कल्याण डोंबिवली महापालिकेतील पक्षाच्या बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडल आहे. कोळसेवा
राज्याचे वनमंत्री तथा भाजप नेते गणेश नाईक यांनी भाजपने परवानगी दिल्यास सत्ताधारी शिवसेनेचे नामोनिशान मिटवून टाकण्याची वल्गना केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यां
राजस्थान सरकारने ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याउलट, महाराष्ट्र सरकार मात्र लोकनियुक्त सरप
नांदगाव पेठ येथील 'क' श्रेणी तीर्थस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री गोविंद प्रभू तीर्थस्थानाचा दोन दिवसीय वार्षिक उत्सव आजपासून (सोमवार, २६ जानेवारी) सुरू होत आहे. या उत्सवाची सुरुवात श्री प्र
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून भातकुली येथे स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. या नि
अमरावती महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि युवा स्वाभिमान पार्टी (वायएसपी) यांनी रविवारी अर्ज उचलले. ३० जानेवारी रोजी होणाऱ्या
अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह इतर समित्यांमध्ये समान प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या गट नोंदणी प्रक्रियेला अद्याप अपेक्षित वेग आलेला नाही. विभागीय आयुक्तांकडे आत
मुंबईत झालेल्या लोलापालूजा इंडिया 2026 म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री दिशा पाटनी आणि पंजाबी गायक तलविंदर एकत्र दिसले. त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना पुन्ह
संरक्षण क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेमुळे 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी झाले, असे प्रतिपादन पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) सेवानिवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर यांनी केले.
परळी नगरपालिकेतील भ्रष्टाचाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी गत सहा दिवसांपासून नगरपालिका कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या वैजनाथ सुरवसे यांनी प्रजासत्ताकदिनी नगरपालिका इमारतीवरुन आत्
भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या संचलनात आज विविध राज्य व मंत्रालयांच्या चित्ररथांनी भारताचा संपन्न सांस्कृतिक वारसा व विकसित भारताचे दर्शन घडवले. यात मह
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेंस यांच्यामुळे भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करार होऊ शकला नाही. हा दावा अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर टेड क्रूझ यांनी केला आहे. क्रूझ यांची एक ऑडिओ रेकॉर्डिंग
मराठमोळा रील स्टार तथा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचे निधन झाले आहे. त्याच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यासह सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रथमेश गत काही दिवसांपासून आजारी होता. त्याच
चीनमध्ये सेंट्रल मिलिटरी कमिशन (CMC) चे उपाध्यक्ष झांग यूक्सिया यांच्या विरोधात चौकशी सुरू झाली आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालानुसार, त्यांच्यावर चीनच्या अणुबॉम्बश
शेअर बाजारात या आठवड्यात प्रायमरी मार्केट खूप व्यस्त राहणार आहे. गुंतवणूकदारांना एकाच वेळी अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याची संधी मिळेल. या आठवड्यात SME सेगमेंटमध्ये 5 नवीन IPO
25 जानेवारी रोजी नर्मदा जन्मोत्सवाच्या दिवशी द्वारका शारदा पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज जबलपूरला पोहोचले. येथे ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. दैनिक भा
रेनो इंडिया आज (26 जानेवारी) भारतात आपली लोकप्रिय एसयूव्ही डस्टरचे चौथे जनरेशन मॉडेल सादर करणार आहे. फ्रेंच कार निर्माता कंपनीने कारचे टीझर जारी करून तिचा फर्स्ट लुक दाखवला आहे. सुरक्षिततेसा
सनी देओलच्या 'बॉर्डर 2' चित्रपटाने ओपनिंग वीकेंड कलेक्शनमध्ये 'धुरंधर' चित्रपटालाही मागे टाकले आहे. चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये एकूण 129.89 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. सांगायचे झाल्यास,
