हिंगोली शहरातील मस्तानशहा नगर भागात घरा समोर ॲटो लावण्याच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिघे जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सेनगाव ते रिसोड मार्गावर सेनगाव शिवारात पोलिसांच्या पथकाने एका कारसह 5.30 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी भोगाव (ता.जिंतूर) येथील दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 2 गुन्हा दाख
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील अल्पभुधारक तरुण शेतकऱ्याने नापीकी अन कर्जाला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 1 अकस्म
सुनेत्रा पवार यांचा पक्ष वेगळा आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांचे सहकारी होते. ते सुनेत्रा पवारांचे सहकारी असतीलच असे नाही. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टीवर दुसऱ्या पक्
चंदीगडमधील सेक्टर-37 येथील पंजाब भाजपच्या मुख्यालयाबाहेर झालेल्या स्फोटाचे 2 नवीन व्हिडिओ समोर आले आहेत. हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये भाजप कार्यालयाजवळ असलेल्या दुसऱ
चित्रपट निर्माता मधुर भांडारकर यांनी 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. फरीदून शहरयार यांच्याशी बोलताना भांडारकर यांनी चित्रपटाचे यश ऐतिहासिक असल्याचे सांगितले, पण चित
2026 मधील मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘रामायण’मध्ये रणबीर कपूरचा भगवान श्रीरामाचा लूक समोर आला आहे. याची झलक आज म्हणजेच हनुमान जयंतीला प्रदर्शित करण्यात आली. सांगायचे झाल्यास, भगवान रा
त्यांची कामगिरी कदाचित ‘माउंटन मॅन’ दशरथ मांझी इतकी मोठी नसेल, ज्यांच्याबद्दल अनेकांनी ऐकले आहे. पण त्यांचा जिद्द आणि निर्धार मात्र तोच होता. 2024 पर्यंत ओडिशामधील चंदका-डम्पडा अभयारण्यात रा
आपण किती श्वास घेतो, कसा घेतो, याचा हिशेब ठेवणे खूप गरजेचेआहे. शांततेच्या शोधात असलेल्यांना स्वतःच्या श्वासावर काम करावेलागेल. कारण आयुष्यात विचारांतून नाही तर श्वासातून चिंता आतप्रवे
इराण युद्धाला एक महिना पूर्ण झाला आहे. इराणलाअमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी ताकदीचासामना करता येणार नाही, अशी अनेकांना अपेक्षा होती.पण तसे झाले नाही. इराणने युद्ध जि
इक्विटी-रिसर्च फर्म सिट्रिनीने अलीकडेच आर्थिक बाजारात खळबळ उडवून दिली होती, जेव्हा तिने असे एक चित्र सादर केले, ज्यात 2028 पर्यंत एआय (AI) बहुतेक व्हाईट-कॉलर नोकऱ्या संपुष्टात आणेल. अर्थात, याचे
कोलकाता नाइट रायडर्स आज आयपीएल २०२६ च्या सहाव्या सामन्यात त्यांच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. हा सामना ईडन गार्डन्सवर संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल, तर टॉस ७:०० वा
भारताला विश्वासार्ह आणि ‘लो-कार्बन'' (कमीकार्बन उत्सर्जन करणारी) ऊर्जा सुरक्षा हवी आहे. याशोधात थोरियम हे एक धोरणात्मक साधन म्हणूनपुन्हा एकदा पुढे येत आहे. पण याला केवळ एकशक्यत
आजच्या सरकारी नोकरीमध्ये अग्निवीर एमआर म्युझिशियनचे नोटिफिकेशन जारी झाल्याची, ICAI ने 108 पदांवर भरती काढल्याची माहिती. तसेच गुजरातमध्ये स्टाफ नर्सच्या 90 रिक्त जागांची माहिती. या नोकऱ्यांबद्
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे भारताच्या बहुप्रतीक्षित तेजस लढाऊ विमानांच्या इंजिनचा पुरवठा थांबला आहे. या विमानांना इंजिन पुरवणारी अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक (जीई) ने हिंदुस्
शेअर बाजारात आज म्हणजेच 2 एप्रिल रोजी घसरण आहे. सेन्सेक्स सुमारे 1,400 अंकांनी (2%) घसरून 71,700 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही 400 अंकांची (1.90%) वाढ आहे, तो 22,250 च्या पातळीवर आहे. आज बँकिंग, मे
आज (2 एप्रिल) चैत्र महिन्याची पौर्णिमा म्हणजेच हनुमानजींचा प्रकट उत्सव आहे. अशी मान्यता आहे की त्रेतायुगात चैत्र पौर्णिमेला हनुमानजी अवतरले होते. या पर्वावर हनुमानजींची विशेष पूजा करावी. य
आपले जीवन परस्परांच्या सहकार्यावर आधारित आहे. प्रत्येक जीव, मग तो मनुष्य असो, पशुपक्षी असो किंवा निसर्गातील इतर घटक असोत, सर्वजण एकमेकांचे पूरक आहेत. वृक्ष, जल, वायू, अग्नी आणि आकाश यांसारख्य
आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. विलियम मॅथ्यू वॉल्श इंडिगोचे CEO बनले 31 मार्च रोजी विलियम
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बांधलेल्या रस्त्याची सहा महिन्यातच दूरवस्था झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्यांना
2 एप्रिल, गुरुवार रोजी मेष राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील आणि महत्त्वाच्या लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल. वृषभ राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांना
कलियुगात नाम साधना ही भगवंत प्राप्तीच्या मार्गात ज्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे कलियुगात श्रवण भक्ती ही श्रेष्ठ आहे. भगवंताचे नाम श्रवण कथा कीर्तनाच्या अनुषंगाने करून शाश्वत
पश्चिम विदर्भातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्प सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची निर्मित सिंचन क्षमता ही ८५ हजार ००२ हेक्टर, तर जलसाठा ५६४.०५ दलघमी आहे. या प्रकल्पातून अमरावती व वर्धा तालुक
देशातील 5 राज्यांमध्ये पुढील तीन दिवस हवामानात बदल राहील. मध्य प्रदेशातील ३० आणि उत्तर प्रदेशातील ४० जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अलर्ट आहे. बुधवारी उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि अमेठीसह २० शहरा
नमो युवक क्रीडा संस्था, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, करण डेंढवाल व मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने तसेच विदर्भ कुस्तीगिर संघाच्या मान्यतेने नेहरू मैदानावर झालेल्या पुरुष व महिल
शहरातील प्रवीण नगरची सुकन्या आणि जिद्दी कुस्तीगीर गौरी वसंत धोटेने सोलापूर येथे पार पडलेल्या ‘वरिष्ठ महिला महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेत ७२ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावून अमरावती ज
दहावीची परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी मोकळे असतात. तसेच त्यांच्यासह पालकांनाही आता पुढे काय करायचे, कशाप्रकारे १२ व्या वर्गातील परीक्षेची तयारी करून घ्यायची, कुठे शिकवणी लावायची, जेईई कर
मालमत्ता करावरील ५० टक्के शास्ती (दंड) माफी योजनेला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चांदूर रेल्वे नगर परिषदेने मार्च महिन्यात विक्रमी कर वसुली करत इतिहास घडवला आहे. अवघ्या म
महापुरुषांचे पुतळे रातोरात उभे करण्याच्या अनोख्या 'पॅटर्न'ने आता माढा तालुक्यातील अंजनगाव (खे.) येथे प्रशासकीय आणि सामाजिक पेच निर्माण केला आहे. गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ प
विद्यार्थ्यांनो चिकाटी, जिद्द, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करा, यश नक्की मिळेल, परंतु त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्
वर्ष 1991 होते आणि चित्रपट ‘फूल और कांटे’ होता, जेव्हा एक मुलगा मोठ्या पडद्यावर आला. दोन धावत्या बाईकवर उभे राहून त्याने केलेली एंट्री इतकी आयकॉनिक होती की हा चित्रपट पाहणारे लोक आजही ती विसरू
सोलापूर जिल्ह्यातील बालविकास प्रकल्पांतर्गत चालणाऱ्या अंगणवाड्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण ४०८२ अंगणवाड्या कार्यरत असताना, त्यापैकी तब्बल १२६४ अं
प्रतिनिधी | कुर्डुवाडी अमेरिका- इराण युद्धाच्या सावटामुळे व्यापाऱ्यांनी द्राक्ष दर ३०-४० रुपयांपर्यंत खाली आणले होते. निसर्ग आणि हवामान बदलांमुळे ५० टक्के उत्पादनच निघाले. दराबाबत शेतकरी
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला वैराग भागातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवल्याने शासनाने महामार्गात बदल करुन सातारा जिल्ह्यातून नेला जाणार आहे. सुमारे ५४ किलोमीटरने अंतर वाढले असून
खरात दाम्पत्याला तुळशी माळ घालून सत्कार होत असतानाचा व्हायरल फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांची उपस्थिती असल्याने, भोंदूबाबाचे स्थानिक राजकीय
