येथे मंगळवारी (२४ मार्च) शासनाच्या महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान घेण्यात आले. परंतु अभियानास वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहता तिसऱ्या फळीतील अधिकारी उपस्थित झाल
वैजापूर शहरात सौरऊर्जेच्या नावाखाली ‘बचत’ नव्हे तर बिलांचा स्फोट होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ‘पीएम सूर्यघर’ योजनेतून हरित ऊर्जेत महावितरणच्या नव्या नियमांनी ग्राहकांच्य
वैजापूर तालुक्यातील खंडाळा परिसरात शासकीय गायरान जमिनीतून रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या मुरूम उपसा केला जात आहे. याकडे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचा आर
नाशिक येथील भोंदू अशोक खरातच्या फार्महाऊसवर ५ रिकाम्या पुंगळ्या, वाघाचे कातडे आणि कस्तुरी सापडल्याने त्याने ५ नरबळी दिल्याचा व शिकार केल्याचा दाट संशय पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केला आ
नेटिझन्सने खरातची कुंडली शोधण्यावर जोर लावला आहे. गुगल ट्रेंड्सच्या आकडेवारीनुसार, त्याचे नाव गेल्या ७२ तासांत महाराष्ट्रात ‘मोस्ट सर्चड’ ठरले आहे. ज्या नावाचा १७ मार्चपर्यंत गुगलवर माग
अमेरिका-इस्त्राईल आणि इराण युद्धाचा आज २६ वा दिवस आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दावा केला आहे की अमेरिकेने युद्ध जिंकले आहे. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोल
नाशिक, अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये कार्यात असणारे विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक यांच्यासह तत्कालीन जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी या पदां
27 फेब्रुवारी 2026, सकाळी सुमारे 8 वाजता. गाझियाबादच्या लोणी येथील यूट्यूबर सलीम वास्तिक आपल्या स्टुडिओमध्ये निश्चिंतपणे सोफ्यावर झोपले होते. तेव्हा दोन लोक आत आले. सलीमला काही समजण्यापूर्वीच
धर्मांतर आणि अनुसूचित जातीच्या (एससी) दर्जाबाबत सुप्रीम कोर्टाने व्यापक परिणाम करणारा निकाल दिला आहे. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने स्पष्ट क
शेती आणि शेतकऱ्यांना अवैध व घातक रसायनांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकार ५७ वर्षे जुना कायदा बदलणार आहे. यासाठी सरकार कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक आणत आहे. ते १९६८ च्या कीटक कायद्या
पश्चिम बंगालमधील निवडणुकांपूर्वी राजस्थानमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. बंगालमधून येथे येऊन काम करणाऱ्या मजुरांचा पुन्हा बंगालला परतण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. जर ते मतदानासाठी
पृथ्वीवरील ऊर्जेचा असमतोल विक्रमी पातळीवर पोहोचला असून, त्यामुळे जागतिक हवामान आणीबाणी निर्माण झाली आहे. जागतिक हवामान संघटनेचा ‘स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट २०२५’ व आयक्यूएअरचा ‘वर्ल्ड ए
25 मार्च, बुधवार रोजी मेष राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक आणि नवीन कामांशी संबंधित माहिती फायदेशीर ठरेल. वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि बाहेरील संपर्कांमुळे लाभ मिळण्य
माजी नगरसेविका असलेल्या कविता जाधव या सुनेला स्वत:च्या शाळेत शिक्षिका करण्यासाठी संस्थाचालक सासऱ्याने सर्व नियम मोडले. धक्कादायक बाब म्हणजे ओबीसी विभागाचे प्रादेशिक संचालक जलील शेख यां
विधान परिषदेतील उद्धव ठाकरे यांच्यासह ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे. त्यानिमित्त मंगळवारी सभागृहात आयोजित निरोप समारंभात राजकारणातील कटुता बाजूला सारून एकमेकांवर स्तुतिसुमन
विधान परिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष किंवा पीठासीन अधिकारी हे परिस्थितीनुसार मंत्र्यांना निर्देश देऊ शकतात. मात्र, हे निर्देश म्हणजे ‘ब्रह्मवाक्य’ असू शकत नाही किंवा त्यातून जबाबद
सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक व्यवहार नसून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे एक प्रभावी मॉडेल आहे. राज्यातील हे क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी सरकार लवकरच एक सर्वसमावेशक
