हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर सारख्या डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे मैदानी भागात कडाक्याची थंडी पडली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि इंदूरसह सात शहरांमध्
'द फॅमिली मॅन ३' च्या कलाकारांनी अलीकडेच दैनिक भास्करशी खास संवाद साधला. रॅपिड फायर राउंड दरम्यान, टीमने काही मजेदार उत्तरे दिली आणि सेटवर कोण आधी तयार होते हे सांगितले. शिवाय, त्यांनी शूटिंग
वाखरी बायपास ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या विस्तारित पालखी महामार्गाचे काम पूर्ण करण्याची ठेकेदाराची मुदत आठ दिवसात संपत आहे. दोन वर्षांत केवळ ४८ टक्के काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय महाम
मोठी स्वप्न पाहणे आणि ती प्रत्यक्षात साकार करणे, हे सर्वानाच साध्य होत नाही. परंतु शिंदेवाडी येथील कल्याणी शिंदे हिने वैमानिक होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. ती माळशिरस तालुक्यातील पहि
वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे ग्रामीण भागातील पर्यावरण धोक्यात आले आहे. प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उंदरगाव (ता. करमाळा) ग्रामपं
परिस्थिती माणसाला घडवत असते. ध्येय निश्चित करून कार्य केले, तर मल्लिनाथ कलशेट्टी सरांसारखी प्रेरणादायी आदर्श व्यक्तिरेखा घडू शकते, असे प्रतिपादन माजी कुलगुरू इरेश स्वामी यांनी डॉ. मल्लिन
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूर हे एका आत्मविश्वासू ऑर्केस्ट्रासारखे होते, जिथे प्रत्येक संगीतकाराने एकत्र काम करण्याची भूमिका बजावली, भारतीय सैन्याने २२ मिनि
जवळा ग्रामपंचायत सदस्यांना व ग्रामस्थांना विश्वासात न घेता सत्तेचा गैरवापर करत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी बोगस ग्रामसभा व बोगस ठराव करत एका कंपनीला कागदपत्रे पुरवून गाव
तालुक्यात दरवर्षी न चुकता टाळांच्या घणाणाने देवीचे भोपे अगदी पंढरीच्या वारकऱ्यांप्रमाणे भक्तिभावात गावभर फिरतात आणि त्यांच्या टाळांच्या कडकडाटात, दिवट्यांच्या लखलखाटात व जय अंबे, जय भव
वैद्यकीय क्षेत्रासाठी नवीन वर्ष हे महत्त्वाचे ठरणार आहे. अहिल्यानगरमध्ये प्रथमच होत असलेल्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयात नव्या वर्षांत ‘एमबीबीएस’ची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्
शिर्डी हे केवळ आध्यात्मिक स्थळ नसून जगभरातील लाखो भक्तांसाठी श्रद्धा, शांतता आणि समाधानाचे केंद्र आहे, अशी प्रतिक्रिया विदेशी भाविकांनी व्यक्त केली. श्री साईबाबा समाधी मंदिरात शनिवारी मध
माझे नाव फिरोज कुरेशी आहे. मी उत्तर प्रदेशातील कासगंजचा आहे. देशभरात आम्ही मोठमोठे बोगदे बांधतो म्हणून आम्हाला उंदीर खाण कामगार (रॅट मायनर्स) म्हणतात. हे काम उंदरांसारखे खड्डे खोदण्यासारखे
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटी येथे खेळला जात आहे. आज बरसापारा स्टेडियमवर सामन्याचा दुसरा दिवस आहे. दक्षिण आफ्रिकेने ६ विकेट गमावून २४७ धावा केल्या आहेत. सेन
पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या भगवान त्रिविक्रम मंदिरात नंदीची मूर्ती आहे. शुक्रवारी वा कोणीतरी अज्ञात इसमाने तिची तोडफोड केली. त्याचा निषेध व आरोपीला त्वरित अटक व्हावी या मागणीसाठी सकल हिं
गेल्या चार वर्षापासून बहुप्रतीक्षित असलेल्या ओझर नगर परिषदेच्या निवडणुकीला माघारी नंतर प्रचाराची सुरुवात झाली असून तेरा प्रभागांमधील २७ नगरसेवकांसाठी ११८ उमेदवार रिंगणात असून नगराध्य
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याची दयनीय अवस्था झाली असून यंदा झालेल्या अतिवृष्टीने हा कालवा अनेक ठिकाणी खचला गेला आहे. यामुळे कालव्याला पाणी सोडल्यास काही अनुचित प्रकार घडू शकतो, या पार