संयुक्त अरब अमिरातीने (UAE) पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ऑपरेशन म्हणजेच संचालनाचा करार रद्द केला आहे. पाकिस्तानच्या 'द एक्सप्रेस ट्रिब्यून' वृत्तपत्रानुसार, अबू धाबीने आता इस्
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर आता सर्वांचे लक्ष महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी होणार
लाखनी तालुक्यातील १०४ गावांपैकी ८२ गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे उरकण्यात आली आहेत.अशा ८२ गावांप्रमाणेच पालांदूर या गावातही जलजीवन मिशनचे वास्तव आजही कागदावरच असल्याचे चित्र आहे.'हर घर
भारतीय संविधानाच्या बळावरच विविध भाषा, धर्म, जाती व संस्कृती असलेला भारत देश जगातील सर्वात मोठे व यशस्वी लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारि
राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, वेगवान आणि तंत्रस्नेही करण्यासाठी राबवण्यात आलेल्या '१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा' कार्यक्रमाचे निकाल आज प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आल
गणतंत्र दिवस 2026 रोजी राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर देशाच्या शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले. या वर्षी परेडचा विशेष सांस्कृतिक विषय ‘स्वातंत्र्याचा मंत्र- वंदे मातरम्’ हा होता. पहिल्यांदाच
तिरंगा ही देशाची आन, बान व शान आहे. तिरंग्यासाठी आपल्या अनेक लोकांनी रक्त सांडले आहे. आज काही जातीयवादी व धर्मांध शक्ती स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून
भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा परिषद परिसरात एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ
आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जानेवारी, २००१ रोजी गुजरातच्या कच्छमध्ये भीषण भूकंप झाला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.७ मोजली गेली होती. सुमारे ७०० किलोमीटर दूरपर्यंत भूकंपाचे धक्के जाण
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी सोमवारी सांगितले की, त्यांचे सरकार चीनसोबत कोणत्याही मुक्त व्यापार करारावर काम करत नाहीये. त्यांनी असेही सांगितले की, असा कोणताही व्यापार करार करण्या
अजमेर येथील सम्राट पृथ्वीराज चौहान शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज बेहरवाल म्हणाले- 14 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या राजकीय पटलावर आणि जगाच्या पटलावर एका देशाचे नाव आले. तो देश पाकिस्तान हो
ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीत मोठा उलटफेर झाला आहे. सोमवारी खेळल्या गेलेल्या चौथ्या फेरीच्या सामन्यात सहाव्या मानांकित जेसिका पेगुलाने गतविजेत्या मॅडिसन कीजला हरवून स्पर्धेतून बाह
केंद्र सरकारने मानधन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी सुरू केलेल्या एसएनए (सिंगल नोडल एजन्सी) या नव्या प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील सुमारे १ लाख १४ हजार अंगणवाडी सेविकांचे डिस
हिमाचल प्रदेशात आज रात्रीपासून पुन्हा एकदा तीव्र वेस्टर्न डिस्टरबन्स सक्रिय होत आहे. हवामान विभागाने (IMD) हे लक्षात घेऊन 27 जानेवारी रोजी 4 जिल्ह्यांमध्ये पुन्हा जोरदार बर्फवृष्टीचा ऑरेंज अ
माजी अभिनेत्री आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ममता कुलकर्णी (यामाई ममता नंद गिरी) शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या वादात उतरल्या आहेत. त्यांनी दोन प्रश्न विचारले. पहिला- त्यांन
अमरावती जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्याचे प्रभावीपणे अनुपालन करण्याची जबाबदारी ही जिल्हा नियोजन विभागाची असतानासुद्धा त्यात वारंवार कुचराई व दिरंगाई केली जाते. परिणामी जिल्ह्याच
26 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत मेष राशीच्या लोकांच्या योजना पुढे सरकतील. वृषभ राशीच्या लोकांना पदोन्नतीचे संकेत मिळतील आणि नवीन संपर्क तयार होतील. मिथुन राशीच्या लोकांना चांगली बातमी मि
राजस्थान सरकारने ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर विद्यमान निवर्तमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. असे असताना महाराष्ट्र सरकार मात्र लोकन