‘दीड महिन्यापासून मला ‘महाराजा’ शिक्षा दिली जात होती, ज्यात डोक्यावर दीड-दीड तास उभे राहावे लागत असे. एक दिवस मी बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत होतो. तेव्हाच एक जोरदार ठोसा माझ्या डोक्यावर लागला
आज संगमनेरमध्ये जेव्हा हनुमान जयंतीचा रथ ओढला जातो, तेव्हा पहिला मान महिलांना मिळतो. ही केवळ परंपरा नाही, तर ब्रिटीश सत्तेचा मग्रुरी उतरवणाऱ्या एका अचाट साहसाची स्वाक्षरी आहे. १९२९ साली ५०
तालुक्यातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त आयोजित त्रिदिनात्मक नामसप्ताह व पारायण सोहळ्याची बुधवारी देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी म
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून मोठ्या प्रमाणात आयोजित केली जात असलेली स्नेहसंमेलने चिमुकल्यांचा उत्साह वाढविणारी आहेत. मात्र त्यांच्यात लपलेल्या सुप्तगुणांना चालना देणारीही आहेत. इंग्
निसर्गाशी अतूट नात जपणाऱ्या आदिवासी संस्कृतीमध्ये ‘मोह’ या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात मोह फुलांचा दरवळ पसरू लागला असून, आदिव
नामपूरसह परिसरात सोमवारी (दि.३०) मेघगर्जनेसह वादळी पाऊस व गारपीट झाली. प्राथमिक अंदाजानुसार, नामपूर मंडळातील मोराणे, अंबासन, काकडगाव, बिजोरसे आणि नामपूर या परिसरात सुमारे ११०० हेक्टरवरील क
शासनाने नव्याने सुरू केलेल्या विकसित भारत जी-रामजी या योजनेतील जाचक अटी आणि तांत्रिक बदलांमुळे तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. ‘फेस ऑथेंटिकेशन' (चेहरा ओळखू
आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवानिमित्त गडावर भाविकांची अलोट गर्दी उसळली असून, पायी येणाऱ्या भक्तांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी अन्नदानाचा यज्ञ सुरू झाला आहे. मानूर गावाजवळील कोल
आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या शिरपूरच्या मानाच्या रथाचे कळवण नगरीत मंगळवारी (दि.३१) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास स्वागत करण्यात आले. देवीला माहेरची स
वर्ष २०२३ आणि २०२४ मध्ये सरकारने वारंवार कांदा निर्यात बंद केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठा गमावल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून निर्यातीला लागलेल्या लगामामुळे शेतकऱ्यांचे अतोनात
तालुक्यातील नांदगाव बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या सोहळ्यात इयत्ता पहिलीची प्रवेशपात्र मुले तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विवि
कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मंगळवारी (ता.३१) उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. दिगंबर ज
पैठण येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचालित आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. येथे अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवनांनी प्
राज्यात बेकायदार वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाकडून दरवेळी कडक आदेश, बंदी आणि कारवाईची आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र पिंप्रीराजा नदीपात्रामधून सुरू असलेली वाळू लूट थांबले
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प (एनसीएलपी) अंतर्गत काम केलेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमि
लासूरगाव (ता.वैजापूर) येथील श्री देवी दाक्षायणी मातेचा यात्रोत्सवास तिथी प्रमाणे येत्या मंगळवार ७ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. हा वार्षिक यात्रा उत्सव केवळ मंदिर प्रशासन किंवा आपल्या ग
ही गोष्ट जुलै-ऑगस्ट 1959ची आहे. स्थळ होते दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थान आणि सकाळची वेळ. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यांची मुलगी इंदिरा गांधी आणि जावई फिरोज गांधी नाश्ता करत होते. नेहरू थोडे अ
जळगाव हा भारतातील दुसरा सर्वात मोठा केळी उत्पादक जिल्हा आहे. येथून दररोज सरासरी २ ते ३ हजार टन जीआय टॅग असलेली प्रीमियम दर्जाची केळी आखाती देश आणि युरोपमध्ये निर्यात होतात, मात्र पश्चिम आशि
शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे कर्मचारी विकास रामदास दिवटे यांच्या आत्महत्या प्रकरणात एक खळबळजनक वास्तव समोर आले आहे. विकास यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि त्यांच्या भाव
हनुमान जन्मोत्सवनिमित्त भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून हजारो भाविक बुधवारी (१ एप्रिल) भरपावसात खुलताबादकडे पायी रवाना झाले. पावसामुळे या मार्गावरील पथदिवे बंद पडले
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने आज 2 एप्रिल रोजी 'आर्टेमिस-2' मिशन लाँच केले. सकाळी 4:05 वाजता 'स्पेस लॉन्च सिस्टम' (SLS) ओरियन स्पेसक्राफ्टमध्ये बसून 4 अंतराळवीर चंद्राकडे रवाना झाले. फ्लोरिडा येथील के
राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला महाराष्ट्र शासनाने अखेर अधिकृत मंजुरी दिली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवार
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील एका अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रसूतीदरम्यान झालेल्या अर्भक मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठप
अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली सर्वसामान्यांपासून धनिकांपर्यंत सर्वांनाच लुटणाऱ्या भोंदू खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. भोंदूगिरीच्या बळावर त्याने केवळ लोका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राला संबोधित करत आहेत. ट्रम्प यांनी घोषित केले आहे की, अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकले आहे. इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमता नष्ट
राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला राज्य शासनाने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता ही मुदत वाढवून ३० एप्रिल २०२६ पर्यंत करण
20 जुलै 1969चा दिवस. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांचा आवाज हेडसेटवर ऐकू आला- ‘हे माणसासाठी एक छोटे पाऊल आहे, पण मानवजातीसाठी एक मोठी झेप आहे.’ 1972 पर्यंत अमे
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नेतृत्वावरून आणि अधिकारावरून राजकीय युद्ध सुरू झाल्याचे दिसते. पक्षाच्या घटनेत बदल करून सर्व अधिकार कार्याध्यक्षांकडे घेण्या
आयपीएल 2026 च्या पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला 6 गडी राखून हरवले. एकना स्टेडियमवर मोहम्मद शमीने पाचव्यांदा पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना रि
नीतीश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'रामायण' चित्रपटाचा पहिला टीझर उद्या म्हणजेच गुरुवारी भारतात प्रदर्शित केला जाईल. अलीकडेच लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या चित्रपटाच्या स्पेशल प्
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. दिलीप एडतकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे पद केवळ नाममात्र असून, त्यात काम करण्यास स्वारस्य नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. त्यांनी बुध
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांनी अमरावतीत 'मुख्यमंत्री सावत्र बहीण' महिला मोर्चाची स्थापना केली आहे. केवळ 'केवायसी' (KYC) प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्य
अमरावती शहर गुन्हे शाखेने बुधवारी सातुर्णा एमआयडीसी परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेसह दोन तरुणी आणि दोन पु
अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) इर्विन, डफरीन आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयांचा ताबा मिळवण्यात अडचणी येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग या हस्तांतरणास तयार नसल्याने ज
हनुमान जयंतीनिमित्त अमरावतीजवळील चांगापूर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने 'वन वे' वाहतूक व्यव
मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील आकी मोरघड गावात अचानक आग लागल्याने दोन ते तीन घरे जळून खाक झाली. या आगीत बाहेर पडता न आल्याने ७५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. मानकया गणसा बेलसरे असे मृत वृद्ध
