१६ नोव्हेंबर, रविवारी चंद्र कन्या राशीत असेल. रविवारी हस्त नक्षत्राची उपस्थिती मानस नावाचा शुभ योग निर्माण करत आहे. असे मानले जाते की या योगात केलेले काम आणि पूजा जलद यश देते. मेष, मिथुन, कन्य
अहिल्यानगर जिल्ह्यात दोन आठवड्यात बिबट्याकडून झालेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनांमुळे जिल्हाभरात बिबट्याची दहशत पसरली आहे. शेती करणे अवघड झा
कन्नड तालुक्यातील पिशोर येथील शफेपूर येथे राहत्या घरात १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उशिरा रात्री उघडकीस आली. मनोज तुकाराम मोकासे (१९) असे आत्म
पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर भागात राहणाऱ्या आकाश सोमनाथ शेळके या २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी
खंडाळा खंडाळ्यात बिबट्याच्या दहशतीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली असून शेतकऱ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करणेदेखील टाळले जात असल्याचे चित्
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शुक्रवारी उत्साहात पार पडला. गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे आणि केंद्रप्र
महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच शनिवारी भाजपच्या व्यासपीठावर भानुदास कोतकरयांनी एंट्री’ केल्याने चर्चेला उधाण आले. दरम्यान, पालकमंत्रीराधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत
साडेचार वर्षांपूर्वी भाजपचीसाथ साेडून शिवसेना ठाकरे गटाला मदत करणाऱ्या २७ बंडखाेरांविषयी भाजपचे धाेरण कठाेरच राहणार आहे. त्यामुळे भविष्यात भाजपकडील संभाव्य धाेका लक्षात घे
पिसादेवी येथील ओंकार सिटी बांधकाम साइटवरून बेपत्ता झालेल्या साडेपाच वर्षांच्या राशी सिनू चव्हाण हिचा मृतदेह चौथ्या दिवशी शेतातील विहिरीत तरंगताना आढळला. तब्बल चार दिवस चाललेल्या शोधमोह
बिहारच्या प्रचंड विजयाच्या उत्साहात, पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल एक भाकीत केले ज्याची चर्चा बिहारपासून दिल्लीपर्यंत झाली आहे. काँग्रेस आता मुस्लिम लीग-माओवादी काँग्रेस किंवा
संत ज्ञानेश्वर यांचे जन्मस्थान असलेल्या आपेगावला विशेष महत्त्व आहे. या क्षेत्राला आज तीर्थक्षेत्र म्हणून नवी ओळख मिळाली आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या लगतच्या परिसराच
दाताच्या दुखण्यामुळे उपचारावेळी रडत असलेल्या चार वर्षांच्या मुलाला डॉक्टर व कंपाउंडरने मारहाण केल्याचा आराेप प्रतापनगरातील एका दांपत्याने केला आहे. पाेलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ही
शिस्तीच्या नावाखाली वसईच्या श्री हनुमंत विद्यामंदिर हायस्कूलच्या शिक्षिकेने क्रौर्याचा कळस गाठला. शाळेत येण्यास उशीर झाला म्हणून शिक्षिकेने १२ वर्षीय विद्यार्थिनीला पाठीवरील दप्तरास
सोमवारी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध मोठा न्यायालयीन निर्णय अपेक्षित आहे. संघर्षाच्या शक्यतेमुळे लोक घाबरले आहेत. दरम्यान, बांगलादेश पाकिस्तानातील कट्टरवादी
बिहारच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांनी आत्मपरीक्षण न करता उलटसुलट आरोप सुरू केले आहेत. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासह सर्व विरोधक पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाहीत, असे मुख्
सकाळच्या कोवळ्या किरणांत पक्ष्यांचा ऐकू येणारा किलबिलाट मनाला एक वेगळेच सूख देऊन जातो. हे सूख अनुभवयाचे असेल तर आपल्याला निसर्गाच्या कुशीत हरवावे लागेल. गर्द वृक्षांची सावली, हवेची शांत अ
दिव्य मराठी डिजिटलमध्ये आपले स्वागत. संडे पोएम मालिकेच्या आजच्या भागात कवी रमेश इंगळे उत्रादकर यांची कविता 'यत्किंचितदुःखाचे कारण होऊ देऊ नको'. अतिशय कळकळीनं आणि भूमिका घेऊन घेणारा हा कवीय
मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज टीकेचे धनी झाले.'बोलण्याप्रमाणे वागले नाहीत' अशी टीका त्यांच्यावर होत असताना, संतप्
बँक ऑफ इंडियाने ११५ स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार १७ नोव्हेंबरपासून अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. रिक्त पदांची माहिती: शैक्षणिक पात्र