महाराष्ट्राची वाटचाल दुष्काळ मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. पुढील टप्प्यात सरकार शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भ
नमस्कार, आजच्या चालू घडामोडींमधील प्रमुख बातम्या होत्या केंद्र सरकारने १३१ पद्म पुरस्कार आणि ९८२ शौर्य पुरस्कारांची घोषणा आणि प्रसिद्ध लेखक व पत्रकार मार्क टली यांचे निधन. अशाच काही महत्
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्धनपंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात शनिवारी (दि. २५) जाहीर झाला आहे. पद्मश्री हा भारतातील चौथ
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ४०९ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या कामांमुळे ग्राम
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक १३ सदस्यांनी ४६ उमेदवारी अर्ज घेतले. यात महापौर पदासाठी भाजपच्या चार तर शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका आेबीसी महिला प्रवर्गा
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्यारणधुमाळीत एबी फॉर्म वाटपामुळे भाजपमधील अंतर्गतसंघर्ष एका टोकालाच गेला आहे. उमेदवारांच्या यादीवरपालकमंत्री जयकुमार गोरे यांचेच वर्चस्व
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. भाजपने परवानगी दिली तर मी यांचे नामोनिशाण मिटवून टाकेन. आज पु
प्रत्येक २६ जानेवारीच्या सकाळी, जेव्हा धुकं भेदून सूर्याची किरणं दिल्लीच्या कर्तव्य पथावर पडतात, तेव्हा ती केवळ लष्करी रेजिमेंट आणि रंगीबेरंगी चित्ररथांनाच प्रकाशित करत नाहीत, तर त्या पर
मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालाला 10 दिवस लोटलेत. पण अद्यापही सत्ताधारी भाजप व शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांची गटनोंदणी केली आहे. हे दोन्ही पक्ष कोकण आयुक्तांकडे संयुक्त गटनोंदणी करतील
भाजप हा नेता चोरणारा पक्ष आहे. शिवसेना नेता घडवणारी पार्टी आहे. सोलापुरात १०२ पैकी भाजपचे ८७नगरसेवक निवडून आले. याचे श्रेय पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देण्याचे कारणच नाही. हे यश म्हणजे भा
अहिल्यानगर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट व गणरचना तसेच आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. परंतू, आरक्षणाच्या मुद्द्यावर पेच निर्माण झाला. त्यामुळे निवडणुका
वीरशैव लिंगायत बणगार (रंगारी)समाज, शंकरलिंग देवस्थान ट्रस्ट वशंकरलिंग बणगार युवक संघटना यांच्यावतीने राज्यस्तरीय पहिला वधू-वरपालक परिचय मेळावा रविवारी मर्दामंगल कार्यालयात पार पड
शेवग्याच्या शेंगाचे किरकोळ बाजारातील दर २८० प्रति किलो झाले आहेत. हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यापूर्वी इतका कधीच वाढला नव्हता. बाजारात शेवग्याच्या शेंगा भाव खात आहेत. मागणी
अहिल्यानगर शहरातील महापालिकेने विकसित केलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन जखमी अथवा मृत्यू झाल्यास मयताच्या नातेवाईकांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे. उच्च न्यायालयात दाखल ज
अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र व तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा यंदाच्या पद्म पुरस्काराने झालेला सन्मान महाराष्ट्राच्या ग्रामीण कलेचा गौरव असून तमाशा कलेचा नावलौकिक झाला असल्याची प
महापालिकेत गेली तीन वर्षे असलेले प्रशासकीय राज आता संपुष्टात आले आहे. १०२ नगरसेवक निवडून आल्याने आता प्रशासन सभागृहातील निर्णयानुसार काम करणार आहे. त्यासाठी नगरसेवकांना मानधन, इंधन, चहाप
शिर्डी नगरपालिकेने केंद्र व राज्यसरकारकडून मिळालेल्याअनुदानासह विविध पुरस्कारांच्यारकमेचा काटेकोर व दूरदृष्टीपूर्णवापर करत ग्रीन एनर्जीच्यामाध्यमातून देशपातळीवर आदर्शनिर्
सनी देओलच्या 'बॉर्डर 2' चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग रविवारी संध्याकाळी मुंबईत आयोजित करण्यात आले होते. यावेळी सनी देओलसोबत त्याच्या बहिणी ईशा देओल आणि अहाना देओलही दिसल्या. वडील धर्मेंद्र
शनिवार, रविवार आणि सोमवारी आलेलीप्रजासत्ताक दिनाची सुट्टी अशा सलगसुट्ट्यांचे निमित्त साधून, देश-विदेशातीललाखो भाविकांनी शिर्डी, शनिशिंगणापूरयेथे मोठी गर्दी केली. शनिशिंगणापुरातप
