अशोक खरातला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉल केले होते तसेच अनेक नेत्यांनी खरातला कॉल केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. या संदर्भातील सीडीआर देखील त
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या दोन्ही नेत्यांत नेमकी को
धुरंधर 2 चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनच्या शूटिंगसाठी अभिनेता रणवीर सिंगने 47-48 अंश सेल्सिअस तापमानात लेदर जॅकेट आणि विग घालून शूटिंग केली होती. ही माहिती चित्रपटाचे मेकअप आणि प्रोस्थेटिक आर
बॉलिवूड अभिनेता सलमान खान नुकताच त्याची भाची अलीजेह अग्निहोत्रीच्या 'फर्रे' या पदार्पणाच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला पोहोचला. यावेळी सलमान काळ्या शर्ट आणि जीन्समध्ये अतिशय साध्या लूकम
नाशिकचा भोंदू अशोक खरातचे एक एक कारनामे समोर येत असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महिलांसोबतचे लैंगिक संबंध असोत, किंवा जमीन घोटाळा असेल तसेच भोंदुगिरी, या सगळ्यामुळे खरातचा पाय च
भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सुंदर दिसण्याची स्पर्धा आता वैद्यकीय उपचारांपर्यंत पोहोचली आहे. देशात लग्नापूर्वी लवकर वजन कमी करण्यासाठी युवक आणि युवतींमध्ये शॉर्टकट वापरण्याचा कल वाढत आह
मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे मूल्य गेल्या आठवड्यातील व्यवहारात 64,734.46 कोटी रुपयांनी घटले. मध्य पूर्वेतील तणाव आणि इस्रायल-इराण युद्धाच्या पार्
इराण विरुद्ध अमेरिका - इस्त्रायल युद्धाच्या झळा आता भारतालाही बसत आहेत. इराणच्या हल्ल्यात ओमानच्या समुद्र किनाऱ्यालगत मुंबईच्या दीक्षित सोलंकी नामक तरुणाचा बळी गेला आहे. या घटनेला महिना
अमेरिकेचे एक F-15 फायटर जेट इराणमध्ये पडल्यानंतर 36 तासांनी, त्याच्या दोन्ही क्रू मेंबर्सना अमेरिकन स्पेशल फोर्सने वाचवले आहे. शनिवारी स्पेशल कमांडो युनिटने डझनभर लढाऊ विमानांसह इराणमध्ये ऑ
मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील कोतमा बसस्थानकाजवळ शनिवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास तीन मजली अग्रवाल लॉज कोसळला. या दुर्घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला, तर ३ जण जखमी झाले आहेत.
अंधश्रद्धा, हवाला रॅकेट आणि जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एका 'विशिष्ट तारखेच्या' गुंतागुंतीमुळे नवीन रहस्य समोर आले आहे. खरातने वेगवे
अमेरिकन रॅपर आणि हिप-हॉपचे दिग्गज कलाकार कान्ये वेस्ट यांनी नुकतेच लॉस एंजेलिसमधील सोफी स्टेडियममध्ये फिरणाऱ्या पृथ्वीच्या स्टेजवर परफॉर्म केले. याला कॉन्सर्टच्या इतिहासातील सर्वात शा
रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटातील भगवान रामाचा लूक नुकताच समोर आला, ज्याला चीनमधील कथित इंटरनेट वापरकर्त्यांनी पसंत केले आहे. या प्रतिक्रिया रेडिटवरील व्हायरल पोस्टद्वारे समोर आल्या आह
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असताना
तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील हायटेक परिसर ‘सायबराबाद’ आता मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. अनेकदा वाहतूक कोंडी आणि शाळा सुटताना होणारी गर्दी यामुळे त्रस्त असलेल्या या भागासाठी सायबरा
राहुल गांधी आज बिश्वनाथ चारियाली येथे निवडणूक रॅली घेत आहेत. त्यांनी म्हटले - आसामचे हिमंता हे भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, ते फक्त द्वेष पसरवतात. काँग्रेस सत्तेत आल्यावर त्यां
पुण्यात हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तिघांना पिस्तूल रोखून मारहाण करण्यात आली. ही घटना शंकरशेठ रस्त्यावरील धोबी घाट भागात घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
राज्यातील सत्ताधारी बाकावरून पुन्हा एकदा 'हिंदू अस्मिते'चा हुंकार घुमला असून, यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केल
