अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. त्या भोंदू बाबासोबत सरकारमधील अनेकांचे संबंध असल्याचे पुढे आले आहे.
भोंदू अशोक खरातची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावला आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर चौकशी व त्यानंतर अट
पंजाबी गायक करण औजला आज बेंगळूरु येथे होणाऱ्या शोमध्ये आपली ६ गाणी गाऊ शकणार नाही. चंदीगडचे प्रा. पंडित राव धरेन्नवर यांनी पाठवलेल्या तक्रारीनंतर, बंगळूरुच्या जिल्हा बाल संरक्षण युनिटने त
मुंबईमध्ये व्यावसायिक आणि भाजप नेते मोहित कांबोज यांची कन्या मिशिका कांबोज हिच्या १६व्या वाढदिवसाच्या समारंभात शनिवारी रणवीर सिंह, संजय दत्त आणि शाहरुख खान उपस्थित होते. या कार्यक्रमात अ
मोदी सरकार आणि भाजपने देश वाऱ्यावर सोडला आहे. देशाची काळजी या सरकारला राहिली नाही, केवळ निवडणूक जिंकत सत्ता मिळवणे याकडे त्यांचे लक्ष आहे. देश संकटात असताना नेते प्रचाराचे भाषण करत फिरत आहे
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली आहे. तसेच गॅस टंचाईच्या बाबतीत सरकारमध्येच मतभेद आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणतात गॅस टंचाई आहे, तर मु
दहाचे शंभर करणाऱ्यांची जागा तुरुंगातच आहे. चुकीची कामे घेऊन माझ्याकडे केव्हाच यायचे नाही. कारण, चुकीच्या कामाला माझे कधीच समर्थन मिळणार नाही, असे कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट के
खरात प्रकरणी संजय राऊत अनेकांची नावे घेत सहआरोपी करा म्हणत आहे, मग तोच न्याय लावायचा तर मिलींद नार्वेकर आणि ज्याच्या कार्यकाळात त्याला पाणी देण्यात आले त्या उद्धव ठाकरेंना सहआरोपी करायचे
आजच्या सरकारी नोकरीच्या माहितीमध्ये महाराष्ट्र टीईटी परीक्षा २०२६ साठी अर्ज सुरू झाल्याची, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये २४३ पदांसाठी निघालेल्या भरतीची. तसेच राजीव गांधी नॅशनल एव्हि
पंतप्रधान मोदी आजपासून केरळमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील. पंतप्रधान दुपारी सुमारे 2.30 वाजता पलक्कड येथील फोर्ट मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित करतील. सायंकाळी 4:45 वाजता त्रिशूरमध्
“फक्त एक आणखी… शेवटचा एपिसोड” असा विचार करून लोक टीव्हीवर बिंज वॉचिंग करतात. दिवसभराच्या थकव्यानंतरही कधी एक एपिसोड अनेक तासांमध्ये बदलतो, हे कळतच नाही. याचा परिणाम असा होतो की झोप पूर्ण हो
गेल्या काही दिवसांपासून थंडावलेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा आमदार सुनील शेळके यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या १३२ व्या भागात अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, जगात युद्ध सुरू आहे. पेट्रोल-डिझेलचे संकट निर्माण झाले आहे
पंजाबमधील मलेरकोटला येथून पंजाब पोलीस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिस सूत्रांनुसार, आरोपींची ओळख अब्बू गाबा आणि उस्मान अशी झाली आ
पंजाब किंग्सचा फिनिशर शशांक सिंहने आयपीएल 2026 पूर्वी आपल्या ध्येयाबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे की, या हंगामात त्याचे संपूर्ण लक्ष प्रभावी खेळी खेळण्यावर असेल. त्याने सांगितले की, त्याचे उद
आदित्य धर यांच्या 'धुरंधर 2' चित्रपटाच्या कमाईतून पाकिस्तानमधील ल्यारी भागातील काही लोकांनी वाटा मागितला आहे. ही मागणी एका व्हायरल व्हिडिओमध्ये समोर आली, जिथे स्थानिक लोकांनी चित्रपटाच्य
‘भूत बंगला’ चित्रपटाबद्दल स्टारकास्ट आणि दिग्दर्शकाने मनमोकळेपणाने संवाद साधला, ज्यात चित्रपटाची कल्पना, चित्रीकरणाचा अनुभव आणि कॉमेडी-हॉररच्या संतुलनावर चर्चा झाली. दिग्दर्शक प्रियद
भारताचे माजी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आता अमेरिकेच्या टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यांनी आगामी मेजर लीग क्रिकेट (MLC) हंगामासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघासोबत करार केला
मी तुमच्या लायकीचा वडील राहिलो नाही, मला माफ करा...’ अशा शब्दांत मुलाच्या मोबाइलवर पहाटे संदेश पाठवून एका 47 वर्षीय पित्याने मृत्यूला कवटाळले. जुगार आणि दारूच्या व्यसनापायी कर्जबाजारी झालेल
