मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये आपला सर्वात मोठा रन चेज केला. संघाने कोलकाता नाइट रायडर्सला 6 विकेट्सने हरवले. वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्माने आपली सर्वात वेगवान आयपीएल फिफ्टी केली. तो क
हिमाचल प्रदेशातील उंच ठिकाणी रविवारी बर्फवृष्टी झाली. लाहौल-स्पीति, कुल्लूच्या मनालीमध्ये बर्फवृष्टीनंतर हवामान बदललेले दिसले. तर, काश्मीरमध्येही खोऱ्यातील उंच ठिकाणी बर्फवृष्टी आणि मै
अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. इराणच्या ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार, हल्ल्यांच्या ढिगाऱ्यामुळे अल्बोर्ज प्रांतातील पॉवरग
कन्नड/ नागद ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून आयशर पलटी होऊन १०० फूट दरीत कोसळल्याने ७ जण गंभीर, तर ६ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना गौताळा घाटामध्ये रविवारी (दि. २९) सकाळी घडली. दस्ता
घाटनांद्रा हनुमान हे केवळ बलशाली नव्हते. ते विनम्र होते. सेवाभावी होते. बुद्धिमान होते. त्यांच्या चरित्राचे श्रवण केल्याने मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अहंकार नष्ट होतो. आदर्श जीवनाच
तालुक्यातील देवगाव रंगारी येथील संत बहिणाबाई जन्मस्थळ व वासडी येथील त्रिकुटेश्वर देवस्थानच्या विकासासाठी मंजूर झालेल्या ४.५० कोटी निधीवरून विद्यमान आमदार संजना जाधव व भाजपचे जिल्हा परि
तालुक्यातील ममनापूर परिसरातील अनेक वर्षांपासून रखडलेला पाणंद रस्ता अखेर मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे. या कामाला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. लव
पंचायत समितीच्या चार वर्षांनंतर झालेल्या मासिक बैठकीत सदस्या वृषाली सुनील मिरकर यांनी विविध प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. सिंचन विहिरी, घरकुल, पाणीटंचाई या मुद्द्यांवर त्यांन
मराठवाडा प्रदेशाच्या जैवविविधतेला अधोरेखित करणारी एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक नोंद समोर आली आहे. तालुक्यातील लाडगाव परिसरातील नैसर्गिक अधिवासात अत्यंत दुर्मिळ ‘फायलोथेलिस वेस्टवुडाई’ (
सध्याच्या काळात ग्रामीण भागातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला जलद सेवा द्यावी असे मत पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी व्यक्त केले. पैठण पोलिस
30 मार्च, सोमवार रोजी मेष राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. प्रेमसंबंध विवाहाच्या दिशेने पुढे सरकू शकतात. वृषभ राशीच्या लोकांनी पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक
छत्रपती संभाजीनगर-मुंबई महामार्गाचे सौंदर्य असलेला खवड्या डोंगर आता भूमाफियांच्या विळख्यात सापडला आहे. निसर्गाचे लेणे असलेला हा डोंगर पोखरून मुरूम, माती, दगडांची राजरोस लूट सुरू आहे. विश
आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने 'प्रहार' लाइट मशीन गनची पह
आखाती देशांतील युद्धाचा परिणाम आता सोलापूरच्या बाजारपेठेवर जाणवत आहे. खाद्यतेलाच्या आयात आणि पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या १५ दिवसांत सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाच्या दरात लि
शहरात गेल्या काही दिवसांपासून उद्भवलेल्या इंधन आणि गॅस टंचाईने आता भीषण रूप धारण केले आहे. युद्धाच्या झळा आणि विस्कळीत पुरवठ्याचे थेट परिणाम आता सामान्यांच्या ताटावर आणि खिशावर दिसू लागल
खडकाळ जमीन, पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करून खडकनार (ता.गंगापूर) येथील शेतकरी पुंडलिक पवार यांनी परवल भाजीच्या शेतीतून आर्थिक स्वावलंबन मिळवले. बाजारपेठेचा अचूक अभ्यास करून त्यांनी टँकर
शहरातील बागशेरजंग परिसरातील तब्बल ५०० ते ५५० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या ९ एकर जमिनीचा घोटाळा समोर आला आहे. तब्बल आठ वर्षे स्वतःचे लाखो रुपये खर्च करून महसुली लढाई जिंकून देणाऱ्या वकिल
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२६ ची सुरुवात विजयाने केली. संघाने कोलकाता नाइट रायडर्सला ६ गडी राखून हरवले. वानखेडे स्टेडियममध्ये अनेक क्षण पाहायला मिळाले. रोहित शर्माला अनुकूल रॉयने शानदार ड
तालुक्यातील पांगरी येथे हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली. एका विवाहित महिलेने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्या मुलाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली, तर सहा वर्षाच्या मुली
इराणचे प्रॉक्सी हुती बंडखोर आतापर्यंत इराणसोबत उघडपणे युद्धात उतरणे टाळत होते. परंतु युद्धाच्या २९ व्या दिवशी म्हणजेच २८ मार्च रोजी हुतींनी इस्रायलवर ड्रोन, बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास
