मुंबई महानगर परिसरासह राज्यातील पुणे, नाशिक यांसारख्या प्रमुख महापालिकांमध्ये मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये युती जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी सांगितले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (मनरेगा) रद्द करण्याच्या विरोधात देशव्यापी मोहीम राबवण्याची गरज आहे. दिल
ऑनलाइन पर्सनल लोन घेणे आजकाल खूप सोपे झाले आहे. फक्त पॅन, आधार आणि बँक स्टेटमेंट अपलोड करा आणि काही मिनिटांत पैसे खात्यात येतात. ही सुविधा जितकी सोपी दिसते, तितकीच ती धोकादायक देखील असू शकते.
जसजसे आपण सणासुदीच्या काळात प्रवेश करतो, तो काळ जो उबदारपणा, आनंद आणि जगाला काहीतरी देण्याच्या उत्साहाने भरलेला असतो. नीता एम. अंबानी यांनी 'जीवन' नावाच्या नवीन कर्करोग आणि डायलिसिस केंद्रा
आम आदमी पार्टी (AAP) चे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी एका व्यावसायिक साइटच्या डिलिव्हरी एजंटला आपल्या घरी जेवणासाठी बोलावले. खरं तर, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्
वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येऊ लागला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट
इंडिगोमध्ये मोठ्या प्रमाणावर विमान रद्द होण्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पॅनलने शुक्रवारी संध्याकाळी आपला अहवाल विमान वाहतूक नियामक DGCA कडे सादर केला आहे. ही समिती 5 डिसेंबर रोजी स्थाप
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे छोटे बंधू संदीप उर्फ अप्पा राऊतही यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी आपले मोठे बंधू आमद
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून वसई-विरार महानगरपालिकेबाबत मोठी राजकीय हालचाल समोर आली आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील सर्व मह
एका अज्ञात प्राण्याने आईच्या कुशीत झोपलेल्या एका 6 महिन्यांच्या चिमुकलीला उचलून नेऊन तिला ठार मारल्याची भयंकर घटना नागपूरच्या नरसाळा भागात घडली आहे. या घटनेत प्राण्याने चिमुकलीच्या छाती
चांदीच्या दरात सलग पाचव्या आठवड्यात वाढ दिसून आली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 19 डिसेंबर रोजी एक किलो चांदीची किंमत 2,00,336 रुपये होती, जी एका आठवड्यात 27,771 रुपयांनी वाढून 26 डिसें
नागपूर येथील वर्धा रोड स्थित हाॅटेल रोयाल वीलामध्ये आई आणि मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेत मुलाचा मृत्यू झाला तर आई गंभीर आहे. आईचे नाव जयंती तर मुलाचे नाव सुरज आहे. दोघेही बंग
लालू आणि राबडी यांच्या स्वप्नातील नवीन घर पुन्हा एकदा चर्चेत आहे. पाटण्यातील 10 सर्कुलर रोडवरील निवासस्थान जसजसे रिकामे होत आहे, तसतसे नवीन घर चर्चेत येत आहे. दीर्घकाळ बिहारची सत्ता सांभाळण
पुणे शहरातील कोथरूड भागात एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आझ
किरकोळ वादातून एका तरुणाला कालव्यात ढकलून खून केल्याप्रकरणी गेल्या २० महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अटक केली आहे. वैभव मनोज जाधव (वय २
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या पा
मुंबईत शुक्रवारी गायक एपी ढिल्लनच्या कॉन्सर्ट शोमध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्त अचानक स्टेजवर पोहोचले. त्यांची एंट्री होताच तिथे उपस्थित असलेल्या गर्दीत मोठा जल्लोष ऐकू आला. लोक टाळ्या व
SA20 लीगच्या चौथ्या हंगामातील उद्घाटन सामन्यात डरबन सुपर जायंट्सने एमआय केप टाऊनला 15 धावांनी हरवले. न्यूलँड्समध्ये खेळल्या गेलेल्या या उच्च-स्कोअरिंग सामन्यात एकूण 449 धावा झाल्या, जिथे रायन
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं झपाट्याने बदलत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. आम
पुढील 25 वर्षे महाविकास आघाडीच झळकत राहील अशा पोकळ घोषणा करणाऱ्या मविआचे आता राजकीय विसर्जन झाल्याचा दावा भाजपने केला आहे. महाविकास आघाडीला ना विचारधारा होती, ना दिशा, ना भविष्यदृष्टी. फक्त
अकोला महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 10-15 जागा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर
जपानमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा बर्फाळ हवामानामुळे मोठा अपघात झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, धुक्यामुळे परिसरात दृश्यमानता कमी होती, त्यामुळे दोन ट्रक एकमेकांवर आदळले. टक्कर झाल्य
ICC टी-20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाचा मधल्या फळीतील फलंदाज टिम डेव्हिड बिग बॅश लीग (BBL) च्या एका सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंग दुखापतीचा बळी ठरला. ही दुखापत त्याला शुक्रवारी होबार्ट हरि
हरियाणाचे स्टार भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्या लग्नानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. याच क्रमाने, आज राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित लीला हॉटेलमध्ये नीरज
अनंतनागच्या बाजारात लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर डेंगरपोरा आणि काजीबाग परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. अहवालानुसार, यापैकी एक दहशतवादी कुल
बांगलादेशातील फरीदपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री डिस्ट्रिक्ट स्कूलच्या १८५ व्या वर्धापनदिनाच्या समारोप समारंभादरम्यान हिंसा झाली. या समारंभात प्रसिद्ध रॉक गायक जेम्स (नागर बाउल) यांचा
राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय हालचाली वेग घेत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका अचानक निर्णयाने संपूर्ण राजकीय वर्तु
हिंगोली तालुक्यातील भिंगी येथील तरुण अभियंत्याचा नागपूर येथे अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी ता. २७ सकाळी मृतदेहावर नागपूर येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.
एन. रघुरामन यांचा कॉलम, मेंदूसाठी वाचन हे शरीरासाठीच्या व्यायामाइतकेच गरजेचे जेव्हा देव काही खातच नाही तर आपण नैवेद्य म्हणून त्याच्यासमोर खाण्याचे पदार्थ का ठेवतो? आपल्या शालेय जीवनात मी
जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून कमाल व किमान तापमानातील फरक कमी होत चालला आहे. ढगाळ वातावरण, वाऱ्याच्या दिशेत झालेला बदल आणि हवामानातील बदलामुळे किमान तापमान वाढत चालले आहे. तसेच कमाल तापमानह
आरोग्य नगर अकोला येथील वंडर किड्झ प्रिस्कूलच्यावतीने दोन दिवसीय स्पोर्ट्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. या स्पोर्ट्स फेस्टिवलचे आयोजन मातोश्री क्रिकेट अकॅडमी येथील क्रिकेट टर्फ व लॉन य
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीमध्ये जागावाटपाबाबत मोठ्या प्रमाणावर एकमत झाल्याचं चित्र समोर आलं आहे. उपलब्ध माहितीनुसार, मुंबईतील एकूण 227 जागांपैकी ज
पातूर तालुक्यातील मळसूरसह अकोला जिल्ह्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतांमतील तूर पिकांचे अगोदरच नुकसान झाले होते. मात्र गत काही दिवसांपासून थंडी, हवा, धुके व दुपारचे ऊन,
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने मागील सात वर्षांपासून थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या उपचारासा
नगर परिषद, नगर पंचायतची निवडणूक पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकीचीही रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक तातडीने घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद, पंचा
स्व. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्रीडांगणावर २७ ते २९ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय ॲग्रोटेक’ कृषी प्रदर्शनी, कृष
aरस्त्यावर पडलेल्या वाळूने घात केल्याने दोन कार अनियंत्रित होवुन पुलाखाली कोसळल्या. ही घटना काल २५ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वरुड फाट्याजवळ घडली. या घटनेत दोन्ही कार मधी
डोणगाव येथील स्वस्त धान्य दुकानात आलेली निकृष्ट दर्जाची ज्वारी आज, दि. २६ डिसेंबर रोजी परत पाठवण्यात आली. तसेच मेहकरमधून तांदूळ परत पाठवण्यात आला. दुसरीकडे मात्र दुकानांमध्ये पोहोचलेले धा
ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंडला विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य दिले आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दुसऱ्या दिवशी शनिवारी ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात १३२ धावा कर
चीनमधील एका गावात लवकर बाळ जन्माला घातल्यास दंड आकारण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. तर ब्रिटनमध्ये महिला पोलिसांसाठी हाय-टेक हिजाब लॉन्च करण्यात आला आहे. दुसरीकडे, एका व्यक्तीला कोर्टान
शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाच्या वतीने विविध ठिकाणी केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच सोयाबीन केंद्र सुरू केले आहे. त
महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण वेगाने तापत चालले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये उमेदवारांच्या निवडीवरून अजूनही संभ्रमाचे वातावर
ग्रामीण भारत आज अनेक गंभीर आव्हानांचा सामना करीत आहे. जागतिकीकरण, आर्थिक विषमता, हवामान बदल ही आजच्या काळातील प्रामुख आव्हाने आहेत. ग्रामीण भागातील समस्यांवर अभ्यास करणे गरजेचे असून ग्राम
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात माणूस सुखाच्या शोधात भरकटत चालला आहे. मात्र खरे सुख हे संपत्ती, पद, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धीत नसून धर्माचरण, सद्विचार आणि परोपकार यातच दडलेले आहे,
दानापूर गुरुकृपा व परिसरातील सहा ते सात गावांच्या सहभागातून २१ डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रामोत्सव व मेडिटेशन कार्यक्रम दानापूर येथे मोठ्या उत्साहात पार प
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर स्वीप उपक्रमांतर्गत आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व्यापक मतदार जनजागृती अभियान रा
अमरावती मायबापांना बेघर करणे ही गंभीर समस्या असून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू या नात्याने मला या बेघर बांधवांसाठी जी काही मदत करायची आहे, ती मी नक्कीच करेल. या बेघर
अमरावती शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांज्याची शहरातील अनेक भागात खुलेआम विक्री सुरू आहे. दरम्यान राजा पेठ ठाण्याच्या हद्दीतील बेलपुरा भागात एका ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री सुरू
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज 60 वा वाढदिवस आहे. वाढदिवस शुक्रवारी रात्री उशिरा पनवेल येथील फार्महाऊसवर साजरा करण्यात आला. यावेळी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आपल्या कुटुंबासह उपस्थित हो
औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथील सरपंचाच्या अविश्वास प्रस्तावासाठी बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत ५२५ पैकी ३१६ गावकऱ्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करून सरपंचांना पदा
पाहाती गवळणी । तंव पालथी दुधानी ॥१॥ म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ध्रु.॥त्याविण हे नासी । नव्हे दुसरिया ऐसी ॥२॥ सवें तुका मेळा । त्याणें अगुणा आणिला ॥३॥ या तुकाराम महाराजांच्य
पुण्यातील नाना पेठ परिसरात गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी घडलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणाने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडवली होती. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आंदेकर टोळीचा प
मोहोळ येथे श्री नागनाथ केसरी कुस्तीमध्ये सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद केसरी गंगावेश तालीम कोल्हापूरचा फेडरेला लीमा आंतरराष्ट्रीय विजेता ब्राझील यांच्यात लढत झाली. या लढतीम
मागील आठवड्यात बांगलादेशमध्ये इस्लामिक जमावाकडून दिपू चंद्रदास या निरपराध हिंदू तरुणाची धार्मिकतेच्या नावाखाली जिवंत जाळून निर्घृण हत्या करण्यात आली. या अमानवी व क्रूर घटनेच्या निषेधा
बार्शी बसस्थनकाची दुरवस्था दूर करणेसाठी शासन स्तरावर प्रयत्न करून पुनर्बांधणीसाठी १० कोटी ७७ लाख रुपयांचा मंजूर निधी व राज्य मार्ग परिवहन मंडळ कडून या कामाची प्रसिद्ध करण्यात आलेल्या नि
