नीतीश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'रामायण' चित्रपटाचा पहिला टीझर उद्या म्हणजेच गुरुवारी भारतात प्रदर्शित केला जाईल. अलीकडेच लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या चित्रपटाच्या स्पेशल प्
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. दिलीप एडतकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे पद केवळ नाममात्र असून, त्यात काम करण्यास स्वारस्य नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. त्यांनी बुध
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांनी अमरावतीत 'मुख्यमंत्री सावत्र बहीण' महिला मोर्चाची स्थापना केली आहे. केवळ 'केवायसी' (KYC) प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्य
अमरावती शहर गुन्हे शाखेने बुधवारी सातुर्णा एमआयडीसी परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेसह दोन तरुणी आणि दोन पु
अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) इर्विन, डफरीन आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयांचा ताबा मिळवण्यात अडचणी येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग या हस्तांतरणास तयार नसल्याने ज
मोर्शी नजीक रिद्धपुर येथे निर्माणाधीन रेल्वे पुलाचा लोखंडी भाग अंगावर कोसळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ईश्वर उदेभान भुरभुरे (३५, रा. दाभेरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना आज, बुधव
मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील आकी मोरघड गावात अचानक आग लागल्याने दोन ते तीन घरे जळून खाक झाली. या आगीत बाहेर पडता न आल्याने ७५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. मानकया गणसा बेलसरे असे मृत वृद्ध
उत्तमनगर पोलिसांनी एमडी ड्रग विक्रीचे मोठे जाळे उघडकीस आणले आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून हे रॅकेट समोर आले. पोलिसांनी आठ आरोपींना निष्पन्न केले अ
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्राने सर्वांच्या भुवय
दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संध्याकाळी 7 वाजता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक झाली. यात पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे भा
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) निवडणुकीच्या निकालासंदर्भात 'परिवर्तन' गटाने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या याचिकेद्वारे नव्या मानकऱ्यांना पदांपासून दूर ठेवण्
'गानवर्धन' संस्थेतर्फे ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित अजय जोगळेकर यांना कै. पंडित आप्पासाहेब जळगावकर संवादिनीवादक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उस्ताद फैयाज खाँ यांच्या हस्ते हा पुरस्क
'मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती', असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले होते. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती ज
देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोच्या विमानांचे तिकीट गुरुवारपासून महाग होईल. एअरलाइनने देशांतर्गत उड्डाणांवर जास्तीत जास्त ₹950 पर्यंत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर ₹10,000 पर्यंत अ
केंद्र सरकारच्या मालकधार्जिण्या कामगार धोरणाविरुद्ध केंद्रीय कामगार संघटनांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देऊन, बंदर व गोदी कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत जोरदार निदर्
पुणे महानगरपालिकेने शहरात पसरलेल्या अनधिकृत आणि धोकादायक ओव्हरहेड केबल्स हटवण्यासाठी बुधवारपासून धडक मोहीम सुरू केली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. शह
CBI ने रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) आणि अनिल अंबानी यांच्या विरोधात नवीन गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई LIC च्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. तपास यंत्रणेचा आरोप आहे की, अनिल अंबानी आणि त्यांच्या
लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी बुधवारी लष्कराच्या दक्षिण कमांडचे 'जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ' म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची जागा घेतली असून, सेठ यांनी त्याच द
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी लोकसहभागातून आरोग्य समृद
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रकरणात झालेल्या अर्भक मृत्यू प्रकरणाने गंभीर वळण घेत अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे य
खराडी येथील व्हर्टीलास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील 100 हून अधिक सदनिकाधारकांनी बुधवारी आपल्या हक्काच्या घरासाठी धरणे आंदोलन केले. 95 टक्के रक्कम भरूनही गेल्या दोन वर्षांपासून घरांचा ताब
पुण्यातील खराडी परिसरात बेकायदेशीररित्या स्टेज उभारून मोठ्या आवाजात गाणी वाजवणे आणि रस्त्यावर गर्दी करून वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आ
