने मंचावरून सांगितले क
मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध झालेल्या मेळघाटमधील आमझरीचे मध आता सर्वदूर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यासाठी तीन संस्थांनी आपसात सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळ
महात्मा फुले यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे, हा त्यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. एवढेच नव्
आदर्श गाव, स्मार्ट सिटी अशा कितीतरी महत्वाकांक्षी योजना शासनाच्यावतीने सुरू करण्यात आल्या असल्या तरी वास्तव काहीतरी वेगळेच आहे. दर्यापूर तालुक्यातील धामणा हे गाव याची साक्ष देते. शंभर टक
बीड नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, निवडणुकीतील पराभव पचवणे कठीण झाल्याने शिवसेनेचे पराभूत उमेदवार व माजी सभापती बाळासाहेब जाधव यांनी आपल्या समर्
येथील पुतळा पार्क परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागी आता भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. बार्शी नगर परिषदेच्या शुक्रवारी (दि. १०) झाले
वारकरी सांप्रदायाचा इतिहास आणि संत साहित्यातून विश्वव्यापक मानवी जीवनाचे दर्शन होते. जीवनात आपले पणाची व अहंकारी भावनेचे बळ वाढते. अहंकाराला छेद देत संसार जिंकण्याची व संसार व परमार्थ या
सोलापूर शहर व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित साडेचार हजार शाळांमध्ये शनिवार (दि.११) पासून पटपडताळणी व संकलित मूल्यमापन परीक्षा एकाच वेळी सुरू झाली. या प्रक्रियेत आतापर्यं
जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून शुक्रवारी पहिली यादी जाहीर झाली आहे. यंदा पहिलीच्या वर्गासाठी २६७३ विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी मिळणार असून २८७२ जागांसाठ
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १९व्या हंगामात आज गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) समोर ५ वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स (MI) चे आव्हान आहे. हंगामातील २०वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सं
आयपीएलच्या या हंगामात आज सलग दुसऱ्या दिवशी दोन सामने खेळले जातील. दिवसाचा पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात इकाना स्टेडियमवर होईल. सामना दुपारी 3.30 वाजता सुरू हो
जिल्हा शासकीय रुग्णालयात आता कॅन्सर रुग्णांसाठी मोफत फिजिओथेरपी उपचार सुरू करण्यात येणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे उपचार प्रत्यक्षात सुरू होणार असून, यासाठी १० बे
देशभरात उष्णता वाढत आहे. हवामान विभागाच्या मते, उत्तर-पश्चिम भारतात तापमान 6 ते 8 अंशांपर्यंत वाढू शकते. मात्र, शनिवारी संध्याकाळी अटल बोगदा आणि मनालीच्या आसपासच्या परिसरात हलकी बर्फवृष्टी
शहराच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक माळीवाडा वेशीभोवती पडलेला अतिक्रमणाचा विळखा तातडीने दूर करण्याचे निर्देश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिले आहेत. या वास्तूच
तत्कालीन समाजातील जातिभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील मक्तेदारीविरुद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी संघर्ष केला. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी
सारसनगर येथील दामोदर विधाते मास्तर विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये महात्मा फुले यांच्या कार्या
महापुरुषांची जयंती उत्सव म्हटले की डीजेचा दणदणाट, डामडौल अशी स्थिती असते.मात्र बेलापूर ग्रामपंचायत,सावता मंडळ,एम.पी. सोसायटी, महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने बेलापूरात क्रांतीसू
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या साठवण तलावातील मुरुम विक्रीवरून सुरू असलेल्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे. नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी दिलेल्या लढ्यामुळे या मुरुमाची मोजणी होऊन विक्रीच
सोनई घोडेगाव येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या यात्रा उत्सवात यंदा भक्ती आणि शक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. परिसरातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या या यात्रेची सांगता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ ते रात्री १२ या कालावधीत मालेगाव- मनमाड- अहिल्यानगर (इंदूर- पुणे) राष्ट्रीय महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राह
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेतून मयत शेतकऱ्याच्या पत्नीला दोन लाख अनुदान मंजुरीचे पत्र देतांना इगतपुरी कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी किशोर भरते. शेती करतांना होणारे अपघात, वी
प्रतिनिधी | नामपूर महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान श
बागलाण तालुक्यातील ५० हून अधिक गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांना तातडीने भरीव आर्थिक मदत मिळावी,
दुगाव येथील दुग्धेश्वर मैदान येथे सुरू असलेल्या संत मीराबाई संगीतमय चरित्रकथेचा पाचवा दिवस अत्यंत भावपूर्ण आणि ज्ञानवर्धक ठरला. कथाकार वैष्णवभूषण श्री राधा महाराज (देवरगावकर) यांनी शुक्
खासगीकरण आणि मक्तेदारीमुळे सामान्य माणसाच्या उपजीविकेची साधने हिसकावून घेतली जात आहेत. भांडवलीकरणामुळे रोजगार आणि शेतीचे प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थ
राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले की, केशव बळीराम हेडगेवार यांनी देशाला परकीय राजवटीतून मुक्त करण्यासाठी आणि हिंदूंमधील फूट संपवण्याच्या उद्देशाने RSS ची स्थापना केल
आयपीएलच्या १९व्या हंगामातील १८ सामने संपले आहेत. भारताला टी-२० विश्वविजेता बनवणारे १५ खेळाडू वेगवेगळ्या संघांमध्ये खेळत आहेत. प्लेअर ऑफ द टूर्नामेंट संजू सॅमसनने शनिवारीच शतक झळकावले. त्
खुलताबाद येथील हजरत जर जरी जर बक्ष उरुसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियोजनाला वेग दिला आहे. तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली उरूस व्यवस्थापन समितीची बैठक झाली. उरूस आयोजना
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण होते. विविध कार्यक्रम घेण्यात आले. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी ८ वाजता म
जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासाठी पटपडताळणी मोहिमेला शनिवारपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी स्टुडंट पोर्टल ॲप व्यवस्थित न चालल्याने अनेक श
पिंपळदरी गावालगतच्या परिसरात महावितरणच्या एका विद्युत डीपीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी (११ एप्रिल) सकाळी १०.३० वाजता घडली. काही धाडसी युवकांनी प्रसंगावधान राखून वेळीच आग
जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शनिवारी वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन वेरूळ विकास आराखड्याबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर ही त्यांची प
तालुक्यातील पुरी येथील जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन ‘धर्म अनेक, भावना एक’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा सांस्कृतिक कार्यक्रम आय
चिंचवण (ता. सिल्लोड) येथे २० फेब्रुवारीपासून सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे पाणी पूर्णतः आटल्याने गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना मोठ्या हाल
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२६ च्या १८व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला २३ धावांनी हरवले. चेपॉक स्टेडियममध्ये संजू सॅमसनने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या क्लबमध्ये प्रवेश केला. तो टी-२०
मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू पांगरा शिंदे (ता.वसमत)गावात होता. या गावात गेल्या ७ वर्षांत भूकंपाचे ६ धक्के बसले आहेत. तसेच वारंवार भूगर्भातू
गेल्या वर्षी उत्तराखंडमधील धराली येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे गंगनानी ते गंगोत्री धामपर्यंतचा सुमारे ४६ किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन व राज

30 C