मतपत्रिका, मतदार यादी आणि प्रभाग रचना यासारख्या निवडणूक आयोगाच्या अधिकाराच्या बाहेरच्या मागण्या करून मविआने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केवळ गोंधळ घातला. इतकेच नव्हे, तर या नेत्यांना निवडणूक
अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ सल्लागार भारतीय-अमेरिकन अॅशले टेलिस यांना १२ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय कागदपत्रे बाळ
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नेमण्याच्या मागणीवरून राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवल्यानंतर, राष्ट्र
माओवादी संघटनेच्या पॉलिट ब्यूरोचा सदस्य असणाऱ्या मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. गडचिरोली येथे आय
६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात लूकआउट सर्क्युलर रद्द करण्याची शिल्पा शेट्टीची याचिका फेटाळण्यात आली आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे शेट्टीने लॉस एंजेलिसला जाण्याची परवानगी मागितल
महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, राज्यभरात पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील
या वर्षी चांदीच्या किमती दुप्पट झाल्या आहेत आणि त्या १.७५ लाख रुपये प्रति किलोवर पोहोचल्या आहेत. ही इतिहासातील सर्वात मोठी किंमत वाढ आहे. याने सोन्यापेक्षा ३७% जास्त परतावा देखील दिला. चांदी
राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वतः याची पुष्टी केली आहे. त्यांच्या जागी आता राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे ग
असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्री पाकिस्तानी सुरक्षा दल आणि अफगाण तालिबानमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली, ज्यामुळे खैबर पख्तूनख्वाच्या कुर्रम जिल्ह्यात सीमेवर दोन्ही बाज
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा २०० धावांनी पराभव केला. या विजयासह अफगाणिस्तानने तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. सामन्यात पाच विकेट घेणाऱ्या बिलाल सामी याला सा
कल्याण पूर्वेकडील हाय-प्रोफाइल 'रितेश अंपायर सोसायटी' मध्ये काल रात्री (मंगळवारी) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दारूच्या नशेत असलेल्या तीन तरुणांनी किरकोळ कारणावरून वाद घालत एका पिझ्झा डिल
महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या १६ व्या सामन्यात इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर दुपारी ३ वाजता सुरू होईल. इंग्लंड महिलांनी स्पर्धेत आता
आगीच्या ज्वाळा तीव्र होत्या. मी खिडकी तोडली आणि माझ्या पत्नीला, नंतर माझ्या वहिनीला आणि एका मुलाला बाहेर ढकलले. तोपर्यंत आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र झाल्या होत्या की मी वरच्या बर्थवर बसलेल
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणुकांची घोषणा लांबवली जात असल्याचा आरोप करत महाविकास आघ
चंद्रकांत पाटील यांच्या आज़ू-बाजूला असलेले गुन्हेगार जर इंग्रजीमध्ये नोटीस पाठवण्याइतके हुशार असतील तर मला चंद्रकांत पाटील यांचा सल्ला घ्यावा लागेल. समीर पाटील यांनी पाठवलेल्या नोटीसला
आजकाल, फॅशन जगतातील जेन झी समुदाय रक्तापासून बनवलेले दागिने बनवत आहे. आणि एक बेट आहे जिथे मशरूमसारख्या झाडातून रक्तासारखा पदार्थ बाहेर पडतो. आज खबर हटकेमध्ये जाणून घेऊया अशाच 5 रंजक बातम्या.