वैराग जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी मंगळवारी वार्षिक निरीक्षण करण्यासाठी वैराग पोलीस ठाण्यामध्ये आले होते. तेथे भौगोलिक दृष्ट्या विस्तीर्ण आणि संवेदनशील असलेल्या वैराग पोलीस
वैराग बस स्थानक परिसरात भाजी विक्री करणाऱ्या शोभा काळे या महिलेने हरवलेली सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे तिच्या मालकाच्या स्वाधीन करून समाजासमोर मोलाचा आदर्श ठेवला आहे. या घटनेमुळे संपूर्
विजय निलाखे|बार्शी सोशल मीडियाच्या युगात पत्र लेखन कला जतन व संवर्धन करण्यासाठी येथील टपाल तिकीट संग्राहक उदयकुमार पोतदार हे मागील अनेक वर्षापासून पोस्ट कार्डच्या माध्यमातून नूतन वर्षा
जिल्हाभरातील रब्बी पिकांच्या सिंचनासाठी मागील वर्षी १८ डिसेंबरला मुळा धरणातून आवर्तन सोडले होते. यंदा ३.४६ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली. दमदार पावसामुळे अजुनही अनेक भागात ओढे
पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेत शुक्रवारी खैबर पख्तूनख्वा (KP) चे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांच्यासोबत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. त्यांच्या प्रतिनिधींसोबतही गैरवर्तन करण्यात आल
नाताळनिमित्त शाळांना सुट्या असल्याने ग्रामीण भागातील शालेय फेऱ्या बंद आहेत. या गाड्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर इतर मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. शहरातील तारकपूर, स्वस्तिक चौक तसेच माळी
बालवयात केलेल्या वाचनाने मुलांची भाषा सुधारण्यास मदत होते. अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन केल्याने व्यक्तिमत्त्व विकास होतो. पालकांनी स्वतः वाचन करून मुलांना देखील त्यांच्या वयाला साजे
त्याच्या संवाद सादरीकरणातला ठामपणा, शैलीतला दबंग अंदाज आणि पडद्यावरील रुबाबदार उपस्थिती, जी थेट मनाला भिडते. त्याच्या हातातले चांदीचे ब्रेसलेट अनेकदा चमकताना दिसते आणि त्याच्या चालण्या
निर्माण होणारा ई-कचरा (इलेक्ट्रॉनिक कचरा) ही गंभीर समस्या संपूर्ण जगासमोर उभी ठाकली आहे. वापरात नसलेली, खराब झालेली किंवा कालबाह्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली गेली
सोयगाव दीड-दोन वर्षांपूर्वी डी. के चौक परिसरातील जिजामाता उद्यान मार्ग भूमिगत गटारकामी खोदण्यात आला होता. सद्या त्या मार्गाची डागडुजी होत आहे. मात्र खड्डे हे डांबर आणि खडी टाकून बुजविण्यात
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकावर जिवापाड मेहनत घेतली. मात्र, अतिवृष्टीमुळे त्यांच्या हातात काहीच आले नाही. खरिपात झालेला तोटा भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामाच्या त
मराठवाड्याचा सिंचन कणा असलेल्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी व बीड या जिल्ह्यांतील शेती या कालव्यांच्या पाण्
कार-दुचाकीमध्ये झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना गंगापूर ते भेंडाळा छत्रपती संभाजीनगर मार्गावर शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. यास
वाणेगाव परिसरात मागील चार दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. रस्ते, शेतवस्ती आणि शिवारात बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने पाळ
येथील नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन झाले. उद्घाटन गट शिक्षणाधिकारी रमेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रत्येक प्रकल्पाची माहिती घेत
जायकवाडी जलफुगवटा भागातील शेतकऱ्यांच्या असंपादित जमिनीमध्ये दरवर्षी पाणी येत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मागील १८ वर्षांपासून विविध आंदोलने, न्यायालय
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील व्यवहाराचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील युनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे शुक्रवारी (२६ डिसेंबर) ‘आनंदनग
घाटनांद्रा गावातील आठवडी बाजार सध्या मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे. पूर्वी दहा ते पंधरा दुकाने असलेल्या या बाजारात आता साठहून अधिक दुकाने लागतात. दर शुक्रवारी भरणाऱ्या या बाजारात आता बाह