गंगापूर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात वाहेगाव येथील अनिल पारखे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान रात्री
पांढरी मोहल्ला, राजवाडा, बडा बंगला या भागात सार्वजनिक शौचालये बांधली. पण या ठिकाणी पाण्याची सोयच नाही. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होत असल्याने या भागातील महिलांनी तक्रार केली आहे. ब्रा
सोयगाव तालुक्यातील जरंडीत वाढत चाललेले तापमान थांबवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जरंडी ग्रामपंचायतीने आपला खारीचा वाटा उचलला आहे. गेल्या तीन वर्षात जरंडी परिसरात तब्बल ३५ ह
सिल्लोड तालुक्यातील गव्हाली गावाजवळील आसामी वस्ती आणि किसन बाबा वस्तीतील नागरिकांना अजूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. २१ नोव्हेंबर रोजी या भागातील दयनीय रस्त्यांची स्थिती पुन्हा एकदा सम
फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक स्वच्छ, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी निवडणूक विभागाने सहा विशेष पथकांची स्थापना केली आहे. या पथ
उमेदवारी अर्जांसाठीही पक्षांमध्ये खरेदी-विक्री चांगलीच सुरू झाली आहे. यात सर्वात महाग अर्ज उद्धवसेनेचा असून ताे तब्बल 4000 रुपयांना विकला जात असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. तर भाजपकडू
१९७५ चे वर्ष होते. नागपूरहून ट्रेनमधून उतरून व्हिक्टोरिया टर्मिनस (आता छत्रपती शिवाजी टर्मिनस) वरून बाहेर पडताच मी काही मिनिटे त्या भव्य इमारतीकडे पाहत राहिलो. तेवढ्यात माझ्या काकांनी माझ
गेल्या आठवड्यात मला जयपूरमध्ये एका शाही लग्नात सहभागी होण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम पिंक सिटीच्या ऐतिहासिक रामबाग पॅलेसमध्ये झाला होता. स्वाभाविकच जयपूरमधील अनेक प्रमुख व्यक्ती उप
शहराचा औद्योगिक विकास झपाट्याने सुरू आहे. मात्र, आता औद्योगिक वसाहतीमध्ये इंडस्ट्रियल प्लॉट नसल्याने नव्या उद्योगांसाठी जागेची तीव्र कमतरता भासत आहे. शेंद्रा, चिकलठाणा, वाळूज, रेल्वेस्टे
रविवार, २३ नोव्हेंबर रोजी वृषभ राशीच्या लोकांना त्यांचे मालमत्तेशी संबंधित काम वेळेवर पूर्ण झालेले दिसेल. मिथुन राशीच्या लोकांनी त्यांचे आर्थिक व्यवहार वेळेवर पूर्ण केल्यास त्यांना फाय
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहिष्काराला न जुमानता, सदस्य देशांनी शनिवारी, G20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने तयार केलेल्या घोषणेस एकमताने मान्यता दिली. दक्षि
जगाला तत्त्वज्ञान, धार्मिकता आणि कलेचा वारसा देणारे कैलास लेणे जपणे ही आंतरराष्ट्रीय जबाबदारी आहे. बेसॉल्ट खडकात उभारलेले हे शिल्प जगासाठी शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे, असे मत भारतातील
बिबट्या-मानव संघर्षावर फक्त बैठका, प्रस्ताव आणि आश्वासने हे जुने चित्र आता बदलणार आहे. जुन्नर वन विभागाने राज्यात प्रथमच ‘बिबट्या कमांडो फोर्स’ उभी करून थेट संकटावर तातडीने झेप घेणारी यंत
नाशिकमध्ये २०२६ ते २०२८ दरम्यान होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक विमानतळाचे विस्तारीकरण राजस्थानमधील कोटा व उत्तराखंडमधील पंतनगर विमानतळाच्या धर्तीवर होणार आहे. विस्तारीकरणानं
महिलांसाठी सर्वात मोठा विमा म्हणजे त्यांची अंडी गोठवणे. यामुळे त्यांना लग्न कधी करायचे आणि मुले कधी जन्माला घालायची हे स्वतः ठरवता येते. सुपरस्टार राम चरण यांची पत्नी उपासनाचे हे विधान सध्
मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील जागावाटपाच्या चर्चेला राष्ट्रवादी (श. प.) पक्षाच्या शनिवारच्या बैठकीतून अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला. पोलिसांनी चार तस्करांना अटक करत १० परदेशी बनावटीची पि