गुंतवणूकदाराचे जीवन कधीकधी आव्हानात्मक होते, जेव्हा दीर्घकाळात उत्तम परतावा देणारी इक्विटी मार्केट व सुरक्षित गुंतवणूक मानले जाणारे सोने हे एकाच वेळी संकटात येतात. अशा स्थितीत विक्री वा
'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल'च्या जयघोषात आणि विठू-माऊलीच्या चैतन्यमयी दर्शनासाठी अवघी पंढरी सज्ज झाली आहे. आज चैत्र शुद्ध एकादशी (कामदा एकादशी) निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा अ
सिडकोतील साईकृपा हाउसिंग सोसायटीत राहणाऱ्या तरुणाने शुक्रवारी (28 मार्च) सायंकाळी गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. समीर राजेंद्र नाईक (34) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर खास
शहरात भटक्या कुत्र्यांनी वर्षभरात 5700 जणांचे लचके तोडले. त्यामुळे सर्व भागातील नागरिक भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मागणी करत आहेत. नागरिकांची ओरड लक्षात घेत मनपाच्या पशुसंवर्धन विभागाने
जर मी तुम्हाला विचारले की तुमच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींची कमतरता आहे तर तुमची यादी किती मोठी असेल? माझी तर खूप मोठी आहे. सर्वात आधी तर मला कावेरी नदीची उणीव भासते. 60 ते 90 च्या दशकादरम्या
येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयालगत वाहणारा मोठा नाला कचऱ्याने भरला आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने कचरा कुजून पाणी तुंबून आहे. यामुळे डांस व इतर किटकांचा प्रादुर्भाव
अकोट तालुक्यात राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत (टप्पा-१) चोहोट्टा बाजार येथे आयोजित शिबिरात नागरिकांच्या तक्रारींचा पूर आला. परंतु अनेक विभ
एकविसाव्या शतकात जगातील प्रत्येक गोष्ट तळहातावर उपलब्ध झाली असून सकारात्मक दृष्टिकोनातून ही प्रचंड मोठी उपलब्धी आहे. याच्या सुयोग्य वापरासाठी संस्कारक्षम पिढी घडवणे, ही आजच्या मातृ शक्
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरात प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भोंदू खरातला मदत करणाऱ्या सुनील तटकरेंसह रुपाली
श्री गजानन महाराज मंदिर लक्ष्मीनगर, श्री संत गजानन महाराज संस्थान रेणुकानगर, श्री राम मित्र मंडळ बोरगाव मंजू यांच्या वतीने आयोजित श्रीरामनवमी उत्सव धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावर
संतांनी जातीव्यवस्थेचा छेद करून समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. संत परंपरेत जातीव्यवस्थेला कोणताही थारा नसल्याचे हभप राजेंद्र महाराज वकटे म्हणाले. ते डाबकी रोडच्या कर
रणवीर सिंहचा चित्रपट धुरंधर 2 (धुरंधर: द रिवेंज) जगभरातील कमाईच्या बाबतीत सहावा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन 1,226.44 कोटी रुपये झाले आहे, ज्यामुळे त
अकोला येथील गोरक्षण रोडवरील यदुराज एचपी गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत लागलेल्या अन्वी मिर्झापूर (ता. अकोला) येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तथा माजी सरपंच शंकर फपूर्डाजी शिरसाट
उन्हाळा सुरू झाला की, खवय्यांना गोड-आंबट मधूर चवीच्या आंब्याची आठवण होते. यंदा रमजान व चैत्र नवरात्रोत्सवाच्या काळात आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे त्यांचे दरही १८० ते २०० रु. क
कष्ट, नाविन्य आणि आपसात उत्कृष्ट समन्वय या आधारे यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घातले. याचे उत्तम उदाहरण येथील एकनाथराव रानडे यांच्या नावाने असलेली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआ
विद्यापीठ आणि कर्मचारी यांच्यातील नाते निष्ठेच्या दृढ धाग्याने बांधलेले असते. कर्मचाऱ्यांनी समर्पण, त्याग, श्रद्धा आणि प्रामाणिकपणाने दिलेल्या सेवेमुळे विद्यापीठ त्यांचे सदैव ऋणी राही
येथील चारगड धरणावरून पाण्याची उचल करुन ते १९ गावांना पुरवण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे ३५ कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली. परंतु कंत्राटदाराची देणी रखडल्यान