इराणमध्ये सत्तांतराच्या इराद्याने युद्ध पुकारणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्याच देशात गर्तेत आले आहेत. त्यांच्या विरोधात अमेरिकेतील सर्व ५० राज्यांत सुमारे साडेतीन हज
केरळमध्ये (नवीन नाव केरळम) ९ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दहा वर्षांपासून सत्तेचे नेतृत्व माकपाच्या नेतृत्वाखालील एलडीएफ म्हणजेच लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट करत आहे. एल
शहरातील गजानन महाराज मंदिर चौकात असलेल्या ‘गजानन हॉस्पिटल’ला रविवारी रात्री भीषण आग लागली. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घ
बांग्लादेशात ५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या राजकीय बदलानंतर सत्तेवर आलेल्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) सरकारमुळे भारत-बांग्लादेश संबंधांत सुधारणा होण्याचे संकेत दिसू लागले आहेत.
ईशान्येश्वर महादेव मंदिर... जिथे रोज व्हीआयपी आणि सेलिब्रिटींचा राबता असायचा, शंभर ते दीडशे भाविक रोज दर्शनासाठी यायचे.. तिथे आज कॅप्टनचे कारनामे उघड होताच सलग अकराव्या दिवशी शुकशुकाट आहे. म
न्यूझीलंडमध्ये व्यवसायाच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्क चालवणारा बलतेज सिंग हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा मारेकरी सतवंत सिंगचा पुतण्या आहे. ऑकलंडमध्ये राहून बलतेज भारत,
मृत्यूला भौतिकदृष्ट्या शरीराचा अंत मानले जाते. पण जगातील काही लोक याला 'अडथळा' मानून भविष्यात पुन्हा जगण्याची तयारी करत आहेत. एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूच्या अहवालानुसार, क्रायोनिक्स तंत्
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात पार पडलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाने सध्या राजकीय वर्तुळात नवा वाद ओढवून घेतला आहे. या कार्यक्रमाच्या ब
केंद्र सरकारने रविवारी निर्णय घेतला आहे की, आता रेशन दुकानांसोबतच पेट्रोल पंपांवरूनही रॉकेल मिळू शकेल. आता सरकारी तेल कंपन्या निश्चित केलेल्या पेट्रोल पंपांवरूनही रॉकेल ठेवू आणि वितरित क
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता बॅनर वॉरच्या माध्यमातून चव्हाट्यावर आली आहे. रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात लावण्यात आलेल्या बॅनरवरून पक्षाचे दिवंग
महाराष्ट्र सरकार जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी स्थापन केलेली शासकीय समिती रद्द करण्याच्या तयारीत आहे. या संभाव्य निर्णयाला विवेकवादी आणि प्रागतिक संघटनांनी तीव्र विर
राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवांना मिळणाऱ्या प्रतिसादानंतर, राज्यातील सर्वात मोठा पुस्तक महोत्सव आगामी ऑक्टोबर महिन्यात अमरावती येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात
अमरावती शहरातील बडनेराकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता दुभाजकांची स्थिती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या दुभाजकांचा काही ठिकाणी आदर्श वापर केला जात असताना, इतर ठिकाणी त्यांची
मेळघाटातील पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतच्या शिक्षणात अनेक अडथळे आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी आमदार संजय खोडके यांनी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने ते लवकरच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच
एसटी बसच्या तिकीट दरात सवलत मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या 'स्मार्ट कार्ड'साठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) जाहीर केल्यानुसार, ३१ म
नेदरलँड्समधील शाळांमध्ये दोन वर्षांपूर्वी लागू केलेल्या स्मार्टफोन बंदीचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. वर्गखोल्या, कॉरिडॉर आणि कॅन्टीनमध्ये मोबाईलसोबत स्मार्टवॉच आणि टेक्कनेट
अमरावती येथील नव्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी रविवार, २९ मार्च रोजी सकाळी पदभार स्वीकारला. मात्र, पदभार स्वीकारताच त्यांना तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यासाठी रवाना व्हाव
बिबट्याने धुमाकूळ घालत तीन तरुणांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याने कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात खळबळ उडाली आहे. कारखान्यापासून हाकेच्या अंतरावर असले
आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा डेवाल्ड ब्रेविस सुरुवातीच्या 2-3 सामन्यांमधून बाहेर पडला आहे. वृत्त अहवालानुसार, ब्रेविसला साइड स्ट्रेनचा त्रास होत आहे. एक दिवसापूर्वी एमएस धोनी देख