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटी (MPC) ची बैठक 6-8 एप्रिल रोजी होणार आहे. बाजाराला अपेक्षा होती की यावेळी कदाचित व्याजदरात काही प्रमाणात दिलासा मिळेल, परंतु पश्चिम आशियातील (वेस्
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्
नाशिकचा भोंदू अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर भोंदुगिरी आणि हवाला रॅकेट उघड झाले. आता अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे थेट जमीन बळकावण्याच्या मोठ्या रॅकेटपर्यंत
दिग्दर्शक संजय गुप्ता पुन्हा एकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहेत. त्यांनी नुकतेच एक जुने ट्विट पुन्हा शेअर केले, ज्यात त्यांनी मोठ्या चित्रपटांच्या VFX आणि त्यांच्या प्रमोशनच
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे सार्वभौमत्व परकीय शक्तींना विकले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत सध्या सुरू असलेल
बारामतीची पोटनिवडणूक जर बिनविरोध झाली तर एक वेगळा मेसेज जाईल. ही प्रथा आणि संस्कृती सर्वांनी जपली तर हा वेगळा चर्चेचा विषय होणार नाही. काँग्रेसची काय अवस्था आहे हे जनतेला माहिती आहे, स्पष्ट
इराण-इस्त्रायल आणि अमेरिकेतील युद्धाचा परिणाम भारतावरही होत आहे. यामुळे एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत होत आहे. घाबरलेल्या वातावरणात लोक घाईघाईने गॅस बुकिंग करत आहेत. सायबर ठग याच घाईचा फाय
जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, लठ्ठपणा ‘साथीचा रोग’ बनला आहे. साथीचा रोग म्हणजे असा आजार जो जगात वेगाने पसरत आहे. जगात दरवर्षी लठ्ठपणाशी संबंधित आजारांमुळे सुमारे 28 लाख लोकांचा मृत्यू होतो.
मुंबईच्या लोकलमधली गर्दी पाहता, विशेषतः मध्य रेल्वेने प्रवास करताना दरवाजाजवळ उभे राहणे हे निष्काळजीपणाचे कृत्य मानता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. तसेच कल
आजच्या सरकारी नोकरीमध्ये MPESB मध्ये 2317 पदांसाठी निघालेल्या भरतीची, बिहारमध्ये लॅबोरेटरी असिस्टंटच्या 1091 रिक्त जागांची माहिती. तसेच दिल्ली राज्य आरोग्य मिशनमधील 116 जागांची माहिती. या नोकऱ्यां
बारामती विधानसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. संजय राऊतांना तसे वाटत नाही ते स्वत:ला उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे समजत आहेत. राऊतांना वाटते की तेच 'प्रतिपक्ष प्रमु
ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईमवर 'मां का सम' हा वेब शो रिलीज झाला आहे. ही कथा आई-मुलाच्या नात्याला एका नवीन आणि आधुनिक दृष्टिकोनातून सादर करते. या शोमध्ये भावना, विनोद आणि आजच्या पिढीच्या विच
इस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने सेनगाव तालुक्यात येऊन तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्याच्या आरोपावरून खडकामडका (जि. अहिल्यानगर) येथील एका तरुणावर सेनगाव पोलिस ठाण्यात रविवारी ता. 4 रा
अंजली दमानिया यांच्याकडे जर अशोक खरात प्रकरणी सीडीआर पोहोचला असता तर त्यांची पूर्ण कॉपी आली असती. एका हॉटेलच्या लेटर हेडवर काही गोष्टी इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आहेत. त्यांनी सुद्धा काल स्
8 वर्षांपासून हिंदी चित्रपट पाहिले नाहीत. कसे पाहू? ज्या चित्रपटात 7-8 वर्षांचे कोणतेही मूल दिसते, माझा स्वतःचा मुलगा ‘माही’ त्यात दिसू लागतो. रस्त्यात चालताना-फिरतानाही जर एखादे गोरे-पान मूल
नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. त्यात त्याने अनेक महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे उघड झाल्याने अनेक महिलांची मानसिक स्थिती बिघडल्याचे समोर आले
निवडणुकीतील मोफत रेशन, महिलांना रोख रक्कम यांसारख्या 'मोफतच्या रेवड्या' (फुकटच्या योजना) राज्यांसाठी मोठा भार बनत आहेत. परिस्थिती अशी आहे की, या योजना पूर्ण करण्यासाठी राज्ये पुरेसे संसाधन (