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २७०० कोटी रुपयांतून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामासाठी खोदलेल्या नाल्या, खड्ड्यांमध्ये पडून दोन वर्षांत चार जणांचे मृत्यू झाले. ठेकेदाराने कामाच्
तांदुळवाडी मांडवा (ता. गंगापूर) परिसरात शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने बिबट्या प
पुणे पोलिसांनी शनिवारी मध्य प्रदेशातील उमर्टी गावात छापे मारत आंतरराज्यीय अवैध शस्त्र पुरवठा करणारे ५० कारखाने उद्ध्वस्त केले. गत काही दिवसांत गुन्हेगारांकडे सापडलेल्या शस्त्रांवर ‘यू
जीवघेणी स्पर्धा...त्यात आपल्याला सर्वात पुढे रहायचे आहे. तू सगळ्या क्षेत्रात नंबर एकच असला पाहिजेस. तू वर्गात शांत बसला पाहिजेस. थोडीही बडबड करता कामा नये. तू प्रत्येक परीक्षेत टॉपमध्ये राहि
'स्वातंत्र्य मिळवणे सोपे असते, पण ते बहुजनांपर्यंत पोहोचवणे फार कठीण कर्म असते'. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी सामाजिक न्यायाचा लढा उभारणाऱ्यांना अविरत लढा द्यावा लागतो. प्रस्थापितांना धक्के
केंद्र सरकारने २९ जुन्या कामगार कायद्यांचे चार नवीन संहितांमध्ये विलीनीकरण केले आहे, जे शुक्रवारपासून लागू झाले आहे. नवीन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना पाच वर्षांऐवजी फक्त एका वर्षात ग्रॅ
मिरपूरमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशने सामन्यावर आणि मालिकेवर मजबूत पकड घेतली आहे. आयर्लंडने दुसऱ्या डावात 6 बाद 176 धावा केल्या आहेत, त्यांना विजयासाठी अजूनही 333 धाव
भारताचे पुढचे सरन्यायाधीश बनण्याच्या तयारीत असलेले न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, देशातील ५ कोटींहून अधिक प्रलंबित खटले न्यायव्यवस्थेसमोर सर्वात मोठे आव्हान आहेत. या प्रलंबित प्रकर
गोव्यातील पणजी येथे नऊ दिवसांचा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ५६ व्या इफ्फीमध्ये जगभरातील चित्रपट निर्माते त्यांचे काम प्रदर्शित कर
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दुटप्पी हिंदुत्वाचा मुखवटा फाडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहराच्या वतीने शनिवारी सारसबाग सिग्नल चौकातील स्वा. सावरकर स्मारकाजवळ तीव्र आंदो
युक्रेन संघर्ष संपवण्याबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिका आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या गुप्त बैठकीमुळे वाद निर्माण झाला आहे. रॉयटर्सच्या मते, अमेरिकेच्या परराष्ट्र विभाग आणि राष्ट्र
दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणाला प्रतिसाद म्हणून, एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने (CAQM) त्यांचा GRAP (ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन) आणखी कडक केला आहे. हवेची गुणवत्ता बिघडण्यापूर्वी परिस्
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार यादीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, संबंधित मतदारांनी आपल्या नावाविषयी काही हरकती किंवा तक्रारी असल्यास त्या 27 नोव्हेंबर 2025 पर्यं
सदनिकेतील गळती आणि इतर दोषांबाबत दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी करताना 'महारेरा'ने विकासकाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 'महारेरा'ने व्ही. आर. कुलकर्णी असोसिएट्स आणि एस. आर. कुलकर्णी डेव्हल
इन्फोसिस फाउंडेशनने आपल्या 'आरोहण सोशल इनोव्हेशन अवॉर्ड्स'च्या चौथ्या आवृत्तीचे विजेते जाहीर केले आहेत. शिक्षण, आरोग्यसेवा आणि पर्यावरणीय शाश्वतता या तीन क्षेत्रांतील उल्लेखनीय नवसंशोध