रशियाचे मिलिटरी ट्रान्सपोर्ट प्लेन An-26 मंगळवारी क्रिमियामध्ये क्रॅश झाले. यात 23 प्रवासी आणि 6 क्रू सदस्य होते. सर्वांचा जागीच मृत्यू झाला. रशियन वृत्तसंस्था तासच्या मते, आधी विमानाचा संपर्क
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनी नम्रमुनी यांच्या चमत्कारामुळे आपली घशाची समस्या दूर झाल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात अंध
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे निकटचे सहकारी राणा सनाउल्लाह आणि दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे छायाचित्र फैसलाबादमध्
इराणमध्ये सरकार आणि धार्मिक सेना (IRGC) यांच्यात संघर्ष वाढल्याची बातमी आहे. तेहरान टाइम्सच्या वृत्तानुसार, इराणची शक्तिशाली लष्करी संस्था इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि राष्
चंदीगडमध्ये पंजाब भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट झाला आहे. यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून तपास सुरू केला. घटनास्थळी चंदीगड पोलिसांची अनेक पथके पोहोचली आहेत. चंदीगडच्या एसएसपी कं
मुंबईतून कोकणात जाणारी ट्रेन रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही पूर्वीप्रमाणेच दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती. ही मागणी रेल्वे
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार अशा चर्चा वारंवार केल्या जात आहेत. तसेच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 16 फेब्रुवारी रोजी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्
भारतीय फुटबॉलसाठी एएफसी एशियन कप 2027 पात्रता फेरीतील हॉंगकॉंगविरुद्धचा सामना एका खास क्षणाचा साक्षीदार ठरला. भारताने हा सामना 2-1 ने जिंकून स्पर्धेतील आपला प्रवास संपवला. हा भारताचा स्पर्धे
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील इंधन टंचाई विशेषतः घरगुती गॅसच्या टंचाईवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काळ्या बाजारात गॅसचे एक सिलिंडर
भारतीय क्रिकेट संघ जुलै 2026 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. सर्व सामने हरारे येथे होतील. 23 जुलै रोजी पहिला सामना बुधवारी झिम्बाब्वे क्रिकेट
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभेसाठी आत्तापासूनच तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी शिवसेना शिंदे गटाने राज्यातील लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप
न्यूझीलंडने महिला वनडेमधील सर्वात मोठा रन चेज यशस्वीरित्या पार केला. दुसऱ्या वनडेमध्ये संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 गडी राखून विजय मिळवला. अमेलिया केरच्या नाबाद 179 धावांच्या खेळीच्या जो
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेत्री अनिता आडवाणी यांची ती याचिका फेटाळून लावली, ज्यात त्यांनी दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबतच्या त्यांच्या संबंधांना विवाहाची मान्यता देण
4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 6 केरळ राज्य चित्रपट पुरस्कार जिंकलेल्या दक्षिण दिग्दर्शकाला मंगळवारी कोची येथून अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले हो
नाशिकचा भोंदू अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांशी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी खरात त्यांना नकळत एक विशिष्ट औषध देत होता, अशी माहिती एसआय
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने आदित्य धरच्या 'धुरंधर: द रिवेंज' या चित्रपटाचे पुनरावलोकन (रिव्ह्यू) शेअर केले आहे. विकीने सोशल मीडियावर चित्रपटाच्या निर्मितीचे आणि रणवीर सिंगच्या अभिनयाचे भर
आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे 4 फलंदाज टॉप-10 मध्ये आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 200 धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या कॉनर एस्टरहुइजनने 64 स्थानांची झेप
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी सांगितले की, 'बिजू बा
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवीन कार्यकारी मंडळाने आज पदभार स्वीकारला. या मंडळाला पाच वर्षांचा कालावधी मिळणार असून, कार्याध्यक्षाऐवजी आता अध्यक्ष हेच कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतील.
या वर्षी मार्चमध्ये एकूण जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 8.8% वाढून ₹2 लाख कोटींच्या पुढे गेले. एक वर्षापूर्वी मार्च 2025 मध्ये ते ₹1.83 लाख कोटी होते. तर, निव्वळ जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 8.2% वाढून ₹1.7
पुण्यात पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून सुमारे सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा
राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील ई-केवायस
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांना फोन करून व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आपली बाजू स्पष्ट केल
सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर १ एप्रिल रोजी 'वॉर लॉकडाउन नोटीस' व्हायरल झाली, ज्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. अशोकचक्र आणि मंत्रालय यांसारख्या चिन्हांसह तयार केलेली ही नोटीस पहिल्या दृष्ट
राज्य मंत्रिमंडळाची आज झालेली बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून विविध विभागांशी संबंधित सहा मोठे निर्णय या बैठकीत मंजूर करण्यात आले. या निर्णयांमुळे शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग घटक, तसेच सामा
राज्यात वणव्यांशी लढताना वनरक्षक, वनपाल आणि अस्थायी वनमजुरांचे होत असलेले मृत्यू गंभीर वळणावर पोहोचले आहेत. ‘महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना’ने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत स
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील ‘पांगडी’ या नर वाघासह एका वाघिणीच्या बेपत्ता झाल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद न झाल्यामुळे हा गैरसमज पसरल
महाराष्ट्र सरकारने राज्यातील मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत २१ जिल्ह्यांमधील तब्बल ३०८ मदरशांना ५० लाख रुपयांचे
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा योजनेसारखीच अवस्था नवीन 34 इलेक्ट्रिक बस येण्याची झाली आहे. जून 2023 पासून नवनवीन डेडलाईन दिली जात आहे. यात आता मे 2026 ची भर पडली आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाला मा
राज्यात पुढील तीन ते चार दिवस वादळी पावसाचे वातावरण राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विविध भागांत ढगाळ वातावरणासह वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनी नम्रमुनी यांच्या चमत्कारामुळे आपली घशाची समस्या दूर झाल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात अंध
कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) नंतर 60 लाख आक्षेपांपैकी सुमारे 47 लाख आक्षेपांचे निराकरण 31 मार्चपर्यंत
हिंगोलीत गर्भाशयावर एकापेक्षा अधिक गाठी असलेल्या असलेल्या एका ४५ वर्षीय महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेस जिवदान देण्यात आले आहे. सदर महिलेची प्रकृती सामान्य असून त्
अशोक खरात प्रकरणी कोणाला आरोपी करायचे आणि कोणाला अटक करायची हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीवर आहे. त्यांच्या पक्षातील अनेक लोक यामध्ये गुंतलेले आहेत. फडणवीसांनी या प्रकरणी कोणालाही पाठि
हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल १.३३ कोटी रुपयांचा निधी खर्च करूनही गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरु असून गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्
सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाची खांद्यावर जबाबदार असणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने कोठडीतील महिलेकडे तिच्या मुलीला शरीरसुखासाठी आपल्याकडे पाठवण्याची मागणी केल्याची संतापजनक घटना अकोल
रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' (धुरंधर: द रिव्हेंज) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने विक्रम करत आहे. 13 दिवसांत चित्रपटाने जगभरात 1435 कोटी रुपयांची कमाई केली आणि 'RRR' च्या सर्वकालीन कमाईला मागे टाकले. यास
अमेरिकेच्या फ्रीलान्स पत्रकार शैली किटल्सन यांचे मंगळवारी इराकची राजधानी बगदादमध्ये अपहरण करण्यात आले. अज्ञात हल्लेखोरांनी शैली यांना अल-सादून स्ट्रीटवरील बगदाद हॉटेलजवळून पळवून नेले.
जैन मुनी नयन पद्मसागर यांनी स्वराज्य सौदामिनी ताराबाई ह्या जैन समाजाच्या असल्याचे विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या विधानाप्रकरणी राज्यात संतप्त पडसाद उमटले असताना आता जैन
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी आसाममध्ये पोहोचले. त्यांनी दिब्रुगडमधील चहाच्या मळ्याला भेट दिली. तेथे काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला, त्यांच्याकडून चहाची पाने तोडायला शिकले, तसेच महि
अमेरिकन आयटी कंपनी ओरेकलने सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कर्मचारी कपातीमध्ये एकट्या भारतातील 12 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्या
वसमत तालुक्यातील कुरुंदा शिवारात स्थानिक गुुन्हे शाखा व कुरुंदा पोलिसांच्या पथकाने झन्नामन्ना जुगार अड्डयावर छापा टाकून 7 मोबाईल, 4 दुचाकीसह 2.78 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 9
भोंदू अशोक खरातचे महिलांसोबतचे 3500 हून अधिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने या सर्व व्हिडिओच्या लिंक्स सोशल मीडियावरून हटवल्या आहेत. प
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आजच्या सुनावणीपूर्वीच मोठी घडामोड समोर आली आहे. खरातला जिल्हा न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू असताना, विशेष सरकारी वकील अजय मिसरा यांनी या प्रकर
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाली होती हे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो.आम्ही सत्य सांगत होतो.पण त्यावेळी अशी चर्चा झाली नाही असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाची गती वाढली असून एसआयटीने आता चौकशीचा फास अधिक घट्ट केला आहे. काल अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याच्यासमोरच त्याचा चार्टर्ड अका