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार आक्षेपांनंतरही भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहे. हेलसिंकी-आधारित सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) च्या अहवालानुसार, ऑक्ट
जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना संकेतस्थळावर केवळ नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. यासोबत कोणतेही कागदपत्रे अपलोड करण्याची
चिखली (जि. बुलडाणा) येथील तहसीलदार संतोष काकडे यांची पदोन्नतीनंतर अमरावती येथे निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे अनिल भटकर आता पूर्णवेळ अमरावतीचे उपवि
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतांसाठी नाला खोलीकरण करून त्यातील सुपीक गाळ मोफत देण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. मुसळधार पावसामुळे शेत
भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगाईसीने गोव्यातील पणजी येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पी. हरिकृष्णाला टॉप आठमध्ये पोहोचण्यासाठी रविवारी टा
बाहेर जिल्ह्यातील आरोपी हा वर्ध्यातील केजाजी चौक, गौंड प्लॉट परिसरात भाडेतत्त्वावर राहून, त्याने तिघांची मदत घेऊन चक्क बनावट चलनी नोटांचा छापखाना सुरु केले होता. त्या नोटा चलनात आल्या आणि
गुगलने भारतातील गुगल मॅप्स वापरकर्त्यांसाठी जेमिनी एआय एकात्मिक (इंटीग्रेट) केले आहे. यामुळे मॅप्स फक्त एक नेव्हिगेशन ॲप नाही, तर तुमचा वैयक्तिक प्रवास सहाय्यक, बोलणे, समजून घेणे आणि भारती
जयपूरमध्ये मोहन भागवत म्हणाले, जगातील ४% लोक ८०% संसाधनांचा वापर करतात, तर ९६% लोक त्यापासून वंचित आहेत. विकास होत आहे, परंतु ज्यांच्यासाठी ते घडत आहे ते खूप कमी आहेत. त्यांच्यासाठी निर्माण हो
औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा येथे एका शेतकऱ्याच्या घराला आग लागून ५ लाख रुपयांची रोकड, शेतीमाल व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. शनिवारी ता. १५ दुपारी हि घटना घडली आहे. औंढा न
उत्तर नागपुरातील भाजपच्या एका वॉर्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. यशोधरा नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस परिसरात धारदार शस्त्रांनी सपासप वार करू
पोलिसांनी सकाळी आमचे नातेवाईक, शिंपी मोहम्मद शफी यांना फोन केला. नंतर पुन्हा संध्याकाळी बोलावले. पोलिसांनी फोन केल्यावर तो निघून गेला. रात्री आम्हाला मोठा स्फोट ऐकू आला. तो पोलिस ठाण्यात आह
सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाखांची रोकड, सोने-चांदीचे दागिने असा चार लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन भागात घडली. याप्रकरणी चोरट्य
पुणे शहरातील नवले पूल अपघात प्रकरणानंतर अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात. त्याअनुषंगाने विविध यंत्रणांवरची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. वाहतूक विषयक सुधारणा, वेगमर्यादा,
पुणे शहरात सायबर चोरट्यांनी ऑनलाइन गुंतवणूक आणि घरातून काम करण्याच्या आमिषाने नागरिकांची ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये ही फसवणूक झाली असून, याप्रकर
मुंबई क्लायमेट वीक 2025 च्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचा एक भाग म्हणून प्रोजेक्ट मुंबईच्या वतीने जल्लोष क्लीन कोस्ट्स यांनी 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते 9.00 वाजेपर्यंत प्रभादेवी आणि जुहू कोळीवा
वसमत तालुक्यातील पळसगाव येथे कर्जाला कंटाळून तसेच नापिकीमुळे शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी ता. १५ अकस्मात मृ
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये अचानक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथाला आणि अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निवडणूक स्व
लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या संघात मोहम्मद शमी आणि अर्जुन तेंडुलकर या दोन खेळाडूंना सामील केले आहे. दोन्ही खेळाडूंना आयपीएल २०२६ साठी करारबद्ध करण्यात आले आहे. सध्या, मोहम्मद शमी सनरायझर