मॉडेल मिहिका शर्मा गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्यासोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच दोघांनी एकत्र पूजा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हा
शहरातील बीड बायपासवरील श्री हरिहर सद्गुरू शक्तिपीठ, रेणुका माता मंदिराचे शक्तिपीठाधीश सद्गुरू अप्पा महाराज यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले. यांच्या निधनाने सातारा परिसरात आणि राज्य
उत्तर भारतातील डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरूच आहे. उत्तराखंडमधील चमोली येथील बद्रीनाथ मंदिरात गुरुवारी नोव्हेंबर महिन्यातील पहिली बर्फवृष्टी झाली, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर
सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवाचा महापर्व यंदाही अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी
गुवाहाटी येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने ६ विकेट गमावून २४७ धावा केल्या आहेत. बरसापारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाण
एका महिलेने रेल्वेच्या एसी कोचमध्ये बसून इलेक्ट्रिक केटलमध्ये नूडल्स शिजवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मध्य रेल्वेने शनिवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी स
राज्यातील शालेय विद्यार्थी–विद्यार्थिनींच्या सुरक्षित आणि वेळेवर एसटी प्रवासाचा प्रश्न गंभीर होत चालला असताना, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील एका शाळेतून एका मुलावर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. सहारनपूरमधील रामपूर मणिहरण परिसरातील चुनहेटी गावातील प्राथमिक शाळेत ही घटना घडली. असा आरोप आहे क
मुंबई लोकलमध्ये झालेल्या कथित हिंदी–मराठी वादानंतर अर्णव खैरे या तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा पेटले आहे. भाजपने या प्रकरणात आक्रमक भूमिका घे
उदयपूरमध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि त्याची प्रेयसी बेट्टीना अँडरसन यांनी बॉलिवूड गाण्यांवर नृत्य केले. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने त्यांच्य
शनिवारी जोहान्सबर्ग येथे झालेल्या G20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि जागतिक नेत्यांची भेट घेतली. बैठकीदरम्यान त्यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सि
२०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने त्यांच्या मित्रपक्ष द्रमुकसोबत जागावाटपाची औपचारिक वाटाघाटी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. पक्षाध्यक्ष
बाजार मूल्यांकनाच्या आधारे देशातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे मूल्य या आठवड्याच्या व्यवहारात १,२८,२८१.५२ कोटी (₹१.२८ लाख कोटी) ने वाढले आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी असल
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. दिल्लीहून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडी
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शुक्रवारी संध्याकाळी भोपाळमधील रवींद्र भवन येथे सांगितले की, देव करो कुणीही नरेटिव्हच्या जाळ्यात अडकू नये. ज्यांना समजून घ्यायचे नाही ते नेहमीच प्रकरण
परिवारवादाची आरोळी देणारा भाजपच स्वतः परिवारवादात अडकल्याची टीका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला आहे. काँग्रेस हा सामान्य नागरिकांचा पक्ष असून लोकांच्या समस्
तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) लाडू प्रसादाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. टीटीडी ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी सांगितले की २०१९ ते २०२४ दरम्यान ४८.७६ कोटी लाडू बनवण्यात आले.