उत्तमनगर पोलिसांनी एमडी ड्रग विक्रीचे मोठे जाळे उघडकीस आणले आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून हे रॅकेट समोर आले. पोलिसांनी आठ आरोपींना निष्पन्न केले अ
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्राने सर्वांच्या भुवय
दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संध्याकाळी 7 वाजता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक झाली. यात पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे भा
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) निवडणुकीच्या निकालासंदर्भात 'परिवर्तन' गटाने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या याचिकेद्वारे नव्या मानकऱ्यांना पदांपासून दूर ठेवण्
'गानवर्धन' संस्थेतर्फे ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित अजय जोगळेकर यांना कै. पंडित आप्पासाहेब जळगावकर संवादिनीवादक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उस्ताद फैयाज खाँ यांच्या हस्ते हा पुरस्क
'मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती', असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले होते. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती ज
प्रियंका चोप्रा सध्या भारतात आहे आणि तिने बुधवारी आदित्य धरच्या 'धुरंधर 2' या चित्रपटाचे खूप कौतुक केले. प्रियंकाने सोशल मीडियावर चित्रपटाच्या संपूर्ण टीमला अभिनंदन करताना मुख्य अभिनेता र
केंद्र सरकारच्या मालकधार्जिण्या कामगार धोरणाविरुद्ध केंद्रीय कामगार संघटनांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देऊन, बंदर व गोदी कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत जोरदार निदर्
पुणे महानगरपालिकेने शहरात पसरलेल्या अनधिकृत आणि धोकादायक ओव्हरहेड केबल्स हटवण्यासाठी बुधवारपासून धडक मोहीम सुरू केली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. शह
CBI ने रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) आणि अनिल अंबानी यांच्या विरोधात नवीन गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई LIC च्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. तपास यंत्रणेचा आरोप आहे की, अनिल अंबानी आणि त्यांच्या
लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी बुधवारी लष्कराच्या दक्षिण कमांडचे 'जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ' म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची जागा घेतली असून, सेठ यांनी त्याच द
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी लोकसहभागातून आरोग्य समृद
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रकरणात झालेल्या अर्भक मृत्यू प्रकरणाने गंभीर वळण घेत अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे य
खराडी येथील व्हर्टीलास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील 100 हून अधिक सदनिकाधारकांनी बुधवारी आपल्या हक्काच्या घरासाठी धरणे आंदोलन केले. 95 टक्के रक्कम भरूनही गेल्या दोन वर्षांपासून घरांचा ताब
पुण्यातील खराडी परिसरात बेकायदेशीररित्या स्टेज उभारून मोठ्या आवाजात गाणी वाजवणे आणि रस्त्यावर गर्दी करून वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आ
जालना जिल्ह्यातील समृद्धी महार्गावर एका भरधाव ट्रकने महिंद्रा पिकअपला उडवल्याने भीषण अपघात झालाय. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतातील सर्व महिला असल्याचे समजते. या घटनेत पाच ते
रशियाचे मिलिटरी ट्रान्सपोर्ट प्लेन An-26 मंगळवारी क्रिमियामध्ये क्रॅश झाले. यात 23 प्रवासी आणि 6 क्रू सदस्य होते. सर्वांचा जागीच मृत्यू झाला. रशियन वृत्तसंस्था तासच्या मते, आधी विमानाचा संपर्क
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनी नम्रमुनी यांच्या चमत्कारामुळे आपली घशाची समस्या दूर झाल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात अंध

28 C