दिल्ली स्फोट आणि एका व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल समोर आल्यानंतर फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध दिल्लीत दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पहिला खटला नियमांचे उल्लंघन करण्याशी स
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी गुजरातमध्ये आले. ते म्हणाले- भगवान बिरसा मुंडा यांच्या घरी भेट देणारा मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे. मी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटत राहतो. ते पुढे म्
कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या दुसऱ्या डावात 93 धावांत 7 विकेट गमावल्या, तर भारताने त्यांच्या पहिल्या डावात 9 बाद 189 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल पहिल्या सत्रात
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजताच संभाव्य उमेदवारांची धावपळ वाढली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छूक उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र दाखल कर
अलाहाबादमधील मिरगंजच्या अरुंद रस्त्यांमध्ये उंच छत, लाकडी खिडक्या आणि अंगणात कडुलिंबाचे झाड असलेले एक घर होते. १४ नोव्हेंबर १८८९ रोजी सकाळी या घरात एका मुलाचा जन्म झाला आणि त्याचे नाव जवाह
पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघाताने राज्यभरात हळहळ व्यक्त होत असताना, या दुर्घटनेनंतर घडलेला प्रकार समाजाला चक्रावून सोडणारा ठरला आहे. अपघातानंतर
काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसला ब
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे सर्व पक्षांकडून निवडणुकीची तय
शुक्रवारी बगाहा भाजप जिल्हा कार्यालयात आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते. विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर, केंद्रीय मंत्री सतीश चंद्र दुबे, बगाहा येथून पुन्हा निवडून आलेले आमदार रा
२०२५ च्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये उपविजेता असलेला पंजाब किंग्ज पुढील हंगामापूर्वी त्यांच्या संघात मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. आज त्यांची खेळाडूंची यादी सादर करण्याची अंति
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला अद्याप अवकाश आहे. पण आत्तापासूनच सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत मुंबईच्या महापौरपदावरून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवी
दक्षिणेचा सुपरस्टार प्रभास पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी, त्याचे कारण म्हणजे त्याचा नवीन संपूर्ण भारतातील प्रकल्प, ज्यामध्ये तो पहिल्यांदाच ऑस्कर विजेत्या नाटू नाटू गाण्याचे कोरिओग्रा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) २५ डिसेंबर २०२५ रोजी व्यावसायिक उड्डाणे सुरू करेल. आकासा एअर दिल्ली ते नवी मुंबई अशी पहिली उड्डाणे चालवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ ऑक्टोबर रोजी वि
भाजप आमदार तथा मंत्री नीतेश राणे यांनी मनसेवर टीका करत मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसला खोचक टोला हाणला आहे. काँग्रेस व मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत. त्
जोधपूरमध्ये १७ दिवसांच्या बाळाच्या निर्घृण हत्येचा एक प्रकार समोर आला आहे. बाळाच्या हत्येचा आरोप बाळाच्या चार मावशींवर करण्यात आला आहे. चौघींनाही ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकश
शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात करिश्मा कपूरची मुले आणि प्रिया कपूर यांच्यात संजय कपूरच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादावर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, करिश्माची मुलगी समायरा हिने
बाजार मूल्यांकनाच्या आधारे देशातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे मूल्य या आठवड्याच्या व्यवहारात ₹२,०५,१८५.०८ कोटी (₹२.०५ लाख कोटी) ने वाढले. टेलिकॉम कंपनी एअरटेल सर्वाधिक नफा
वसईतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका सहावीतल्या विद्यार्थिनीला चक्क शंभर उठाबशा काढायची शिक्षा दिली. ही शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. शुक्रवारी बालदिनी 14 न
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने 56 नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी 1300 हून अधिक एबी फॉर्म वाटून महायुतीमधील मित्रपक्ष असणाऱ्या भाजप व राष्ट्रव
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हा २१ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणाऱ्या पहिल्या अॅशेस कसोटीतून बाहेर पडला आहे. हाडांच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर जावे
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचे शुक्रवारी, १४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. कामि
एच-१बी व्हिसा वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील परदेशी कामगारांवरील वादविवाद तीव्र झाला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी परदेशी कामगारांना स्वस्त नोकर म्हणून संबोधले आणि त्
बिहार विधानसभा निवडणुकीतील एनडीएचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा नव्हे तर लाडक्या बहिणींचा विजय असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार प
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर वारंवार रील्स आणि व्लॉग शेअर करतात. अलिकडेच अबू धाबीचा एक नवीन व्लॉग रिलीज झ
अलिकडेच दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाने सर्वांनाच धक्का बसला. या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले. ज्या कारमध्ये स्फोट झाला ती कार अनेक वेळा खरेदी-विक्री
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी जवळपास
अभिनेत्री दीपिका पदुकोणने अलीकडेच स्पिरिट आणि कल्की २ या दोन प्रमुख चित्रपटांमधून माघार घेतली. आठ तासांच्या शिफ्टच्या तिच्या मागणीमुळे इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली. आता, अभिनेत्री मातृत्व,
संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी असलेल्या पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगाव येथे माऊलीचा संजीवन समाधी सोहळा सुरु झाला आहे. या सोहळ्यादरम्यान तीन दिवसांच्या सुर्य दर्शन प्रसंगी मा
तीन आठवड्यांच्या सतत घसरणीनंतर, चौथ्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, ७ नोव्हेंबर रोजी सोने प्रति १० ग्रॅम १,२०,१०० रुपय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर पैसे वाटून बिहार निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवारांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. विरोधी पक्षांनी त्यांचे सरकार होते तेव्हा कोणत्
राज्यात कुष्ठ रुग्णांचे लवकरात लवकर निदान करून त्यांना त्वरीत औषधोपचार सुरु करून पूर्ण मात्रा देत कुष्ठरोग निर्मूलनासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सोमवारपासून ता. 17 राज्यातील 8.66 लाख जनत
समस्तीपूर जिल्ह्यातील रोसेरा मतदारसंघातून भाजपचे वीरेंद्र कुमार यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक १,२२,७७३ मते मिळवली आणि काँग्रेसचे वज्र किशोर रवी यांचा ५०,५
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसंना कमी आरक्षण मिळाले आहे, असा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. या प्रकरणी फेरविचार क
अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू यांचा पराभव भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याने केला आहे.कारण भाजपचे कार्यकर्ते हे जनतेमध्ये असतात. बच्चू कडू यांनी आपला पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण केले पाहि
आयपीएल समितीने शनिवारी खेळाडूंच्या खरेदी-विक्रीची यादी जाहीर केली. त्यानुसार, राजस्थान रॉयल्सने कर्णधार संजू सॅमसनला चेन्नई सुपर किंग्जसोबत १८ कोटी रुपयांत ट्रेड केले. चेन्नई सुपर किंग्
राजस्थान रॉयल्सने आगामी आयपीएल हंगामापूर्वी अनेक महत्त्वपूर्ण करारांची घोषणा केली आहे, ज्यामध्ये मोठे बदल केले आहेत. रवींद्र जडेजा आणि सॅम करन राजस्थान रॉयल्समध्ये सामील होतील. संजू सॅमस