‘इक कुड़ी’, ‘बरगद’ यांसारख्या प्रसिद्ध गाण्यांचे गायक अर्पित बाला अलीकडेच हैदराबादमधील कॉन्सर्टमुळे वादात सापडले. खरं तर, हैदराबादमध्ये सुरू असलेल्या परफॉर्मन्सदरम्यान एका चाहत्याने स
संगमनेर विधानसभा निवडणुकीत जायंट किलर म्हणून चर्चेत आलेल्या सत्ताधारी शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांचा विजय आता न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात
मंगलप्रभात लोढा यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे. संजय राऊत यांना राज्याच्या इतिहास माहिती आहे का? लोढा यांनी पत्रा चाळीत घोटाळा केला नाही, मराठी माणसांची घरं लुटत तिजोरी भरली नाही, त
इटलीला सलग तिसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवता आले नाही. वर्ल्ड कपच्या युरोपियन क्वालिफायर्सच्या अंतिम फेरीत त्याला बोस्निया आणि हर्जेगोविनाच्या हातून पेनल्टी शूटआउटमध्ये 1-4 ने
देशातील 5 राज्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममध्ये पोहोचले आहेत. त्यांनी आज सकाळी दिब्रुगडमधील एका चहाच्य
संयुक्त अरब अमिराती (UAE) अमेरिका-इराण युद्धात थेट सहभागी होण्याची तयारी करत आहे. वॉल स्ट्रीट जर्नल (WSJ) च्या अहवालानुसार, UAE संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) एक प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न करत
साउथ चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता संतोष कुमार यांनी नुकतेच धुरंधर 2 ची स्क्रिप्ट लिहिण्याचा दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की ही स्क्रिप्ट त्यांनी 2023 मध्ये लिहिली होती, जी आता
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबाबत होत असलेल्या दाव्यांवरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराणी ताराराणी यांना जैन धर्माशी जोडण्याच्य
हिंगोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते व पुलांच्या बांधकामापोटी रखडलेल्या तब्बल 252 कोटी रुपयांच्या देयकासाठी निधीची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात ता. 31 मार्च रोजी केवळ 15.83 कोटी
पुण्यातील स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडित याच्याविरोधात पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी 'डिझाईन बॉक्स'चे नरेश अरोरा यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अजितदादांच्या विमानाचा घातपात की अपघात, या चर्चेम
अमृतसर येथील भारत-पाकिस्तान अटारी सीमेवर होणाऱ्या प्रसिद्ध रिट्रीट सेरेमनीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. अटारी-वाघा सीमेवर दररोज होणारी ही देशभक्तीने भरलेली सेरेमनी पाहण्यासाठी मोठ्या
उन्हाळ्यात तापमान वाढल्याने डिहायड्रेशन आणि फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो. त्यामुळे अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात स्ट्रीट फूड किंवा बाहेरचे अन्न आरोग्यासाठी हानिकारक ठरू
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड (CA) ने 2026-27 हंगामासाठी 21 खेळाडूंची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली आहे. या करारामध्ये विशेषतः कसोटी आणि मल्टी-फॉर्मेट खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. या या
हैदराबादमध्ये एका महिलेने दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केली. तिघांचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले. महिलेच्या पतीने दुसरे लग्न केले होते, त्यानंतर कुटुंबात वाद सुरू होते. पोलिसांनुसार,
महापालिकेने 2025-26 आर्थिक वर्षात मालमत्ता कर, नगररचना आणि मालमत्ता विभागांतून एकूण 450 कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. ट्रेझरी ऑफिसमध्ये रात्रीपर्यंत सुमारे 600 कोटींची बिले काढण्यात आली
बॉलिवूड अभिनेता सलमान खान मंगळवारी टेनिस टूर्नामेंट प्रेसिडेंट कप २०२६ चे उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. हा कार्यक्रम मुंबईतील ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आयोजित करण्यात
नांदेड जिल्ह्यातील प्रख्यात शिवव्याख्याते आणि बहुजन चळवळीतील अभ्यासक हभप मधुकर महाराज बारूळकर यांचे रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. ढवळे कॉर्नर परिसरात दुपारच्या सुमारास ही दुर्घटना
दशकाहून अधिक काळ न्यायालये, केंद्र सरकार आणि राज्ये ट्रान्सजेंडर हक्कांचा विस्तार करण्यासाठी एकत्रकाम करत आहेत. पण आता केंद्र सरकार कायद्यातदुरुस्ती करून आम्हाला मागे नेऊ इच
चारही बाजूंनी धगधगणाऱ्या चिता. यांच्यामध्ये अनेक तांत्रिक समाधी अवस्थेत बसून साधना करत आहेत. सर्वांच्या आपापल्या पद्धती आहेत. कुणी मोठ्याने मंत्र म्हणत आहे, तर कुणी थंड चितेवर धूनी लावून ब
आजकाल जगात जे देश युद्ध करताहेत, त्यांच्याबद्दल विश्लेषकांचेअसे म्हणणे आहे की, ज्यांचे हेरगिरीचे जाळे भक्कम असेल आणिजो कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर करेल, तोच जिंकेल. जगाचे हे जे

27 C