आम आदमी पार्टी (AAP) सोबत सुरू असलेल्या वादामुळे राघव चड्ढा यांनी नवीन पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिले आहे की - माझ्या त्या सहकाऱ्यांसाठी जे सक्तीने व्हिडिओ जारी करत आहेत आणि म्हणत आहे
मेरठमध्ये दारू पिल्याने 3 लोकांच्या मृत्यूच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनुसार, दारू विषारी नव्हती, तर त्यात विष मिसळले होते. मृतकांपैकी एकाच्या बहिणीनेच विष मिसळले होते.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी शनिवारी सियालकोटमध्ये पत्रकारांशी बोलताना भारताला धमकी दिली आहे. ते म्हणाले की, जर भारताने कोणतेही फॉल्स फ्लॅग ऑपरेशन (लपून हल्ला) केले, तर याव
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातच्या CDR ची माहिती बाहेर काढल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सूरज चव्ह
तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांनी महाराष्ट्रात येऊन पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्रातील सर्व मदरसे बंद करण्याऐवजी ते उखडून टाका. कारण, दाऊद इब्राहिम व अजमल कसाब अशाच मदश
आपण शाश्वत आणि सनातन आत्मा आहोत, जो कधीही नष्ट होत नाही. ही गोष्ट आपण शिक्षण आणि संस्कारातून समजू शकतो. विद्या आपल्या आत दडलेल्या सत्याला उघड करते. ती आपल्याला समजावते की शरीर नश्वर आहे, परंतु
एक संत आपल्या शिष्यांसोबत प्रवासाला निघाले होते. ते जिथे जिथे जात, तिथे थांबून लोकांना जीवन जगण्याची योग्य दिशा सांगत. एक दिवशी ते अशा एका ठिकाणी पोहोचले, जिथे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू
आज (रविवार, ५ एप्रिल) चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. हे व्रत घर-कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्याच्या इच्छेने केले जाते. यावेळी चतुर्थीचा योग रविवारसोबत आल्याने त
सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी भाजपवर फोडाफोडीचे राजकारण आणि पोलिसांच्या मदतीने अ
सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी मध्ये सुद्धा भाजपचे फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळाले .पोलिसांनी केलेली अडवणूक, काढून घेतलेले मोबाईल या घटनेचा राष्ट्रवादीच्या व शिवसेनेच्या सदस्
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केरळमधील थिरुवल्ला येथे आयोजित एनडीएच्या रॅलीत 'धुरंधर', 'द केरळ स्टोरी' आणि 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटांचा उल्लेख करत काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर न
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत दिवसागणिक वाढत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार स्वतः या निवडणुकीसाठी मैदानात उतर
अमेरिकेचा लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनने 2017 मध्ये उद्योगपती अनिल अंबानीसमोर स्वतःला डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील व्हाईट हाऊसचा 'इनसाइडर' म्हणून सादर केले होते. न्यूयॉ
प्रसिद्ध कवी आणि लोककलेचे अभ्यासक अशोकजी परांजपे यांचा 9 एप्रिल हा स्मृतीदिन. सांगली जिल्ह्यातील हरीपूर हे त्यांचे जन्मगाव. “आपल्या गावातून मी बाहेर पडलो म्हणून आज जे काही आहे ते आहे. नसता न
ते 70 वर्षांचे असतील. त्या दिवशी ते एका साधारणशा कॅफेमध्ये आले. अनेक लोक त्या जागेला यासाठी पसंती द्यायचे कारण ती V आकारात स्थित होती, जिथून ग्राहक एकाच वेळी दोन रस्ते पाहू शकत होते. ते दुपारी 2:30
‘ओवी उलगडताना’ या कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण जैन लॉन्स, जठारपेठ रोड, येथे करण्यात आले होते. लोकपरंपरेला व संस्कृतीला जपणाऱ्या कार्यक्रमात ओवी या प्रकाराच्या जन्मकथेपासून, ओव्यांचा इत
सर्व महामानव, संत, साधू यांना महिलेनेच जन्म दिला आहे. त्यामुळे त्या सत्कर्म करणाऱ्या व्यक्तींच्या माता झाल्या आहेत. त्या प्रसंगी दुर्गा सुद्धा झाल्या आहेत. त्यामुळे महिला नेहमीच महान आहेत,
भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या राज्यात संतापाची लाट उसळली असताना नवी मुंबईतही असाच एक प्रकार समोर आला आहे. या घटनेत अब्दुल रशीद उर्फ बाबाजान नामक भोंदूने काळी जादू करण्
शहरातील कौलखेड भागातील एसटी रिजनल वर्कशॉपसमोरील श्रद्धानगर ३ मध्ये जुन्या वादातून दिवसाढवळ्या गुंडगिरीची घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या तरुणांच्या एका टोळक्याने परिसरातील तीन र
धारणी तालुक्यातील खारी गावात शुक्रवारी ( दि.३) रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत चार घरे जळून खाक झाली आहेत. या घटनेत संसारोपयोगी साहित्यासह घरातील धान्यही जळून
जनसामान्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक घटकातील गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करून जनसंघापासून भाजपचे देशास
आयपीएलमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी डबल हेडर खेळला जाईल. दिवसाचा दुसरा आणि हंगामातील 11वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होईल. सामना बंगळूरुच्या होम ग्राउंड एम. च
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ६२० हेक्टरवरील शेतिपिकांची मुख्यत्वे गहू, भुईमूग, भाजीपाला व फळपिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय झाड पडून ए
मित्रासोबत फिरायला गेलेल्या अठरा वर्षीय तरुणीवर भानखेड -वडाळी जंगल परिसरात २८ मार्चला रात्री एकाने अमानुष अत्याचार केला. त्याचवेळी इतर चौघांनी या तरुण-तरुणीला मारहाण केली व त्यांच्याकडी
आपणाला आनंदी राहायचं नसते तर आपण आनंदी आहोत, हे जगाला दाखवायचे असते. प्रत्येकाने आपल्या आनंदाच्या जागा ठरवल्या तर प्रत्येकाचं जगणं सुंदर होईल. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक दिवस येणार आहे,
आषाढी वारीतील अश्व रिंगण सोहळ्याचे विलोभनीय रूप आपल्या कॅमेऱ्यात टिपणाऱ्या पंढरपूरच्या धनराज कडलख यांनी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘चित्रांजली' छायाचित्र स्पर्धेत द्वितीय क्
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने सालाबादाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवास आज म
पंढरपूर येथील निसर्गरम्य यमाई तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तलावाच्या काठावर मृत माशांचा मोठा खच साचला असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सातव्या शतकातील एक किस्सा आहे. एका रात्री मालाबारचे राजा चेरामन यांना स्वप्न पडले. त्यांनी पाहिले की आकाशात चंद्राचे दोन तुकडे झाले आहेत. दुसऱ्या दिवशी राजाने दरबारात ज्योतिष्यांना बोलाव
अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान अपघातानंतर 10 महिन्यांनी, सुमारे 30 पीडित कुटुंबांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पंतप्रधानांना विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉ
वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील हवामानात मोठा बदल दिसून आला. राजस्थानमधील सहा जिल्ह्यांमध्ये शनिवारी पावसासह गारपीट झाली. झालावाडमध्ये गारपीट झाल्याने गाड्यांच्य
वाढत्या उन्हामुळे मुळा धरणातून मार्चमध्ये तब्बल १८२ दशलक्ष घनफूट पाण्याची वाफ झाली. अहिल्यानगर शहराला दररोज लागणाऱ्या १०० एमएलडी पाण्याचा विचार करता, केवळ एका महिन्यात उडून गेलेल्या या स
शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडविण्याचे केंद्र आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाच्या माध्यमातून शाळेचे नाव उंचावले, हीच शाळेची खरी संपत्ती
अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील मुख्य कर्करोग उपचार केंद्राचा विस्तार करून प्रत्येक तालुक्यात कर्करोग उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी लोकसभेत बोलताना केली. आयुष्य
आयपीएल 2026 मध्ये रविवारी दुसरा डबल हेडर खेळला जाईल. दिवसाचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर दुपारी 3:30 वाजता सुरू होईल.