हरियाणानंतर दिल्ली बॉम्बस्फोटांचा संबंध आता पंजाबशी जोडला गेला आहे. इंटेलिजेंस ब्युरोच्या इनपुटच्या आधारे पठाणकोटमधील मामुन कॅन्टमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सू
अररियाच्या भार्गमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महथवा वॉर्ड क्रमांक ७ मध्ये, निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या एका तरुणावर शेजाऱ्यांनी त्याच्या घरात घुसून हल्ला केला. या घटनेत तो तरु
काँग्रेसने मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. पक्षाने या माध्यमातून राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेशी युती करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या उद्धव ठाकर
बिहार निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने माजी केंद्रीय मंत्री आरके सिंह यांना पक्षातून निलंबित केले. भाजपने निलंबनाबाबत एक पत्रही जारी केले आहे. आरके सिंह यांनी सातत्याने पक्षाच्या मार्गाप
बांगलादेशची राजधानी ढाका येथे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जाळपोळ आणि हिंसाचारानंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या समर्थकांनी ढाकासह पाच जिल्ह्
यावेळी बिहार निवडणुकीत, आरजेडीचे पारंपरिक एमवाय (मुस्लिम-यादव) समीकरण तुटले. १४% यादव आणि १८% मुस्लिम लोकसंख्या ही एक राजकीय शक्ती असल्याचे मानून आरजेडी आत्मविश्वासाने निवडणुकीत उतरला होता
ही एका अभिनेत्रीची कहाणी आहे, जिला तुम्ही कधी ना कधी टीव्हीवर पाहिले असेल, जिचे हास्य, शैली आणि तिने साकारलेले प्रत्येक पात्र लोकांच्या हृदयात घर करत असे. २७ वर्षे, ती घराघरात प्रसिद्ध होती. क
बिहारमध्ये भाजपपेक्षा जास्त मतदान हे तेजस्वी यादव यांच्या पक्षाला पडलेले आहे. तेजस्वी यादवांच्या पक्षाला भाजपपेक्षा जवळपास 3 टक्के जास्त मतदान झाले आहे. यात जागेचा फरक बघितला तर 25 कुठे आणि
कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले की, कोणत्याही गुन्ह्यात आरोपी असलेले अल्पवयीन आरोपी आता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू शकतील. पूर्वी फक्त प्रौढ आरोपींनाच अटकपूर्व जामिनाचा अध
पार्थ पवार यांच्या पुणे येथील मुंढवा जमीन घोटाळ्याचे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांपासून ते खालच्या अधिकाऱ्यांचा संगनमताने झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी सर्व शासकीय अधिकाऱ्यांसह लाभार्थ्यांव
भोजपूरमधील तारारी विधानसभा मतदारसंघातील जन सूरजचे उमेदवार चंद्रशेखर सिंह यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना पाटण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर ताब्यात घेतलेल्या फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठ मशिदीचे इमाम मोहम्मद इश्तियाकची पत्नी हसीना पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली. हसीना म्हणाली, डॉ. मुझम्मिल यांनी प्र
बिहार निवडणुकीत एनडीएने २०२ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. एकट्या भाजपने ८९ जागा जिंकल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १६ सभांमुळे एनडीएला ९७ जागा मिळाल्या आहेत, ज्यात ४४ नवीन जा
दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोटाचा तपास आता नूहवर केंद्रित झाला आहे. नूहमधील पाच जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी तीन डॉक्टर आहेत. हे तिघेही फरिदाबादमधील अल-
डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (DPDP) कायदा २०२३ आता भारतात पूर्णपणे लागू झाला आहे, त्याच्या नियमांसह. सरकारने १४ नोव्हेंबर रोजी त्याचे नियम अधिसूचित केले. हे नियम सार्वजनिक गोपनीयता मजबूत करत
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी 'काँग्रेस मुक्त भारत'चे स्वप्न पाहणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदी हे गेल्या 11 वर्षांपासून सगळ्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी गुजरात दौऱ्यावर येत आहेत. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ते सुरतमधील बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्टेशनवर पोहोचले. एकदा ब

23 C