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणाऱ्या बांपेवाडा आणि उमरझरी परिसरात नरभक्षक वाघिणीने गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दहशत निर्माण केली आहे. या वाघिणीच्या हल्ल्यात एका नागरिकाचा म
पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) नुकतीच राष्ट्रीय आयडियाथॉन ३.० स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. याप्रसंगी टाटा टेक्नॉलॉजीसचे प्रकल्प संचालक बालाजी मुंढे यांनी नवकल्पना हाच प्रगतीचा एक
छत्रपती संभाजीनगर शहराच्या सर्वांगीण, नियोजित आणि शाश्वत विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिक, उद्योग आणि विविध संस्थांच्या सहभागातूनच हा विकास अधिक प्रभावीपणे साध्य होईल, असे प्रतिपा
छत्रपती संभाजीनगर येथे वाढत्या गॅस टंचाई, दरवाढ आणि रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या निषेधार्थ शहरातील सर्व ऑटो रिक्षा संघटनांनी रविवार, ३० मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून चक्
भोंदू अशोक खरात प्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे होत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले आहेत. अश
परसोडी ते साकोली या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी वारंवार मागणी करूनही प्रशासनाला जाग येत नाही. या मार्गावर अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. रविवार २९ मार्चला दुपारी १२:२० वाजता परसोडी - साकोली ब
मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे मूल्य गेल्या आठवड्यातील व्यवहारात 1.75 लाख कोटी रुपयांनी घटले. मध्य पूर्वेतील तणाव आणि इस्रायल-इराण युद्धाच्या भी
चित्रपट अभिनेत्री मलायका अरोरा रविवारी राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील नारलाई येथील प्राचीन आदिनाथ जैन मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. तिने दुपारी सुमारे १२ वाजता मंदिरात पूजा-अर्चा करून आशी
जयपूरमधील शाहपुरा येथील राडावास गावात 'दहाड' मालिकेच्या दुसऱ्या सीझनचे शूटिंग सुरू आहे. या मालिकेत बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. सोनाक्षी सिन्हा गेल्या अनेक दिवसां
गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्यामुळेच गायनात सुवर्णमध्य साधण्याची कला अवगत झाल्याचे ज्येष्ठ गायक पंडित अरुण द्रविड यांनी सांगितले. ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे आयोजित
पीएमपी बसमध्ये अल्पवयीन प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका वाहकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ जलील शेख (वय ३५, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या वाहकाचे
मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा परिसरात एका महिलेचा अनैतिक संबंधातून गळा आवळून खून करण्यात आला. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. मनीषा खम्म दम
बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून चर्चा तीव्र होत आहे. दरम्यान, जेडीयूचे आमदार श्याम रजक यांनी निशांत कुमार यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, निशांतमध्ये म
अमरावती जिल्ह्यातील भानखेडा रोडवरील जंगल परिसरात एका 18 वर्षीय तरुणीवर पाच नराधमांच्या टोळीने सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत दुचाकीन
गायक आणि रॅपर अर्पित बाला हैदराबादमधील एका लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान एका प्रेक्षकावर थुंकला. शोदरम्यान एका चाहत्याने स्टेजवर बाटली फेकली, ज्यामुळे अर्पित इतका संतापला की तो त्या व्यक्ती
नेपाळमध्ये पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारने विद्यार्थी राजकारणावर पूर्णपणे बंदी घातली आहे. यासोबतच, इयत्ता 5 वी पर्यंतच्या मुलांसाठी पारंपारिक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत आणि शाळ
माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी आयपीएलमधून माघार घेणाऱ्या खेळाडूंवर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, सध्याची 2 वर्षांची बंदी प्रभावी नाही, त्यामुळे अशी शिक्षा अस
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका व्यक्तीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून आपले घर सुमारे 1 दशलक्ष डॉलर (सुमारे 9.5 कोटी रुपये) मध्ये विकले आहे. मियामीचे रहिवासी रॉबर्ट लेविन यांनी घर विकण
नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी पदभार स्वीकारताच मोठा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर 2025 च्या आंदोलनात मारल्या गेलेल्या 27 विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा
बिग बॉस 18 आणि 'द 50' फेम रजत दलाल विवाहबंधनात अडकला आहे. रविवारी त्याने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना धक्का दिला. रजतने आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केले आहे, मात्र, त्
