सरकारने नव्हे तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांची धास्ती घेतली आहे. राहुल गांधी यांची धास्ती सोनिया गांधी यांनी घेतली आहे, भाजपला धास्ती घेण्याची काही गरज नाही. जो पर्यंत राहुल ग
भंडारा जिल्ह्यात आज पार पडलेल्या 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत आज 66 तक्रारीची जनसुनावणी यशस्वी ठरली असून एकूण 58 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘म
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) करत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मते, AAIB ने सांगितले आहे की, अपघातादरम्य
देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ७ जागांचा समावेश असून, या जागांसाठी
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दुर्दैवी घटनेवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कुटुंबियांना मोठे दुःख झाले
काँग्रेस नेते पवन खेडा यांनी मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांचा जेफ्री एपस्टाईन फाइल्सशी संबंध असल्याचा दावा फेटाळून लावला आणि म्हटले की, भाजप नेते या प्रकरणात खोटी कहाणी रच
सृष्टीने, निसर्गाने किंवा ईश्वराने म्हणा जगात अस्तित्वात असलेले कोणतेही दोन जीव दोन प्राणी एक सारखे बनवले नाहीत. दिसण्यामध्ये कोणतेही दोन प्राणी हुबेहूब सारखे नसतात किंवा त्यांच्या प्रव
निवडणूक आली की इंडिया आघाडी वळवळ करते जिवंत आहे हे दाखवते, असे दाखवून चालणार नाही, राष्ट्रीय प्रश्नांवर आतापासूनच एकत्रित लढा देणे आवश्यक आहे, राहुल गांधींच्या नेतृत्वाची धास्ती सत्ताधाऱ
हद्दवाढ भागातील कामगारबहुल नगरांमध्ये पाण्यासाठी चक्क जागरणच असते. पाण्याचा दिवस म्हणजे रात्रीची जेवणावळी झाली, की नळाकडे डोळे लावून बसायचे. दिवसभर काम करून थकवा आल्याने डोळा लागला की, पा
माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवणाऱ्या अर्जदाराला जळगाव महापालिकेने चक्कबाजार भावापेक्षा दुप्पट किमतीत पेनड्राइव्ह घेण्यास भाग पाडले. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त
दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यात बुधवारी टी-२० विश्वचषकाचा ३४ वा सामना खेळला जाणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सकाळी ११ वाजता हा सामना खेळला जाईल. दक्षिण आफ्र
ज्येष्ठ अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे मंगळवारी निधन झाले. ही माहिती अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दिली. त्यानंतर मंगळवारी दुपारी मुंबईतील अंधेरी
अमेरिकन खासदार रँडी फाइन यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी मंगळवारी X वर लिहिले की, जर कुत्रे आणि मुस्लीम यापैकी एकाची निवड करायची असेल तर हा कठीण निर्णय न
तहानलेल्या शहराच्या घशाची कोरड पुन्हा या उन्हाळ्यातही कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नवीन 2500 मिमीच्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी या उन्हाळ्यातही शहराला मिळणार नाही, हे वास्तव आहे.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, राहुल गांधी भारताच्या सुरक्षेसाठी सर्वात धोकादायक व्यक्ती बनले आहेत. ते भारतविरोधी शक्तींशी संबंधित आहेत. ते परदेशात आणि देशात नक्ष
परीक्षा असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या, शाळेचे दिवस असो किंवा वीकेंड, बाहेर पाऊस पडत असो किंवा अचानक वीज गेलेली असो, पण आमची संध्याकाळी ७.३० वाजेची जेवणाची वेळ निश्चित होती. या कौटुंबिक स्
आजच्या भू-राजकारणात जो खेळ सुरू आहे, त्याला ताकद वाढवण्याचा आणि वेळ साध्य करण्याचा खेळ म्हणता येईल. ही केवळ एकाविरुद्ध दुसऱ्याची स्पर्धा नाही.यात एकाची ताकद वाढली की दुसऱ्याची क
अनेक दशकांपासून इस्रो हे देशाच्या वैज्ञानिक प्रतिष्ठेचा आधार राहिले आहे. मंगळ यानाच्या माध्यमातून पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला, तर चांद्रय
१९ व्या शतकात वसाहतवादाने लष्करी शक्तीच्या जोरावर देशांना लुटले. त्यानंतर नव वसाहतवादाने लष्करी बळासोबतच आर्थिक ताकदीचा वापर करून देशांना गुलामगिरीत ढकलले. आज ट्रम्प यांचे ‘टॅरिफ स
शेअर बाजारात आज म्हणजेच 18 फेब्रुवारी रोजी फ्लॅट व्यवहार दिसून येत आहे. सेन्सेक्स 83,400 आणि 25,700 वर व्यवहार करत आहे. मेटल, बँकिंग आणि FMCG शेअर्समध्ये वाढ आहे. तर IT शेअर्समध्ये घसरण आहे. जपानच्या निक्क