उत्तराखंडमधील केदारनाथ धाम आणि बद्रीनाथ धाममध्ये गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी येऊ शकते. रविवार, २५ जानेवारी रोजी बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती (BKTC) चे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी सांगित
सप्टेंबर २०२५ पूर्वी विवाह नोंदणी केलेल्या नागरिकांसमोर आता एक नवे तांत्रिक संकट उभे आहे. आधार कार्ड नूतनीकरणासह विविध शासकीय कामांसाठी आता विवाह प्रमाणपत्रावर बारकोड अनिवार्य असल्याचे
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील नैऋत्येकडील सारखेरबाजार परिसरात रविवार संध्याकाळी तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी झाली. प्राथमिक माहितीनुसार, स्थानिक क्लबमध्ये म
दोन महिन्यांपासून सोने-चांदी या दोन धातूंच्याकिमतीत मोठी तेजी आहे. चांदीच्या मर्यादितसाठ्यामुळे चांदीला पर्याय म्हणून कॉपर अर्थाततांबे या धातूचा पर्याय ठरू शकेल असे संशोधनसुरू असल
जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्यामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्याबसस्थानकाचा आणि आगाराचा चेहरामोहराबदलणार आहे. सुमारे ६० वर्षांपूर्वीचे जुनेबांधकाम हटवून त्या
देश आज 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर मुख्य समारंभ होईल, ज्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवतील. प्रजासत्ताक दिन परेडचे मुख्य अतिथी युरोप
नाशिक महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच शांतारामबापू वावरे यांच्या रुपाने नाशिककला महापौरपद मिळाले. तेव्हापासून ते आजतागायत ३४ वर्षांच्या कार्यकाळात सिडको विभागाला एकदाही महाप
ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यातील 75 वर्षीय वृद्ध बाबू लोहार यांनी आपल्या आजारी पत्नीच्या उपचारासाठी 600 किलोमीटरचा प्रवास रिक्षाने केला. ते रिक्षाने पत्नीला घेऊन संबलपूरहून कटक येथील रुग्णाल
आज, म्हणजेच 26 जानेवारी (सोमवार) रोजी, देश 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या राष्ट्रीय सुट्टीच्या निमित्ताने आज भारतीय शेअर बाजारात कोणतेही कामकाज होणार नाही. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयसोबत कर्नालमध्ये झालेल्या गैरवर्तनाचा एक फोटो समोर आला आहे. यात दिसत आहे की मौनी जेव्हा स्टेजवर डान्स परफॉर्मन्स देत होती, तेव्हा अगदी पुढे उभा असलेला एक वयस्कर व
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मुंबईच्या दिशेने निघालेला विराट मोर्चा रविवारी (दि. २५) नाशिक शहरात घडकला. २० हजारांहून अधिक आदिवासी बांधवांचा हा जनसागर शहरात दाखल होताच ठिकठिकाणी वाहतूक क
करण जोहर जेव्हा राणी मुखर्जी-आदित्य चोप्राच्या गुप्त लग्नात सामील होण्यासाठी जात होते, तेव्हा ऋषी कपूर यांनी त्यांना खोटे बोलताना पकडले होते. खरं तर, राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी त
सनरायझर्स ईस्टर्न केपने SA20 सीझन-4 चे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्सने प्रिटोरिया कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव केला
देश आपला 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दिल्लीतील कर्तव्य पथावरील परेडमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होतील. दरवर्षी परेडमधील पंतप्रधानांच्या लूकची आणि पगडीची खूप चर्चा होते. गेल्या वर्ष
जपानमधील पांडाप्रेमींसाठी हा आठवडा भावनिक करणारा आहे. टोकियोच्या उएनो प्राणीसंग्रहालयातील शेवटचे दोन जुळे पांडा शाओ शाओ आणि लेई लेई २७ जानेवारी रोजी चीनला परत जात आहेत. या पांडांवर चीनची
बांगलादेशची टेक्सटाईल इंडस्ट्री गंभीर संकटातून जात आहे. टेक्सटाईल गिरणी मालकांनी इशारा दिला आहे की, जर सरकारने जानेवारीच्या अखेरपर्यंत यार्न (धागे) च्या ड्युटी-फ्री आयातीला (इम्पोर्ट) बंद
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंह बिंद्रा यांचे रविवारी नवी दिल्ली येथे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. बिंद्रा केवळ एक प्रशासकच नव्हते, तर भारतीय क्रिकेटच्या त्य
नागरिकांना नियमित पाणी पुरवठा व्हावा, यासाठी पालिकेने उभारलेल्या एक्स्प्रेस फीडरवर विद्युत वितरण कंपनीने परस्पर कब्जा केला, असा आरोप स्वीकृत नगरसेवक संतोष कोल्हे यांनी केला आहे.