एसआयआरमधील अनियमिततेबाबत सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी गंभीर दावा केला आहे. ते म्हणतात की, निवडणूक आयोग भाजपशी संगनमत करून एक मोठा घोटाळा घडवून आणण्याची तयारी करत आहे. सपा ज्या विधानसभा जाग
५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. पुणे ग्रामीण पोलिस दलाला या वर्षी २०२५ साठी या पाच दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळाला होता. ब
शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील हथिनीकुंड बॅरेजवर एका महिंद्रा ३०० XUV कारला आग लागली आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला. आग डिझेल टाकीपर्यंत पोहोचली तेव्हा हा स्फोट झाला. चालत्या गा
विश्वशांती केंद्र (आळंदी), एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने ३०वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्व
पुणे शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरोधात मोठी मोहीम राबवत आंतरराज्यीय अवैध शस्त्र उद्योगाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पुणे शहरातून २१ पिस्तुले आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. त्या
दुबई एअर शोमध्ये एअर फोर्सच्या तेजस लढाऊ विमान अपघातात हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी विंग कमांडर नमांश स्याल (३४) शहीद झाले. दुबईमध्ये औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, नमांशचे
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केला आहे. दादागिरी, गुंडगिरी, पैसा आणि दबावाचा वापर करून मतदारांना धमक्या देऊन तसेच प्रलोभने दाखवून निवडणुका जिंकल्या जा
राजस्थानच्या उदयपूरमधील एका प्रसिद्ध डॉक्टरकडून चित्रपट निर्मितीच्या नावाखाली ३० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट आ
मुंबई काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांमध्ये चालू घडामोडींना नवीन वळण मिळाले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने आपली भूमिका ठामपणे न
साकोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. ठेकेदारांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत काँग्रेसच्या १३ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
पुणे पोलिसांनी हरवलेले किंवा चोरीला गेलेले १७१ मोबाइल फोन त्यांच्या मालकांना परत केले आहेत. शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाइल चोरीला जाणे किंवा गहाळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना, पो
छत्तीसगडमध्ये मतदार यादीची विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. SIR फॉर्म भरताना खोटी माहिती देणाऱ्या किंवा खोटी
उत्तराखंडमधील जौनसर-बावर प्रदेशात, सामाजिक समता आणि परंपरा मजबूत करण्यासाठी एक मोठा सामूहिक निर्णय घेण्यात आला आहे. खाट परंपरेशी संबंधित पंचवीस गावांनी विवाह आणि शुभ कार्यक्रम अत्यंत साध
पंजाबी गायक हरमन सिद्धू याचे काल रात्री उशिरा एका रस्ते अपघातात निधन झाले. शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. त्याची कार एका ट्रकला धडकली आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू
मुंबईसारख्या महागड्या शहरात स्वतःचे घर असणे हे अनेकांचे आयुष्यभराचे स्वप्न असते. वाढत्या घरांच्या किमती, कमी उपलब्ध जागा आणि आर्थिक ताण यामुळे घर खरेदी करणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरते.
मुंबईत अमेरिकन रॅपर ट्रॅव्हिस स्कॉटच्या कॉन्सर्टमध्ये अनेक चोरीच्या घटना घडल्या. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शो दरम्यान अनेक लोकांचे मोबाईल फोन आणि दागिने हरवले. चोरीला गेलेल्या व
आज (22 नोव्हेंबर) मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा दिवस आहे. हा महिना 20 डिसेंबरपर्यंत चालेल. मार्गशीर्ष महिना धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप खास आहे. या दिवसांत, दररोज सकाळी लवकर उठून ध्यान क
काँग्रेसमध्ये कुणीही- कुणाला सहन करायला तयार नाही.त्यामुळे काँग्रेस पक्ष रोज कमजोर होत आहे, त्यांचे कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नेत्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. असमन्वय अ
भाजपकडून मुंबई व महाराष्ट्रात भाषिक प्रांतवाद पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कल्याण येथील अर्णव खैरे आ
डोंबिवली–ठाणे लोकलमधील किरकोळ वादातून 19 वर्षीय विद्यार्थी अर्णव खैरेच्या आत्महत्येपर्यंत पोहोचलेल्या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. लोकल ट्रेनमध्ये चढताना अर्णवने हिंदीत संवाद साधल
न्यायमूर्ती सूर्यकांत २४ नोव्हेंबर रोजी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या शपथविधी समारंभात ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालय
रॉयल एनफील्डने गोव्यात सुरू झालेल्या त्यांच्या वार्षिक बाईक इव्हेंट, मोटोव्हर्स २०२५ मध्ये हिमालयन ४५० ची माना ब्लॅक एडिशन लाँच केली आहे. कंपनीने अलीकडेच EICMA २०२५ मध्ये ही साहसी बाईक सादर क
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) राज्यातील वरिष्ठ अधिकारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू झाली. उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसा
शुक्रवारी संध्याकाळी ६:४२ वाजता, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे कार चालवणाऱ्या एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. नियंत्रणाबाहेर गेलेली कार समोरून येणाऱ्या वाहनांना धड
डहाणू नगर परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लाडकी बहीण योजना कोणत्याही परि

28 C