पौराणिक कथांनुसार, जेव्हा देव आणि असुर यांनी अमृताच्या प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले होते, तेव्हा अमृतापूर्वी ‘हलाहल’ नावाचे भयंकर विष बाहेर आले होते.त्या विषामुळे संपूर्ण सृ
कोणावर तरी कलंक लावणे हे आजकाल एका व्यवसायासारखे झालेआहे. जेव्हा एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, तेव्हा त्यातील सत्य शोधणे मोठे कठीण असते. जगात जेवढी कामे सोपी आहेत, त्या
जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म यूट्यूबची सेवा अचानक ठप्प झाली. डाउनडिटेक्टरनुसार, जगभरात सकाळी सुमारे 6 वाजून 20 मिनिटांपासून ते जवळपास 8 वाजेपर्यंत लाखो वापरकर्त्यांना ते ॲक्स
पंचवटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील शिवाजीनगर परिसरात ९० सेंटी मीटर आकाराची व १ मी. व्यासाची सिंभोरा ते तपोवनपर्यंत पाणी घेऊन येणारी जलवाहिनी सोमवारी १६ रोजी रात
आजच्या सरकारी नोकरीतील माहिती: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये असिस्टंटच्या 650 पदांसाठी भरती निघाली आहे. आधारमध्ये 252 पदांसाठी रिक्त जागा. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2050 रिक्त जागांसाठ
लॉरेंस गँगचा गँगस्टर हॅरी बॉक्सरच्या धमकीनंतर पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीनेही एक ऑडिओ जारी करून उत्तर दिले आहे. भट्टी म्हणाला की, त्याच्याकडे एक व्हिडिओ पोहोचला आहे, ज्यात एक व्यक्ती शस्त्
नरनाळा महोत्सवात शिवशंभू गर्जना’ या कार्यक्रमाने महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जागवला. वीर रसपूर्ण गाणी आणि प्रभावी सादरीकरणाने रसिकांमध्येही उत्साह, जोश संचारला. उपस्थितांनीही दोन्ह
'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये गलगोटिया विद्यापीठावर चिनी रोबोटिक डॉगला स्वतःचा म्हणून सादर केल्याचा आरोप आहे. तथापि, विद्यापीठाचे म्हणणे आहे की त्यांनी ते विकसित केल्याचा दावा कधीही के
दिल्लीत ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार अपघाताच्या प्रकरणात आरोपीच्या वडिलांचे विधान समोर आले आहे. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा ही घटन
गोरखपूरमध्ये एका मुलीने अहमदाबाद-गोरखपूर एक्सप्रेसच्या TTE वर बलात्काराचा आरोप केला. सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या मुलीने सांगितले की, मी एनसीसी सी-प्रमाणपत्राची परीक्षा देण्यासाठी मऊला गे
जिथे 'आइस हॉकी' सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि वर्षाचे सहा महिने बर्फाची चादर पसरलेली असते, तिथे एक भारतीय वंशाचा खेळाडू आपल्या क्रिकेटच्या स्वप्नांना जोपासत आहे. ही श्रेयस मोव्वा याची कथा आहे,
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्वा आज भारताच्या राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते 18 ते 22 फेब्रुवारीपर्यंत भारतात राहतील. हा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावर होत आहे. यावे
पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी नगराध्यक्ष एका आघाडीचा केला तर बहुमत दुसऱ्या आघाडीला दिले आहे. त्याचे परिणाम आता पालिकेत आणि शहरातील कारभारात दिसू लागले आहेत. पुढच्या काळात य
महाशिवरात्रीनिमित्त श्री सिद्धेश्वर यात्रा समितीने माचणुर येथे मंगळवारी आयोजित केलेल्या सिद्धेश्वर केसरी चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकांची कुस्ती वैभव माने व विकास सुळ यांच्यात झ
सलमान खान यांचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फिल्मफेअरच्या वृत्ता
मळेगाव येथील मित्र विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप पार पडला. यावेळी व्याख्याते खंडू डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्ये
सोलापूर - बार्शी रोडवरील काळेगाव पाटीजवळ दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी चारचाकी व दुचाकीचा अपघात झाला. यात नितीन गायकवाड (रा. वालवड) हे गंभीर जखमी झाले. सोलापूर शासकिय दवाखान्यात उपचारादरम्या
ओडिशातील १३व्या शतकातील कोणार्क मंदिराच्या गर्भगृहात आता भाविकांना प्रवेश करता येणार आहे. सध्या त्यात वाळू भरलेली आहे आणि ती काढण्याचे काम सुरू आहे. मंदिराच्या मागे १५ फूट उंचीची भिंत आहे.