अर्थ मंत्रालयाने मार्च 2026 चा आपला मासिक आर्थिक आढावा अहवाल (Monthly Economic Review Report) जारी केला आहे. या अहवालानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग आता थोडा मंदावू शकतो. याची सर्वात मोठी कारणे पश्चिम आशियातील
अभिनेता पीयूष मिश्रा यांनी आदित्य धर यांच्या 'धुरंधर 2' चित्रपटाला प्रोपगंडा म्हटले जाण्याचे दावे फेटाळले आणि त्याला वास्तविक सिनेमा म्हटले. दिल्लीत आयोजित चित्रपट महोत्सवादरम्यान पीयूष
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. गृहमंत्री असताना त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी हा आयोग नेमण्यात आ
‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या चित्रपटांनंतर आता अक्षय खन्ना दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. तो दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांच्या ‘महाकाली’ या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच, चित्रपटाच्या सेटवर
रशियाच्या दागेस्तान प्रांताची राजधानी मखाचकला येथे मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिघडली आहे. पूर आणि वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर प्रशासनाने शनिवारी आणीबाणी जाहीर केली. प्रशासनाचे म्हणणे
अमेरिकेत शनिवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात झालेल्या ‘नो किंग्स रॅली’मध्ये 80 लाख लोकांनी भाग घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये 3,300 पेक्षा जा
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. आता अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्षाचे सूत्र प्र
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) चा फलंदाज विराट कोहलीने शनिवारी सामन्यातील विजयानंतर स्टँड्सकडे पाहून त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला फ्लाइंग किस दिली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अनिल मकरीये यांनी शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत 'स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल' या प्रकल्पांतर्गत राबविलेल्या उपक्रमां
पुस्तकांमधून जाणून घ्या, इतरांच्या बोलण्याला वैयक्तिकरित्या घेणे कसे थांबवावे? प्रत्येक परिस्थितीत आपले सर्वोत्तम देण्याचे ठरवाआपले शब्द स्पष्ट आणि खरे ठेवा. तुम्ही जे बोलता, त्याचा परि
वसमत तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून राजदरी (ता. वसमत) येथील एका तरुणावर कुरुंदा पोलिस ठाण्यास रविवारी ता. २९ गुन्हा दाखल झाला आह
स्पिनोझा हे पोर्तुगीज-ज्यू वंशाचे प्रसिद्ध तत्त्वज्ञ होते. ते १७ व्या शतकातील महान विचारवंतांपैकी एक मानले जातात. 1. मनुष्याची सर्वात मोठी उपलब्धी समजून घेण्यासाठी शिकणे आहे, कारण खरी समजच
भावना संसर्गजन्य असतात. जर तुम्ही आनंदी आणि आशावादी लोकांसोबत काम करत असाल, तर तुम्हालाही तसेच वाटू लागते. जर तुमचे सहकारी नेहमी तणावग्रस्त किंवा नकारात्मक असतील, तर त्याचा परिणाम तुमच्या
पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 14 दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. आरबीआयने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार, पुढील महिन्यात 4 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवा
भोंदू अशोक खरात प्रकरणात यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती. असे झाले असते तर बऱ्याच गोष्टी टाळता आल्या असत्या. अनेक स्त्रियांचे जीवन वाचले असते, असे रोखठोक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा परिसरात शनिवारी रात्री एका तरुणावर अत्यंत क्रूर आणि अमानुष हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेख
कुमार मंगलम बिर्ला आयपीएलमध्ये आरसीबीच्या खरेदीबाबत चर्चेत आहेत. व्यवसायाबद्दल त्यांचे विचार, त्यांच्याच शब्दांत... आपण अशा एका युगात प्रवेश करत आहोत, जे हाय-टेकसोबत हाय-टच देखील आहे. ही वेळ
सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, तर महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनतेला मनापासून आनंद होईल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख कार्य
आजच्या सरकारी नोकरीत माहिती आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसरची भरती, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 323 रिक्त जागांची. तसेच हेवी व्हेईकल फॅक्टरीत 450 जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माह
अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. त्या भोंदू बाबासोबत सरकारमधील अनेकांचे संबंध असल्याचे पुढे आले आहे.