गेल्या 36 तासांत इराण युद्धावर ट्रम्प यांची भूमिका नरमली आहे. 23 मार्च रोजी ट्रम्प यांनी दावा केला होता की, त्यांची इराणसोबत अत्यंत अर्थपूर्ण चर्चा झाली आहे आणि ते पाच दिवसांपर्यंत त्यांच्या
मुंबईला लागून असलेल्या मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात सोमवारी रात्री आगीचे भीषण तांडव पाहायला मिळाले. एकापाठोपाठ झालेल्या स्फोटांमुळे लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केले असून,
मुंबईत नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेता फरदीन खान त्याची बहीण लैलासोबत दिसला, जिथे पापाराझींनी लैलाला त्याची पत्नी समजले. यावर फरदीनने तात्काळ स्पष्ट केले की, ती त्याची बह
सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेला अभूतपूर्व गोंधळ, 'मतचोरी'चे आरोप आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना मतदानापासून रोखण्यासाठी झालेली पोलिस कारवाई राज्यभरात
विधान परिषदेतील आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळाचा समारोप करताना उद्धव ठाकरे यांनी कवितांच्या माध्यमातून आपली खंत व्यक्त केली. मात्र, त्यांच्या या भाषणातील उपरोधिक टोलेबाजीवर विधान परिष
लहानपणी आई-वडिलांचे प्रेम प्रत्येकासाठी सारखे नसते. वॉशिंग्टनची नीरा म्हणते की, माझ्या आईने मला सर्व सुख-सुविधांमध्ये वाढवले. चांगल्या शाळा, सुंदर कपडे, परदेश दौरे, संगीत वर्ग आणि प्रत्येक
बालाजी टेलीफिल्म्स, एलिप्सिस एंटरटेनमेंट आणि पत्रकार सुधीर चौधरी यांची कंपनी एस्प्रिट प्रोडक्शन्स एकत्रितपणे “द टेरर रिपोर्ट” हा चित्रपट बनवत आहेत. हा एक राजकीय थरारपट असेल. या चित्रपटात
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी 2021 मध्ये जेव्हा कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ केले होते, तेव्हा त्यांनी एका अशा आभासी जगाचे (मेटाव्हर्स- व्हर्च्युअल रिॲलिटी) स्वप्न दाखवले होते, जिथे लोक
अमरावती जिल्हा परिषदेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या सुमारे ४० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे. सीईओ तथा प्रशासक संजीता महापात्र यांनी २४ मार्च रोजी हा अर्थसंकल्प स
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांनी मंगरुळ चव्हाळा येथे आयोजित शहीद दिन कार्यक्रमात प्रतिपादन केले की, साम्राज्यशाही आणि भांडवलशाही संपुष्टात आणल्याशिवाय जग
दर्यापूर तालुक्यातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांना प्रशासकीय सेवा अधिक सुलभ मिळाव्यात यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे स्थलांतर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँ
तिवसा तालुक्यातील नागरिकांना घरकुल योजनेचे हप्ते अनेक दिवसांपासून मिळाले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी येत्या १० दिवसांत प्रलंबित हप्ते न मिळाल्यास पंचायत समितीवर धडक मोर्च
अमरावती जिल्ह्यातील आलियाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि ४३० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी शासनाने सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय घ
मुंबई उच्च न्यायालयाने ग्रामपंचायत प्रशासकांना मोठे आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करणारा महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिला आहे. या आदेशामुळे महाराष्ट्रातील सुमारे १४,५०० ग्रा
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने 'डॉक्टर ऑफ लेटर्स' (डी.लिट्.) ही प्रतिष्ठित पदवी प्रदान केली. या विशेष दीक्षांत समारंभात बोलताना शिंदे यांनी शिक्
पुणे शहराला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शहरात वाढत्या अंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी एक विशेष मोबाईल ॲप
आखाती देशांमधील युद्धामुळे इंधन तुटवड्याच्या अफवांमुळे मंगळवारी (२५ मार्च) नागपूरसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नेहमी ५० कि
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरलेले असतानाच, आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) भोंदूगिरीच्या समूळ उच्चाटनासाठी कंबर कसली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याती
कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने रिंकू सिंगला संघाचा उपकर्णधार बनवले आहे. फ्रँचायझीने या निर्णयाची घोषणा कोलकाता येथे आयोजित ‘नाईट्स अनप्लग्ड 3.0’ कार्यक्रमात केली. KKR चे CEO वेंकी म्हैसूर यांनी सां
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुण काय करू शकतो, याचे ज्वलंत उदाहरण सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील अर्जुन प्रभाकर फरकाडे यांनी घालून दिले आहे. अत्यंत साध्या कुटुंबात
मल्याळम अभिनेता मोहनलाल यांच्या बहुप्रतिक्षित 'दृश्यम 3' चित्रपटाची रिलीज डेट बदलली आहे. जीतू जोसेफ दिग्दर्शित हा चित्रपट आता 2 एप्रिलऐवजी 21 मे 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. सोम
सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला व समाजकारणाला वैचारिक परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या नि
हिंगोली शहरात तिरुपतीनगर भागात घराला कुलुप लाऊन कुटुंबासह भोजनासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी अवघ्या १६ मिनीटांमध्ये १० लाखांचा मुद्देमाल पळविला होता. या प्रकर
हिंगोली जिल्ह्यातील मागील पाच वर्षात रखडलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे अखेर मंगळवारी ता २४ वितरण झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते पुरस्का
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संशयाचे मोहोळ उठले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या स
चित्रपट 'कांतारा' मधील दैवा सीनची नक्कल केल्याप्रकरणी रणवीर 10 एप्रिल रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात बिनशर्त माफीचे प्रतिज्ञापत्र दाखल करेल. कन्नड समुदायाच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाल
राजकारण हा माझा पिंड नाही, माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचाच आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही माझे इतके उत्तम वर्णन केले, मला इतके जवळून ओळखले, मग 'ऐसी कौनसी बात थी, की और किसी का हाथ पकडना पडा', अशा शब
गुजरात विधानसभेत मंगळवारी यूसीसी विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकात, मृत्यूपत्र नसताना, आई-वडील, मुले आणि पती/पत्नी यांना मालमत्तेत समान वाटा देण्याची तरतूद आहे. आजचा दिवस सुवर्णमय राहील:
‘गिन्नी वेड्स सनी 2’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी आणखी एक खास भेट सादर केली आहे. जिथे चित्रपटातील पहिले गाणे “छाप तिलक” आपल्या एनर्जी आणि बीट्समुळे लोकांना थिरकायला भाग प
सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील I-PAC च्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) टाकलेल्या छाप्यासंदर्भात सुनावणी केली. मंगळवारी न्यायालयाने ममता बॅनर्जींच्या बंगाल सरकारला विचा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील 9 सदस्य आज आपला कार्यकाळ संपल्यामुळे निवृत्त झाले. त्यांना निरोप देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत भोंदू अशोक खरात याच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईविषयी सविस्तर निवेदन केले. त्यात त्यांनी अशोक खरातला कोणत्या पद्धतीने अटक झाली? या प्रकरण
2025 मध्ये पाकिस्तान जगातील सर्वाधिक प्रदूषित देश ठरला. प्रदूषणावरील IQAir चा वार्षिक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये असे नमूद केले आहे की, पाकिस्तानमध्ये PM 2.5 कणांची पातळी WHO ने ठरवून दि
सेनगाव तालुक्यातील मकोडी येथे विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेलेेली तरुणी पाणी काढत असताना विहीरीत पडली. सदर प्रकार वेळीच लक्षात गावकऱ्यांनी तातडीने मदत करून तिला विहीरी बाहेर काढले अन रुग्ण
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा वेगवान गोलंदाज यश दयाल या हंगामात संघासोबत नसेल. संघाचे क्रिकेट संचालक मोहम्मद बोबाट यांनी याची पुष्टी करत सांगितले की, यश वैयक्तिक कारणांमुळे या हंगामात खेळण
हरीश राणा यांनी मंगळवारी दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने याची पुष्टी केली आहे. 31 वर्षांचे हरीश 13 वर्षांपासून कोमात होते. सर्वोच्च न्यायालयाने 11 मार्च र