शैक्षणिक संशोधन आणि खासगी कृषी उद्योगातील दरी कमी करून मूल्य साखळी बळकटीच्या दृष्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि सह्याद्री फार्म्स यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. ह
पूर्वीची स्त्री घराच्या राहाटात अडकलेली होती आज तीच स्त्री शिक्षणामुळे समाजाला दिशादर्शक भूमिका बजावत आहे. समाजाचे बंधन तोडून आजची स्त्री समाजात प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत
मोबाइलचे वाढते व्यसन कमी करायचे असेल तर पालकांनी शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे आवश्यक असल्याचे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक व गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर या
इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 48 तासांत होर्मुज सामुद्रधुनी उघडण्याच्या अल्टिमेटमला फेटाळून लावले आहे. इराणी लष्कराने म्हटले आहे की अमेरिका हतबल आणि घाबरून धमक्य
पारोळा तालुक्यातील शेळावेसह परिसरातील चिखलोद, मोहडी, दगडी सबगव्हाण, खेडी, रत्नापिप्री आणि भोकरबारी या भागात गेले दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास
6 मार्च, 2026, ठिकाण- केरळमधील इडुक्की. कॉलेजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या राहुल गांधींना एका विद्यार्थ्याने 'द केरळ स्टोरी-2' बद्दल विचारले की, आपल्या राज्याची प्रतिमा खराब करणाऱ्या अशा कथ
भगवान महावीरांनी विश्वशांती आणि सुखी संसारासाठी धर्म आणि मोक्ष या पुरुषार्थांचे महत्त्व सांगितले आहे. मानवाने नीती आणि न्यायाच्या मार्गानेच जीवन जगले पाहिजे. महावीरांनी दिलेली अहिंसा, स
येथील स्व. रंगनाथ देवरे प्रणित ग्रामहितवादी युवक संघटनेतर्फे आयोजित कला-सांस्कृतिक स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या चुरशीच्या स्पर्धेत छत्रपती विद्यालय (उमराणे) आणि के.बी. पा
छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला पानंद रस्ता वादाचा प्रश्न अखेर सामोपचाराने मार्गी लागला आहे. तहसीलदार कैलास च
आयपीएल 2026 च्या 9व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला 6 धावांनी हरवले. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरआरने 210 धावा केल्या, तर जीटी 204 धावाच करू शकली. सामन्यादरम्यान ज
ज्ञान कर्मात उतरते तेव्हा राम घडतो. प्रभू रामचंद्रांच्या आदर्शाचे अनुकरण जगाने करावे, असे आवाहन बीड येथील धर्मगुरू अमृतनाथ स्वामी बीड यांनी केले आहे. कन्नड तालुक्यातील चापानेर येथे शुक्र
दावरवाडी नांदर येथे हनुमान जन्मोत्सव व श्री रेणुकादेवी यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला. श्री रेणुकादेवी यात्रेसाठी गुरुवारी व शुक्रवारी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील भाविक दर्शना
सिल्लोड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन आठवडे उलटले तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. ६ एप्रिलपर्यंत सदरील पंचनामे पूर्ण करून अहवाल प्रशासनास सादर करण्याचे आदेश दे
शेंद्रा कमंगर (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील प्रसिद्ध मांगीरबाबांच्या यात्रेला रविवारी (दि. ५) मध्यरात्री महाआरतीने सुरुवात होणार असून ही यात्रा सलग चार दिवस चालणार आहे. यात्रेच्या पार्श्वभ
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण व लोकार्पण सोहळा ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीदिनी पैठणमध्ये होणार आ
न्यायालयीन निर्णय प्रक्रियेत व निकालपत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर गुजरात उच्च न्यायालयाने कडक बंदी घातली आहे. न्यायदानात, जामिनावर निर्णय घेताना, युक्तिवादांचे वज
महाराष्ट्रात नाशिकपासून सुमारे 65 किमी अंतरावर शिर्डी महामार्गावर मीरगाव आहे. इथेच प्रसिद्ध ईशान्येश्वर महादेव मंदिर आहे. 18 मार्च रोजी स्वयंभू बाबा अशोक खरातचे 58 अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी म्हटले की, निवडणूक आयोग, नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग) आणि वित्त आयोग अशा घटनात्मक संस्थांनी स्वतंत्र व राजकीय प्रभावापासून म
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीने खरातचे ऑपरेटर समजले जाणारे कथित पीए रमेश हिंगे आणि जगदंब पतसंस्थेचा संस्थापक नामकर्ण आवारे यांची शनिवारी (४ एप्रिल) १५ तास कसून चौकशी केली. दोघांनीही
शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या गँगवॉरमध्ये तिघे ठार झाले. ही घटना कॅनॉल रोडवर घडली. धुरंधर चित्रपट पाहून दुचाकीवर जाणाऱ्या तिघांवर विरुद्ध टोळीतील गुंडांनी हल्ला केला. त्यात एका टोळीतील

31 C