शहिदांच्या स्वप्नातील भारत घडवायचा असेल, तर देशहिताचे कार्य करावे लागेल, राष्ट्रीय एकात्मता, देशाची विविधता जपावी लागेल, वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवावा लागेल आणि त्यासाठी बुध्दी प्रामाण्यव
अकोला प्रबोधन वारी समितीतर्फे ‘छत्रपती ते घटनापती’, या प्रेरणादायी विषयावर प्रबोधन वारी आयोजित करण्याचा संकल्प श्री शिवाजी महाविद्यालयात पार पडलेल्या नियोजन बैठकीत घेण्यात आला. ३ एप्रि
दर्यापूर नगरपालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षातील काही नगरसेवकांकडून पक्षाच्या भूमिकेविरोधात वक्तव्ये करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधाकर भारस
तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,आहे. शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी आज लोकसभेत
दक्षिण कशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर स्थित श्री विठ्ठल दर्शनाला कुर्डुवाडीतून जाणाऱ्या भक्तांचा प्रवास धोकादायक बनला आहे. पंढरपूरच्या दिशेने जाणारा कुर्डुवाडी पासून काही अवघ्या काही
शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमाच्या गुणांकनात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेडपीचे सीईओ कुलदीप
वाशिंबे जेऊरवाडी (ता. करमाळा) येथील शंभू महादेवाच्या मानाच्या कावडीचे शिंगणापूरकडे प्रस्थान झाले असून, या सोहळ्यात गावातील एक हजारापेक्षा जास्त भाविकांचा सहभाग असून या कावडी सोबत चाळीसपे
दरवर्षी चैत्री यात्रेनिमित्त भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात दशमीच्या संध्याकाळ पर्यंत केवळ ६८ जनावरे दाखल झालेली आहे. सुमारे २७ एकराचे पालखी तळाचे बाजार मैदान अक्षरश ओस पडल्याचे दिसत आहे.
भोंदू अशोक खरातची आज पोलिस कोठडी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने शनिवारी खरातची सलग 10 तास क
मनपाच्या सन २०२६-२०२७ च्या अंदाजपत्रकीय महासभेत अंदाजपत्रकातील तरतुदींच्या आकडेवारीऐवजी संबंधित विभागाच्या कारभारावरूनच चर्चा झडली. शेवटच्या टप्प्यात माळीवाडा वेस पाडण्याच्या मागणी
चांगले आरोग्य असेल तरच खेळाडू आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. शरीर हीच खरी संपत्ती आहे, त्यामुळे प्रत्येकाने फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे उपप्राच
आजच्या धावपळीच्या जीवनात भक्ती, नामस्मरण आणि संतसाहित्य यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. हरिनाम सप्ताहासारख्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नवीन पिढीला संस्कारांच
जावयाने सासऱ्याच्या घरासमोर लिंबू, हळदीकुंकू, काळी बाहुली टाकून उंबऱ्याची पूजा करुन काळी जादू करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार देवळाली प्रवर येथे २७ रोजी रात्री १२.४५ च्या सुमारास देवळाली
देव ,देश आणि धर्माच्या उत्थानासाठी संघाचे कार्य खूप प्रेरणादायी आहे. संघ स्वयंसेवक कायम देव, देश, धर्म यांचा विचार करून आपले कार्य करतात. संघ स्वयंसेवक घरोघरी जाऊन हिंदू समाजाला जागृत करण्य
राहाता शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख असलेली राजा वीरभद्र महाराज यात्रा यंदा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. शतकानुशतके जपलेली ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून ती लोकसंस्कृतीचा जिव
मी अरुणाचल प्रदेशातील इटानगरची रहिवासी मरीना नीडो आहे- नीडो तानियाची आई, ज्याला दिल्लीत जमावाने मारहाण करून ठार केले. जर असा द्वेष वाढत राहिला, तर एके दिवशी परिस्थिती धोकादायक होऊ शकते. आम्ह
एखाद्या मर्डर मिस्ट्री सिनेमाच्या कथेला शोभेल अशी भयंकर घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. येथील एका पोलिस महिलेने स्वतःच्या पोलिस असणाऱ्या वडिलांना मिल्कशेकमध्ये विष देऊन संपवले. या घटन
इराणने शनिवारी दावा केला आहे की, त्यांनी एका अमेरिकन F-16 लढाऊ विमानाला लक्ष्य केले आहे. ही घटना फार्स प्रांताजवळ घडल्याचे सांगितले जात आहे, तथापि, या दाव्याची अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाह
डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) ने IPL मधील सर्वात वेगवान रनचेस करून 19व्या हंगामाची विजयाने सुरुवात केली. बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाने सनरायझर्स हैदराबाद (SRH)
राज्यात उद्यापासून म्हणजे 30 मार्चपासून ढगाळी वातावरण आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवे सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्यापासून प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण ४५ हजार १८७ शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर,
नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींना एकाच छताखाली मिळण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत समा
देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा जोर सुरू आहे. हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, दिल्ली, राजस्थानसह सात राज्यांमध्ये रविवारी गारपीट होण्याची चेतावणी जारी के
लासूर स्टेशन येथील सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूलमध्ये शनिवार, २८ मार्च रोजी पूर्व-प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाह
शहरात शनिवारी (दि.२८) तालुक्यातील कुंभार समाज संघटनेच्या वतीने शककर्ता सम्राट राजा शालिवाहनांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जुन्या पैठणमधील विजयी तीर्थ स्तंभ उद्यानात कार्यकर्त्य
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशातील ६ राष्ट्रीय पक्षांना एकूण ६,६४८.५६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. पैकी सर्व पक्षांना मागे टाकत भाजपच्या तिजोरीत तब्बल ६,०७४ कोटी रुपये जमा झाले. त्यापा
29 मार्च, रविवार रोजी सिंह राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक, विमा आणि कामाशी संबंधित चांगली संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. आर्थिक अडचणी दूर होतील. तुला राशीच्या ल
नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे. एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर अमित घावटे, अधिकारी आकाश मलिक आणि नवी मुंबई अँटी-नार्कोटिक्स स
पुढील महिन्यात पाचपैकी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांत विजयाचा तोच कथित फॉर्म्युला म्हणजेच ‘कॅश ट्रान्सफर’ वापरला आहे. ही चारही राज्ये महिलांच्या बँक खात्यात
निसर्ग प्रत्येक जीवासाठी सहयोगी आहे. तो कधी मातेप्रमाणे पालन करतो, कधी मित्र बनून साथ देतो आणि कधी सेविका बनून आपल्या गरजा पूर्ण करतो. निसर्ग आपल्याला अन्न, पाणी, हवा आणि जीवनासाठी आवश्यक अस
दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात ६५ वर्षीय महिला डोळ्यांच्या तपासणीसाठी पोहोचल्या. डॉक्टरांच्या आधी ‘एआय’ने रिपोर्ट पाहिला आणि त्याच आधारे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईत फ
आयपीएलच्या या हंगामातील दुसरी लढत आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळली जाईल. सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर, वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल, तर नाण
अमेरिका-इराण युद्धाची व्याप्ती आणखी वाढली आहे. इराणच्या समर्थनासाठी शनिवारी पहिल्यांदाच येमेनचे हुती बंडखोरही मैदानात उतरले आहेत. हुतींनी सुमारे २ हजार किमी अंतरावरून इस्रायलवर क्षेपणा
छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच गैरसोयीची बातमी आहे. इंडिगो एअरलाईन्सने २९ मार्च ते २४ ऑक्टोबर दरम्यानचे आपले उन्हाळी वेळापत्र
रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे 87 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पुत्र गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यांचे अंत्यसंस्कार आज दुपारी 3 वाजता मुंबईतील च
शहरातील उच्चभ्रू वस्ती कर्मयोगीनगरमधील त्या आलिशान बंगल्यासमोरून जाताना आजही अंगावर काटा येतो. ज्या परिसरात तीन-तीन माजी आमदार वास्तव्यास आहेत, त्याच गल्लीत २०१२ च्या सुमारास भोंदू कॅप्
पेट्रोल-डिझेलबाबत अफवा पसरत आहेत आणि लोक गाड्या घेऊन रांगेत उभे राहत आहेत. गेल्या काही दिवसांत अहमदाबाद, भोपाळ, इंदूर, लखनऊ, प्रयागराज यांसारख्या अनेक शहरांमध्ये अशी दृश्ये दिसली. कुणी म्हण