आयपीएलच्या पहिल्या विजेत्या राजस्थान रॉयल्सला नवीन मालक मिळाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रक्रियेनंतर अखेर 1.63 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 15,289 कोटी रुपयांच्या विक्रमी ब
भारतात आता स्वयंपाकाच्या गॅसचे (LPG) अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल वापरण्याची तयारी सुरू आहे. सरकार इथेनॉल-आधारित कुकिंग स्टोव्ह (चूल) बनवण्यावर काम करत आहे. मंगळवारी अन्न आणि सार्वजनिक वि
आता तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वीपर्यंत तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकाल. यासोबतच, कन्फर्म तिकीट रद्द केल्यास मिळणाऱ्या परताव्याच्या स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत. केंद्र
महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक असलेल्या भोंदू अशोक खरातला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी झालेल्या संक्षिप्त सुनावणीत पोलिसांनी खरातवर नरबळी दिल्याचा संश
उन्हाळ्यात लोकांना स्विमिंग पूल आणि वॉटर पार्कमध्ये मजा करायला खूप आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का की ही मजा आपल्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. खरं तर, अनेकदा पूलच्या पाण्यात असलेले क्ल
महाराष्ट्रात माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असल्याच
राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी संसदेत महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. मंगळवारी 'झीरो अवर'मध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थ
अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात हा सरकार पुरस्कृत बाबा होता की काय? अशी परिस्थिती असल्याची मिश्किल टिप्पणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. तत्कालीन म
विधानपरिषद सभागृहात संविधानातील अधिकारांच्या वाटणीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या भूमिकेवर स्पष्ट शब्दांत आक्षेप नोंदवला. मंत्रिमंडळ, व
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला थांबवण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसह नातेवाईकांना वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन येत असल्याचा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी केला आहे. त्यांच्या
दादर-रत्नागिरी पॅसेंजर कायमची बंद करून त्याऐवजी दादर-गोरखपूर ट्रेन सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे मुंबई आणि कोकणवासियांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, या जनक्षोभाची दख
पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम आशियातील परिस्थितीवर राज्यसभेत बोलत आहेत. ते म्हणाले की, पश्चिम आशियातील संकटामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक आहे. आपल्या व्यापारी मार्गांवर परिणाम होत आ
महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अ
उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी देशाकडे अणुबॉम्ब असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सरकारी माध्यमांनुसार, त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेले हल्ले ह
मुख्यमंत्री योगी मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता लखनऊमध्ये क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि हॉकीपटू राजकुमार पाल यांच्यासह 6 खेळाडूंना नोकरीची नियुक्तीपत्रे देतील. याव्यतिरिक्त, 40 खेळाडूंना पुरस्क
सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, अल्पवयीन मुलांवर होणारे मानसिक, शारीरिक व शैक्षणिक परिणाम आणि डिजिटल सुरक्षेचे वाढते आव्हान या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सखोल चर्चा
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. खरातला सत्ताधाऱ्यांकडून थेट किंवा अप्रत्यक्ष पाठबळ मिळत होते, असा दावा कुंभार यांनी केला असू
वैमनस्यातून तरुणाला दांडक्याने मारहाण करुन त्याचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. टोळक्याने तीक्ष्ण शस्त्रे उगारून परिसरात दहशत माजविली. टोळक्याने परिसरातील वाह