सरकारने आधारच्या तांत्रिक रचनेत मोठे बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. ‘आधार व्हिजन 2032’ दस्तऐवज तयार झाले आहे. यात एआय (AI), क्लाउड कंप्युटिंग, ब्लॉकचेन आणि क्वांटम कंप्युटिंगसारख्या तंत्रज्
पदमपुरा परिसरातील १५० वर्षे प्राचीन हनुमान मंदिरातील मूर्तीचे दागिने आणि दानपेटी लंपास करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अवघ्या १५ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्
‘मी उज्जैनचा नागा साधू आहे. तुमच्याकडचे सोने द्या, त्याचे डबल करून देतो,’ असे म्हणत ज्येष्ठ नागरिकाकडून सोनसाखळी अन् अंगठी घेतली. त्यानंतर ‘५ पावले मागे जा,’ म्हणत चोरट्यांनी कारमधून पलायन
छत्रपती संभाजीनगर शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या लातूरच्या टोळीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (२४ जानेवारी) मध्यरात्री महामार्गावर मृत्यूचा थरार अनुभवला. केंब्र
उत्तर भारतातील हिमालयीन प्रदेशात बर्फवृष्टी सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हलकी बर्फवृष्टी सुरूच होती. हवामानात सुधारणा झाल्यानंतर श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग दोन दिवसांनी खुला झाल
‘आरोग्यं भास्करादिच्छेत’: सूर्यजयंतीनिमित्त शहरातील विविधमंदिरांत, तसेच महिलांच्या गटांनीहळदी-कुंकू देत रथसप्तमी साजरीकेली. सृष्टीचा आधारस्तंभ अन्ऊर्जेचा अखंड स्रोत असलेल्याभ
राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील २५० घरे असलेल्या सिंघनिया गावात आता मृत्युभोजन होत नाही. गावकरी मृत्युभोजनासाठी लागणारा पैसा सरकारी शाळेला दान करतात. ग्रामस्थांनी तीन वर्षांत २० लाख रुप
प्रजासत्ताकाची खरी ताकद त्या सामान्य नागरिकांच्या धाडसात आहे, ज्यांनी आपल्या वैयक्तिक लढ्यातून सामूहिक स्वातंत्र्य व अधिकारांचा पाया रचला.१. रोमेश थापर खटल्यामुळे लोकांचा संविधानावर वि
२६ जानेवारी, सोमवार रोजी मेष राशीच्या लोकांना विमा आणि कमिशन संबंधित कामांमध्ये फायदा होईल. वृषभ राशीच्या लोकांनी व्यवहारांमध्ये कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत, अन्यथा नुकसान होऊ शकते. मिथु
२६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. याच दिवशी देशातील नागरिकांना संविधानाद्वारे अधिकार मिळाले. भारतीयांना हे अधिकार केवळ माहीत असणेच गरजेचे नाही, तर त्यांचा योग्य वापर करणेही आवश्यक आहे
भारत 26 जानेवारी रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल. राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यावेळी अनेक बदल दिसतील. यापैकी काही इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे
पंजाबमधील अजनाला येथे एक विहीर आहे. या विहिरीच्या उत्खननातून २८२ सैनिकांचे सांगाडे बाहेर आले. हे सांगाडे अजूनही विहिरीशेजारी एका लोखंडी पेटीत बंद आहेत. हे १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध बंड क
साधारणतः तीन वर्षांच्या कालावधीनंतर जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर तब्बल आठ वर्षांनंतर या निवडणुका पार पडत आहेत. मधल्या काळात मतदारांसह कार्यकर्त्यांसोबत या नेते मंडळीं
तामिळनाडूच्या कोइम्बतूरमधील एका व्यस्त रस्त्यावर क्रेन मुळासकट झाड उचलत आहे. मातीने माखलेली मुळे, नारळाच्या दोरीने बांधलेल्या फांद्या व सावधगिरीने जपलेले प्रत्येक पान हे दृश्य एका शहरा
श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या भावनेतून भाविक साईबाबांच्या चरणी मनोभावे दान अर्पण करत असतात. अमेरिकेतील साईभक्त अंकिता राजेंद्र पटेल यांनी
हिंद-दी-चादर श्री गुरू तेगबहादूर यांनी केवळ शिखांसाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी बलिदान दिले आहे. धर्माच्या रक्षणासाठी ते लढत राहिले. हा इतिहास वीरता आणि शौर्याचा आहे. हा इतिहास शीख पंथा
अलीकडेच भारतात ग्रोक आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वापरून महिलांच्या आक्षेपार्ह प्रतिमा तयार करण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता, जग या धोक्याच्या आणखी भयानक स्वरूपाचा सामना कर

31 C