महाराष्ट्रात २०२१-२२ ते २०२४-२५ या ४ शैक्षणिक वर्षांत ६२४ सरकारी मराठी शाळा बंद झाल्यात. म्हणजेच वर्षाला १५६ तर महिन्याला १३ मराठी शाळा बंद झाल्यात. याउलट इंग्रजी शाळांना मात्र सरकार ‘रेड क
तबल्यावरती फिरती बोटे,नाद थरारे चहू दिशा,कधी एकटा, कधी संगती,मन रिझवी रसिक जना... या ओळी माझे आजोबा (आईचे वडील) आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते व साहित्य प्रेमी म.वा. जोशी यांनी लिहिल्या आहेत. मी अग
आज माणसाने सर्वच क्षेत्रांत चमकदार कामगिरी केली आहे. पण या चमकदार प्रगतीच्या पडद्यामागे अंधश्रद्धेचा एक भयावह अंधार अजूनही जिवंत आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर जग पाहणारा माणूस, त्याच स्क्रीन
अगदी काही वर्षांपूर्वीची गोष्ट! दरवर्षी एक तरी सहकुटुंब ट्रिप व्हायचीच, तशी त्याही वर्षी आमची ट्रिप माहूर, शेगाव अशी निघाली होती. घरी देवीची उपासना असल्यामुळं शक्य होईल तेव्हा जाणं, येणं हो
उमाताईंनी मराठीत अनुवादित केलेल्या कन्नड साहित्यापैकी बहुतेक वेळा भैरप्पा, शिवराम कारंत किंवा गिरीश कार्नाड यांचे साहित्य वाचले जाते. ‘के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी’ या गुणी लेखकाचे साहित्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या समतादूत विभागाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी समतादुतांना समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे. भारती
नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने (आयटीआय) महाराष्ट्रातील सर्व आयटीआयमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून या
तिवसा तालुक्यातील आखतवाडा आणि वणी ममदापूर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाची निवडणूक अखेर अडीच वर्षांनंतर जाहीर झाली आहे. यामुळे आतापर्यंत सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे.
अमरावती: शहीदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी देशहिताचे कार्य करावे लागेल, राष्ट्रीय एकात्मता व देशाची विविधता जपावी लागेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बुध्दीप्रामाण्यवादी व्हावे,
अमरावती येथे नयना गुंडे रविवारी विभागीय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. यापूर्वीच्या आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांची महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदी न
अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी एकही तालुका पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. यामुळे प्रशासनाने ५४५ गावांना टंचाईग्रस्त घोषित केले असून, या गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी ७२२ विवि
गोव्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भाजप नगरसेवकाच्या मुलाबाबत काँग्रेसने नवीन दावे केले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आरोप केल
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने भारतीय सैन्याला 2,000 'प्रहार' लाइट मशीन गन (LMG) चा पहिला साठा सुपूर्द केला. ही 7.62 मिमी कॅलिबरची शस्त्रे ग्वाल्हेर येथील स्मॉल आर्म्स क
घाटलाडकी येथे चारगड धरणावरून १९ गावांना पाणी पुरवण्यासाठी ३५ कोटी रुपयांची जल जीवन मिशन योजना रखडली आहे. जलकुंभ तयार असूनही पाईपलाईनचे काम थांबल्याने गेल्या चार वर्षांपासून ही गावे पाण्य
अमरावतीमध्ये ऑक्टोबर महिन्यात राज्यस्तरीय पुस्तक महोत्सव (बुक फेअर) आयोजित करण्यात येणार आहे. राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी आ
तिवसा तालुक्यातील मोझरी येथील शेतशिवारात दुपारी अचानक आग लागल्याने दोन एकर गव्हाचे पीक जळून खाक झाले. या घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी सुधीर होले यांनी महावितरणच्या चुकी
पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे वयाच्या 65 व्या वर्षी शनिवारी निधन झाले. फेब्रुवारीमध्ये घरातील बाथरूममध्ये घसरल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, त

31 C