ईशान्येश्वर मंदिरातील त्या गुप्त आणि अंधाऱ्या खोलीत महिलांचे लैंगिक शोषण केले जायचे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. तर खरात हा 12 मार्चला ऑस्ट्रेलियाला पळून जाण
पुण्यातील बालेवाडी येथे एका नियोजित गृहप्रकल्पाच्या परिसरात विजेच्या धक्क्याने सुतारकाम करणाऱ्या कारागिराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेस जबाबदार असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी बांध
हिंगोली जिल्हा परिषदेच्या सेसफंडातील १० कोटींच्या अंदाजपत्रकाला प्रशासक तथा मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी मान्यता दिली आहे. या अंदाजपत्रकात शिक्षण विभागासाठी ९५ लाख तर पा
तुमचं सन साइन काय आहे? आणि मून साइन...? आजच्या पिढीसाठी, म्हणजेच 'जेन-जी'साठी, हे केवळ संभाषण सुरू करणारे सामान्य प्रश्न नाहीत. त्यांच्यासाठी तुमची रास तुमच्या ओळखीचं सर्वात मोठं माध्यम बनली आह
भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहला अदिवि शेष आणि मृणाल ठाकूरच्या आगामी पॅन-इंडिया चित्रपट ‘डकैत: एक प्रेम कथा’ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. निर्मात्यांनी अधिकृत पोस्टरद्वारे ही माहिती दिली.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी विधानसभेत 2026-27 या आर्थिक वर्षाचे बजेट सादर केले. यावेळी सरकारने 1 लाख 3 हजार 700 कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाष
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले की, केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माशी संबंधित लोकच अनुसूचित जातीचा दर्जा मिळवू शकतात. जर कोणी ख्रिश्चन किंवा इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर केले तर त
राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. एकीकडे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. तर दुसरीकडे, मराठवाड्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंब
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रद
भाजप आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधिमंडळातील कामचुकार अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यांनी या अधिकाऱ्यांना भोंदू अशोक खरातची उपमा दिली. मंत्रालयात अशोक खरातचे जादूचे पा
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जी निवडणूक झाली त्यामध्ये शिवसेना नेते मंत्री शंभुराज देसाई यांना ज्या प्रकारे वागणूक दिली ती अतिशय चुकीची होती. मतदारांना मतदान करू दिले नाही. ही सर्व प्
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सैन्यातील शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) मधील महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या प्रकरणावर सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, कायमस्वरू
मविआमध्ये 3 पक्षाचे 3 दिशेला तोंड आहेत. उबाठामध्ये एक उद्धव ठाकरेंचा गट आहे तर दुसरीकडे संजय राऊत यांचा एक गट आहे. ज्यांना पुस्तक प्रकाशनासाठी ठाकरेंना बोलवता येत नाही त्यांनी महायुतीवर बोल
भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्य
सुपरस्टार रजनीकांत यांनी 'धुरंधर 2' या चित्रपटाचे कौतुक केले आणि याला 'मस्ट वॉच' चित्रपट म्हटले. चित्रपट दिग्दर्शक आदित्य धर यांनी याला त्यांच्या कारकिर्दीतील एक खास आणि भावनिक क्षण असल्याच
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) ने एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी एक विशेष उपक्रम
फेमिना मिस इंडिया उत्तराखंड 2026 बनण्याचा माझा प्रवास खूप खास राहिला. या क्षणाचे वर्णन शब्दांत करता येणार नाही. किताब जिंकल्याचा आनंद आहे, पण मिस इंडियाबद्दल थोडी चिंताही आहे… कारण आता पुढचे ल
प्रयागराजमधील कोल्ड स्टोअरेज दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही बचावकार्य सुरू आहे. जेसीबी-बुलडोझरने ढिगारा हटवला जात आहे. आतापर्यंत 4 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
अशोक खरात प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. जनतेसमोर सत्य आले पाहिजे, तर भोंदू बाबावर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची भूमिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी

27 C