17 फेब्रुवारी रोजी बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणारे तारिक रहमान 1971 मध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्याच्या लढ्यात 6 वर्षांचे असताना आपल्या भाऊ आणि आईसह तुरुंगात गेले होते. BNP तारिक यां
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात आली. तपासणीत तब्बल ४० गावांत दुषीत पाणीपुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर
आमची बॅचच होती यूनिक आमच्या बॅचमध्ये काहीच नव्हत ठिक, जेव्हा आम्ही पाचवी मध्ये केले पदार्पण तेव्हा लॉकडाऊन ने दिले आम्हाला पहिले दर्शन...जिथे भरला आमच्या सुख-दु:खाचा मेळा, असे ठिकाण म्हणजे आ
संजीवनी युनिव्हर्सिटी माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आयआयटीच्या दर्जाचे ज्ञान, सर्जनशीलता व कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळावी या हेतूने येथे टिंकरर्स लॅब सुरू करण्यात
भविष्यातही सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे सातत्य राखण्याबरोबरच गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हेच साई संस्थानचे प्रमुख ध्येय आहे, असे प्रतिपादन साई संस्था
भाळवणी येथील ग्रामदैवत भगवान नागेश्वराच्या वार्षिक यात्रोत्सवाची सांगता चित्तथरारक कुस्त्यांच्या फडाने झाली. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त श्री नागेश्वराची पाच दिवस यात्रा भरते. तीन दि
CBSE च्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा आज 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाल्या आहेत. परीक्षेची पहिली शिफ्ट सकाळी 10:30 वाजता सुरू झाली आणि दुपारी 1:30 वाजेपर्यंत चालली. या वर्षी सुमारे 43.6 लाख विद्
बेलापूर - परळी या रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या बरोबर बैठक घेऊन विषय मांडू, असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कुकाणे येथे बेलापूर - परळी या रेल्
आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. शेतकऱ्यांसाठी ‘भारत विस्तार’ AI प्लॅटफॉर्म लाँच 17 फेब्र
सत्य ते आहे जे तिन्ही काळांमध्ये - भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळात - एकसारखे राहते. जे वेळेनुसार बदलते, ते सत्य नाही. आपले शरीर बदलते, विचार बदलतात, रूप-रंग बदलतात, त्यामुळे हे स्थायी सत्य ना
18 फेब्रुवारी, बुधवारी मेष राशीच्या लोकांचा थांबलेला उत्पन्नाचा स्रोत पुन्हा सुरू होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल. मिथुन राशीच्या लोकांना धनलाभ आणि व्यवसायात फायदा होईल.
टी-20 विश्वचषकातील 35 वा सामना आज पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यात खेळला जाईल. हा सामना कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबमध्ये दुपारी 3 वाजता सुरू होईल. टॉस दुपारी 2.30 वाजता होईल. पाकिस्तानसाठ
एरंडोल ते धरणगाव या सुमारे १२ किलोमीटरच्या मुख्य रस्त्यावर सध्या धुळीचे तांडव सुरू आहे. गेल्या आठ महिन्यांपासून संथगतीने सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे या मार्गावर वारंवार अ
टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा शेवटचा ग्रुप स्टेज सामना नेदरलँड्सविरुद्ध होईल. सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, ज्याचा टॉस संध्याकाळी 6.30 वाजता होईल.