वसमत तालुक्यातील सातेफळ येथील तरुणाने प्रेम संबंधातून मुली सोबत विवाह केला मात्र प्रसूतीनंतर पत्नी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी निगडी (पुणे) पोलिसांनी तक्रार घेऊन हट्टा पोलि
मुंबईत कबुतरखान्यांवरील प्रशासनाची कारवाई आणि कबुतरांना खाऊ देण्यावर घातलेली बंदी यावरून वाद अधिक चिघळला आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचे कारण देत मुंबई महानगरपालिकेने अनेक क
बिहार पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभाग (CID) मध्ये सहाय्यक संचालक आणि वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट police.bihar.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. विषयवार र
चित्रपट निर्माती आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खानने अलीकडेच गायक शानच्या घरी भेट दिली, जिथे दोघांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. शान आणि फराहची पहि
पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका संशयाच्या भोवऱ्यात आहेत. राजकीय अस्थिरता, हिंसाचार आणि लष्करातील अशांततेमुळे निवडणुकीची तयारी थांबली आहे. एकीकड
आठवड्याच्या तिसऱ्या व्यापार दिवशी, बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी, सेन्सेक्स ३०० पेक्षा जास्त अंकांनी वाढून ८२,३५० वर पोहोचला. निफ्टी देखील १०० अंकांनी वाढून २५,२५० वर पोहोचला. सेन्सेक्समधील ३० पै
एचएएल (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड) ने महाराष्ट्रातील नाशिकमधील ओझर येथे तेजस एमके १ए लढाऊ विमानाची चाचणी पूर्ण केली आहे. हवाई दलासाठी तेजस विमान बनवणाऱ्या एचएएलला सप्टेंबरमध्ये अमेरि
बिहार स्टाफ सिलेक्शन कमिशन (BSSC) ने दुसऱ्या आंतरस्तरीय भरती २०२५ मध्ये १०,९७६ नवीन पदे जोडली आहेत. या भरती मोहिमेत आता एकूण २३,१७५ पदांचा समावेश असेल. या भरतीसाठी अर्ज आज, १५ ऑक्टोबरपासून सुरू ह
प्रतिनिधी | अमरावती वर्तमान जगात धर्माने सर्वत्र मांडलेला उच्छाद पाहता धर्म ही सत्ता गाजवण्याचे साधन आहे का, असा प्रश्न पडतो. धर्माचे आचरण करणे म्हणजे इतरांवर जबरदस्ती, श्रेष्ठत्व सिद्ध कर
प्रतिनिधी | येवदा जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आयुष्यातील सर्व अडथळ्यांवर मात करत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारी येवदा येथील दिव्यांग (मूकबधीर) नर्तकी सृष्टी सविता प्रकाश तायडे
तामिळनाडूमध्ये, विरोधी पक्षनेते एआयएडीएमके नेते आणि राज्यसभा खासदार सी.व्ही. षण्मुगम यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पक्षाच्या बूथ कमिटीच्या बैठकी
प्रतिनिधी |खामगाव अखिल भारतीय किसान सभा जिल्हा कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी त्यांच्यामार्फत शेतकरी शेतमजुरांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत १३ ऑक्टोबर रोजी निवेदन सादर
भंडारा जिल्ह्यातील लाखनी-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर सिंगोरी गावाजवळ आज एक भीषण अपघात घडला आहे. वाळूने भरलेल्या एका भरधाव टिप्परने दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
१९८०च्या दशकात एका वृत्तपत्राने अमिताभ बच्चन यांचे सर्वात मोठे स्पर्धक म्हणून वर्णन केलेले अभिनेता दीपक पराशर यांनी अलीकडेच त्यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल आणि मीडियाच्या प्रचाराबद
राजस्थान उच्च न्यायालयाने देशभरात अनुवांशिकरित्या सुधारित (जीएम) अन्नपदार्थांच्या विक्री, उत्पादन, वितरण आणि आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे. कार्यवाहक मुख्य न्यायाधीश एसपी शर्मा आणि न्याय
जैसलमेर अपघातात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. पंधरा जखमींना जोधपूरमधील एमडीएम आणि महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. त्यात बसपासू
प्रतिनिधी | अकोला झोपडपट्टीधारकांना हक्काचे घरकुल मिळायलाच हवे, अशी मागणी करत मंगळवारी अकोला विकास संघर्ष मंचातर्फे मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चात महिल
प्रतिनिधी | सोलापूर दिवाळी काही दिवसावर येवून ठेपली आहे. फटाक्याचे स्टॉलची उभारणी करण्यास सुरुवात झाली आहे. शहरात प्रामुख्याने पार्क मैदान, असार मैदान, पुंजाल मैदान, संभाजी तलाव परिसर, कर्ण
प्रतिनिधी| शेवगाव शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी उसाचा दर निश्चित करावा, कापसाला हमीभाव मिळावा, पोट खराब्याच्या दुरुस्त करून नोंदी लावण्यात याव्या