लामनगाव येथे बाबासाहेब नारायण मालोदे गेल्या १५ वर्षांपासून उसाचे गुरहाळ चालवत आहेत. येथे दररोज चार क्विंटल शुद्ध, नैसर्गिक आणि गावरान गूळ तयार होतो. या गुळाला परिसरात मोठी मागणी आहे. यंदा न
नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यात अखेर अंतिम अहवालाचा मुहूर्त निघाला आहे. नवीन वर्षात शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी अंतिम अहवाल सादर होणार असल्याची माहिती शालार्थ आयडी घोटाळ्या
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील एन-१२ सिडको, सिद्धार्थनगर, रशीदपुरा, स्वामी विवेकानंदनगर, पवननगर, शताब्दीनगर, एन-११, रायगड कॉलनी आणि पोलिस निवास परिसराला मूलभूत नागरी समस्यांनी ग्रासले
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी शुक्रवारी सांगितले की, परराष्ट्र धोरण भाजप किंवा काँग्रेसचे नसून भारताचे असते. जर राजकारणात कोणी पंतप्रधानांच्या पराभवावर आनंद व्यक्त करत असेल, तर तो भारता
भाजप नेते, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप विभागीय कार्यालयातील अर्ध्या तासाची नियोजित बैठक उमेदवारीवरून नेत्यांत निर्माण झालेल्या दुफळीमुळे पाच तास लांबली. पक्षाचे प्रदेशा
27 डिसेंबर, शनिवारी मेष, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांना आर्थिक फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि सरकारी कामांमध्ये यश मिळेल. मिथुन आणि धनु राशीच्या लोकांना मोठा फ
या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच, 31 डिसेंबरपर्यंत गाडी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण 1 जानेवारीपासून कंपन्या किमती वाढवणार आहेत. तसेच, लहान बचत योजनांवरील व्याजदरही कमी होऊ शकतात. त
छत्रपती संभाजीनगरातल्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत महानगरप्रमुख रेणुकादास वैद्य यांनी भाजप प्रवेश केला. ते प्रभाग नंबर 27 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल
छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक २७ मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेलं असता नागरिकांनी पाणी आणि रस्ता या मुद्द्यांवर तीव्र आक्रोश केला. 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' य
प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शववाहिनीचे दर १० रुपये प्रतिकिमी निश्चित केले आहेत. पण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ग्रामीण भागात शव नेण्यासाठी ३० रुपये प्रतिकिमी घेते. म्हणजे आरटीओन
तीन मुलींच्या पाठीवर चौथीही मुलगीच झाली म्हणून संतप्त पित्याने नवजात बाळाच्या डोक्यात लाकडी पाट घालून हत्या केली. आधी आईच्या हातातून पडून मुलीचा मृत्यू झाल्याचा बनाव कुटुंबाने केला होता.
दलालांच्या माध्यमातून भारतात आले. आधार कार्डपासून ते मतदार ओळखपत्रापर्यंत सर्व काही बनवून घेतले. एक जण तर पश्चिम बंगाल पोलिसांत शिपाई बनला. ही कथा त्या बांगलादेशींची आहे, जे बेकायदेशीरपणे
बहिणीने वडिलोपार्जित मालमत्तेतील हक्क सोडावा म्हणून दोन सख्खे भाऊ आणि एका भावजीने तिचे राहत्या घरातून अपहरण केले. बहिणीला २ दिवस डांबून ठेवत मारहाण केली व मानसिक त्रास दिला. दामिनी पथकाच्
केरळच्या तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील एलडीएफचा ४५ वर्षांचा जुना गड शुक्रवारी कोसळला. भाजपचे व्हीव्ही राजेश यांनी महापौरपदाची शपथ घेऊन ऐतिहासिक कामगिरी केल
मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला असून यात भाजपने ‘मोठ्या भावाची’ भूमिका कायम राखली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप १४० जागांवर तर उपमुख
भारतातही १६ वर्षांखालील मुलांनी सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालण्याची मागणी होत आहे. शुक्रवारी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने केंद्र सरकारला सांगितले की, मुलांना इंटरने
वीर बाल दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी देशातील २० मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने(२०२५) गौरवण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या एमजी

31 C