तुनिषा मृत्यू प्रकरणाच्या भाग-1 मध्ये तुम्ही वाचले की, 24 डिसेंबर 2022 रोजी टीव्ही शोच्या सेटवर तिने गळफास कसा घेतला, त्यानंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि सह-अभिनेता शीजान खानला अटक करण्यात आली. तपा
भगवान शिवाची आराधना म्हणजे आत्मशुद्धी, संयम, साधना आणि समाज संघटन यांचा संगम आहे. महाशिवरात्री हा केवळ उपवास किंवा पूजेचा दिवस नसून समाजाला एकत्र आणणारा, समता व सेवाभाव दृढ करणारा पवित्र पर
इगतपुरी–त्र्यंबकेश्व र मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेऊन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आवश्यक निधी व पायाभूत स
निफाड तालुक्यातील १४ शाळांतील सुमारे १५०० विद्यार्थ्यांच्या सहभागातून आयोजित संविधान गुणगौरव परीक्षेतील गुणवंतांचा गौरव सोहळा रविवारी (दि. १५) संकल्प मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.
सिन्नर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या कथित वक्तव्याचे पडसाद सिन्नरमध्ये उमटले आहेत. या व
महात्मा फुले नगर (खारीपाडा) येथे नुकताच माजी विद्यार्थी मेळावा व नागरी सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. अनेक वर्षांनंतर शालेय मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने बालपणातील आठवणींनी वाताव
पैठण-संभाजीनगर चौपदरीकरणाचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे, तरीही पूर्ण झालेले नाही. चितेगाव आणि बिडकीनदरम्यान सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक
शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या म्हसोबा चौकात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला. ट्रक, हायवा ट्रक, आणि पिकअप रिक्षा यांच्यात झालेल्या तिहेरी अपघाताने चौक हादरला. जोरदार धडके
समाजाने व्यसनापासून दूर राहावे, गावातील सर्व मुलांनी व तरुणांनी हरिपाठ, भजन, कीर्तन याला वेळ देऊन आपली संस्कृती जपावी, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. पिशोर (ता. कन
खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर मध्ये शालांत परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा आशीर्बचन समारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. शालेय समितीचे अध्यक्ष मदनलाल पांड
सिल्लोड तालुक्यातील खुल्लोड येथे महाशिवरात्रीनिमित्त भरविण्यात आलेल्या जंगी कुस्ती दंगल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेल्या या आखाड्याने तब्बल ७स
अजिंठा-बुलढाणा राज्य रस्त्यावरील शिवण्याच्या जिल्हा परिषद शाळेसमोर जडवाहनांची अवैध पार्किंग होत असल्याने शाळेतील लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.आमसरी कडून येणाऱ्या वाहण
उंडणगाव (ता. सिल्लोड) येथे सोमवारी कान्होबाच्या रामकाठीची पारंपरिक मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि भक्तिभावाने पार पडली. अहिल्यानगरमधील मढी येथून आणलेल्या या पवित्र रामकाठीचे गावकऱ्यांनी गा
फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथील शेतकरी निलेश विठ्ठल मिरगे यांची दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेलेली दुचाकी बुधवारी विहिरीत सापडली. ही दुचाकी त्यांच्या भावाने शेतीसाठी विकत घेतल
वैजापूर तालुक्यातील अलापुरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी (दि.१६) सायंकाळी ७ ते १०:३० वाजता शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने गावकऱ्यांचे मन जिंकले. र
सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात पोटच्या मुलानेच आईचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. बेबी सुधाकर गवारे (वय ६०, मूळ रा. कोपरगाव, हल्ली रा.