भोंदू अशोक खरातची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावला आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर चौकशी व त्यानंतर अट
पंजाबी गायक करण औजला आज बेंगळूरु येथे होणाऱ्या शोमध्ये आपली ६ गाणी गाऊ शकणार नाही. चंदीगडचे प्रा. पंडित राव धरेन्नवर यांनी पाठवलेल्या तक्रारीनंतर, बंगळूरुच्या जिल्हा बाल संरक्षण युनिटने त
मुंबईमध्ये व्यावसायिक आणि भाजप नेते मोहित कांबोज यांची कन्या मिशिका कांबोज हिच्या १६व्या वाढदिवसाच्या समारंभात शनिवारी रणवीर सिंह, संजय दत्त आणि शाहरुख खान उपस्थित होते. या कार्यक्रमात अ
मोदी सरकार आणि भाजपने देश वाऱ्यावर सोडला आहे. देशाची काळजी या सरकारला राहिली नाही, केवळ निवडणूक जिंकत सत्ता मिळवणे याकडे त्यांचे लक्ष आहे. देश संकटात असताना नेते प्रचाराचे भाषण करत फिरत आहे
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली आहे. तसेच गॅस टंचाईच्या बाबतीत सरकारमध्येच मतभेद आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणतात गॅस टंचाई आहे, तर मु
गेल्या काही महिन्यांपासून 8व्या वेतन आयोगाशी संबंधित अपडेट्स बातम्यांमध्ये आहेत. वेतन आयोग ही भारत सरकारची एक 'प्रशासकीय संस्था' आहे, जी दर 10 वर्षांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते आ
दहाचे शंभर करणाऱ्यांची जागा तुरुंगातच आहे. चुकीची कामे घेऊन माझ्याकडे केव्हाच यायचे नाही. कारण, चुकीच्या कामाला माझे कधीच समर्थन मिळणार नाही, असे कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट के
खरात प्रकरणी संजय राऊत अनेकांची नावे घेत सहआरोपी करा म्हणत आहे, मग तोच न्याय लावायचा तर मिलींद नार्वेकर आणि ज्याच्या कार्यकाळात त्याला पाणी देण्यात आले त्या उद्धव ठाकरेंना सहआरोपी करायचे
आजच्या सरकारी नोकरीच्या माहितीमध्ये महाराष्ट्र टीईटी परीक्षा २०२६ साठी अर्ज सुरू झाल्याची, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये २४३ पदांसाठी निघालेल्या भरतीची. तसेच राजीव गांधी नॅशनल एव्हि
पंतप्रधान मोदी आजपासून केरळमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील. पंतप्रधान दुपारी सुमारे 2.30 वाजता पलक्कड येथील फोर्ट मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित करतील. सायंकाळी 4:45 वाजता त्रिशूरमध्
“फक्त एक आणखी… शेवटचा एपिसोड” असा विचार करून लोक टीव्हीवर बिंज वॉचिंग करतात. दिवसभराच्या थकव्यानंतरही कधी एक एपिसोड अनेक तासांमध्ये बदलतो, हे कळतच नाही. याचा परिणाम असा होतो की झोप पूर्ण हो

27 C