प्रतिनिधी | राहुरी तालुका वर्षभरापूर्वी अपहरण केलेल्या १६ वर्षीय मुलीचा राहुरी पोलिसांनी शोध लावत आरोपीच्या ताब्यातून सुटका केली. याप्रकरणी रोहित अनिल अमोलिक,वय २१, रा. भोकर ता. श्रीरामपूर
प्रतिनिधी | नेवासे नेवासे पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागामार्फत जिल्हा परिषद भालगाव शाळेतील पाच विद्यार्थिनींना सायकलचे वाटप सरपंच मंगल खरात यांच्या हस्ते करण्यात आले. या मुलींची चा
प्रतिनिधी | अहिल्यानगर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी जपली जावी या उद्देशाने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणावीकर विद्यालयात ‘एक मुठ्ठी धान्य’ उपक्रम राबवण्यात आला. त्यानुस
प्रतिनिधी | अहिल्यानगर राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त राज्यस्तरावरील सर्व जाहिरात वितरण संस्थांची शिखर संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग ॲन्ड मार्केटिंग अंत्रप्रन्युअर्स (फेम)
जैसलमेरमधील जैसलमेर-जोधपूर महामार्गावर ५७ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चालत्या एसी स्लीपर बसला आग लागली. अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी जळत्या बसमधून उड्या मारल्या. आगीत जळून खाक झालेली ब
प्रतिनिधी | अहिल्यानगर शहरातील वाडियापार्क बॅडमिंटन हॉलमध्ये माजी आमदार स्व.अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ सुरू असलेल्या बॅटल डोअर स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित महाराष्ट्र सब-ज्युनियर राज
प्रतिनिधी | अहिल्यानगर दिवाळीच्या तोंडावर पोस्ट मॅपिंगच्या तांत्रिक अडचणीमुळे शालार्थ प्रणालीत वेतन थांबण्याचा धोका निर्माण झाला होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा
प्रतिनिधी | पाथर्डी शहर पुण्याला वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना आेमिनी कारच्या अपघातात सासरा व सुनेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या. ही दुर्घटना तालुक्यातील निवडुं
बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी मेष राशीच्या लोकांना फायदेशीर मालमत्तेचा व्यवहार होऊ शकतो. त्यांना अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. कर्क राशीच्या लोकांना कौटुंबिक समस्या सोडवता येतील. सिंह राशीच्य
राजस्थानातील जैसलमेर येथे बस आगीत बळी पडलेल्या २० जणांची ओळख पटविण्यासाठी डीएनए सॅम्पलिंग सुरू झाले आहे. त्यांच्या प्रियजनांचा शोध घेणाऱ्या कुटुंबातील दोन सदस्यांचे नमुने घेतले जात आहे
आपण अनेकदा इतरांना चुकीचे समजतो, जरी वास्तव सारखे नसते. आपली टीका, मतभेद किंवा नकारात्मकता बहुतेकदा आपल्या स्वतःच्या पूर्वग्रह आणि धारणांमुळे प्रभावित होते. परिस्थिती आणि लोक नेहमीच आपल्
दिल्लीतील साउथ एशियन युनिव्हर्सिटी (एसएयू) मधील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीवर हल्ला करण्यात आला आहे. ही घटना १२ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा घडली. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, चार आर
संवाद-१: कैकेयी-मंथराश्रीरामांच्या राज्याभिषेकापूर्वी, दासी मंथरा राणी कैकेयीला म्हणाली, जर राम राजा झाला तर तू गुलामासारखी होशील आणि भरताचा अपमान होईल. कैकेयीने उत्तर दिले, राम माझ्यावर ख
प्रतिनिधी | नाशिक रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ यांच्या सहकार्याने आणि ‘दिव्य मराठी’च्या पुढाकाराने यंदाच्या दीपोत्सवाचा प्रारंभ वसुबारसच्या दिवशी म
१ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे १ वाजता, आम्ही उठलो आणि पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेलो. तिथे, खिडकीबाहेर लाल आणि हिरवा दिवा वारंवार चमकत असल्याचे आम्हाला दिसले. आम्ही बाहेर पाहिले तेव्हा आम
प्रतिनिधी | देवळाली कॅम्प दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅम्प येथील सदर बाजार भागात मिठाई दुकानांची स्टेशन हेल्थ ऑफिसर व कॅन्टोन्मेंट बोर्डाने तपासणी मोहिम राबविली. मात्र, ही तपासणी क
प्रतिनिधी | नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी डिझाइनवर आधारित बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात. यासाठी नाशिकमधील इंटेरिअर डिझायनर्स उत्सुक आहेत, अशी भावना इंडियन इन्स्टिट
प्रतिनिधी | श्रीक्षेत्र राजूर नियमित वीज खंडित होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. चार वर्षे उलटूनही गावठाण फीडरचे काम झालेले नाही. त्यामुळे भोकरदन तालुक्यातील चांदई
प्रतिनिधी | बोर दहेगाव ग्रामपंचायत बिलोणी कार्यालयातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिलोणी शाळेस वॉटर कुलर व R O फिल्टर देण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन बिलोणी गावच्या सरपंच सौ. गायत्रीताई क