नाशिकच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे ‘दिव्य शिलेदार’ हा विशेष कार्यक्रम बुधवारी (दि. १८) सकाळी सा
टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 स्टेजमधील 7 संघ निश्चित झाले आहेत. अंतिम संघाचा निर्णय बुधवारी पाकिस्तान-नामिबिया सामन्यातून होईल. जर पाकिस्तान जिंकला, तर संघ सुपर-8 च्या ग्रुप-2 मध्ये पोहोचेल. जर ना
गेल्या वर्षी पहलगामच्या बैसारनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली ५० पैकी ४० हून अधिक पर्यटन स्थळे पुन्हा खुली करण्यात आली आहेत. सोमवारी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आणखी १
उत्तराखंडमधील वणवा आता एकेकाळी “सुरक्षित” मानल्या जाणाऱ्या उंच ठिकाणी पोहोचला आहे. पहिल्यांदाच, हिमालयातील आग २००० मीटर उंची ओलांडून ३,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या गवताळ प्रदेशांपर्यं
काश्मीरमधील पहलगामजवळ मट्टन येथे काश्मिरी पंडितांची वस्ती आहे. लोकसंख्या सुमारे 300 आहे. येथील गल्ल्यांमध्ये दिवसाचे 4 वाजताच शांतता पसरते. मट्टनमध्ये राहणारे रमेश कौल (बदललेले नाव) आता अनोळ
२० वर्षांनंतर बांगलादेशात सत्तेवर आलेले तारिक रहमान यांचे बीएनपी सरकार पहिल्याच दिवशी वादाच्या केंद्रस्थानी सापडले आहे. मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम प्रशासनाच्या काळात स्थापन झालेल्य
राज्य मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणाशी माझा संबंध नसून माझी बदनामी करून कुणाला तरी मंत्रिपद हवे आहे,’ असा आरोप अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केला. २००४ पासूनच्या राजकीय क
अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी अजित पवारांच्या पत्नी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी केली. त्याव
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ यांनी पुण्यातील मुंढवा येथील १८०० कोटी रुपयांची जमीन ३०० कोटी रुपयांत खरेदी केली. नोव्हेंबर २०२५ मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यावर मोठा गदारो
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. याच दरम्यान मान यांना एक धमकीचा ईमेल मिळाला, ज्यात दावा करण्यात आला हो
अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागात भ्रष्टाचाराचा खेळ सुरू होता. २८ ते ३० जानेवारी या शासकीय दुखवटा काळात या विभागाने ‘ओ
२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुस्लिमांना ५ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला होता. सरकारी, निमसरकारी व
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'बेस्ट'च्या ताफ्यातील एका इलेक्ट्रिक बसला कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. कांदिवलीतील सा
सर्वोच्च न्यायालयाने गंभीर गुन्ह्यांमध्ये एखाद्याची शिक्षा कमी करून नुकसान भरपाई वाढवणे हा धोकादायक प्रवृत्ती असल्याचे म्हटले. मदुराई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयावर मंगळवारी सुनावण
राज्यातील विशेष मागास प्रवर्ग-अ (SBC-A) अंतर्गत मुस्लिम समाजाला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचे 2014 चे शासन निर्णय व परिपत्रक राज्य सरकारने अधिकृतपणे रद्द केले आहेत. सामाजिक न
राज्यातील शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून स्थगित करण्यात आली होती. मात्र, संबंधित खात्याची जबाबदारी सांभाळणारे राज्याचे माजी उप
पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर सहाव्यांदा आई झाली आहे. मंगळवारी नोएडा येथील एका खाजगी रुग्णालयात तिने मुलाला जन्म दिला. 11 महिन्यांपूर्वी सीमाने एका मुलीला जन्म दिला होता. यापूर्वी त
मेळघाटमधील विकासकामांना वन विभागामुळे येत असलेल्या अडथळ्यांवर खासदार बळवंतराव वानखडे यांनी 'दिशा' बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. वीज, रस्ते, आरोग्य, पाणी आणि मोबाईल रेंजसारख्या मूलभूत स
राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार, आज, बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात ये
शहरातील बहुतांश फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. सर्वसाधारण पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच नाहीये. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जरा खामला परिसरात फिरून यावे, मग त्यांना खरी परिस्थिती कळेल, अशा शब्
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मंगळवारी दावा केला की 2014 मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की मी शपथविधी
आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी संध्याकाळी बोरा यांच्य

28 C