प्रतिनिधी |पिंपळदरी जिल्हात झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी मान्सूनपूर्व आणि मान्सून समाधानकारक पडल्याने पाणीच पाणी झाले आहे. ओढे-नाले, बंधारे व तलाव भरले आहेत. श
प्रतिनिधी | लोणीखुर्द वैजापूर तालुक्यातील लोणीखुर्द येथील तलावात नागरिकांमध्ये पोहण्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. सर्वच वयोगटातील लोक सकाळ-संध्याकाळ पोहण्यासाठी तलावात गर्दी करत आहे
प्रतिनिधी | सोयगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथे विद्यार्थ्यांनी आपल्या कुशल हातांनी मातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची सुंदर निर्मिती करून इतिहास
प्रतिनिधी | सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीने दिव्यांगाना पाच टक्के निधीतून गावातील ५५ दिव्यांगाना दिवाळी फराळ व आनंदाचा शिधा किट वाटप करण्यात आला. मंगळवारी अकरा वाजता ग्रामपंचाय
प्रतिनिधी | घाटनांद्रा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारपेठेत सणाची लगबग दिसू लागली आहे. पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबरच यंदा रंगीबेरंगी फॅन्सी पणत्यांची ग्राहकांना भ
प्रतिनिधी | टाकळी जिवरग सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील स्मशानभूमीच्या परिसरात सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष मान
प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर दिवाळी म्हणजे घरात लखलखणारे दिवे, आकाशकंदील आणि गोडधोड फराळाचा सुगंध. पण, शहरातील बीड बायपास, क्रांती चौक किंवा मुकुंदवाडीच्या झोपडपट्ट्यांमध्ये अजूनही हजार
प्रतिनिधी | फुलंब्री फुलंब्री तालुक्यात अनेक वर्षांपासून गायरानधारक शेती करत असून ही शेती त्यांच्या नावावर होत नाही. परिणामी, इतर शेतकऱ्यांप्रमाणे त्यांच्या शेतीला शासकीय मदत मिळत नाही.
प्रतिनिधी | फर्दापूर सोयगाव तालुक्यातील पळसखेडा (क) शिवारातील गट क्रमांक १७ मधील शेतात तुरीच्या पिकात गांजाची लागवड केल्याप्रकरणी फर्दापूर पोलिसांनी ६९ वर्षीय आयसखा शेकलाल तडवी याला अटक
बिहारमधील शक्तिशाली राजकीय घराण्यांवरील मालिका 'कुनबा'च्या तिसऱ्या भागात, जीतनरामच्या मांझी कुटुंबाची कथा... १७ मे २०१४… लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन एक दिवस उलटला होता. एनडीएपासून व
मोक्काअंतर्गत कारवाई केल्याचे कळताचटिप्या ऊर्फ जावेद शेख याने हर्सूलकारागृहाच्या गेटवरील पोलिसहवालदारासह साक्षीदाराला धक्काबुक्की, शिवीगाळ केली. त्यामुळे त्याच्यावर शासकी
पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेचा हिस्सा म्हणून राज्य सरकारने दिलेले ८२२ कोटी रुपये स्वतंत्र खात्यात ठेवा, ते इतरत्र खर्च करू नका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुग
केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीनंतर बनावट भारतीय चलनाच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिस आणि अन्य तपास यंत्रणांनी केलेल्या अथक प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. राष्ट्रीय
कोरोनासारखी जागतिक महामारी पुन्हा येईल का? आशियामध्ये पसरणाऱ्या रहस्यमय फ्लूबद्दल जाणून घ्या...गेल्या १५ दिवसांपासून आमच्या ऑफिसमधील लोक खोकला, सर्दी आणि तापाने त्रस्त आहेत. सर्वजण म्हणत
राज्यातील साखर उद्योगात मोठी आर्थिक स्थिरता आणणारा एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने एका शासन निर्णयाद्वारे साखर कारखाना कामगारांचा प
जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानावर बुधवारी (१४ ऑक्टोबर) रात्री तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला. रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सुरेश भगवान उंबरकर असे मृत तर
जिल्हा व सत्र न्यायालयात एका सरकारी वकिलाला थेट चेंबरमध्ये घुसून मारहाण करण्यात आली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्याच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्याच्या राग
भारतीय वायुदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले ‘एचटीटी-४०’ जातीचे पहिले विशेष प्रशिक्षण विमानही ‘तेजस’च्या साेबत शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) आकाशात झ
विक्रमी पूर्वमोसमी पाऊस आणि दमदार मान्सूनमुळे या वर्षी महाराष्ट्रातील धरणांतील उपयुक्त जलसाठा ९१.४१ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे. गेल्या १० वर्षांतील हा सर्वांधिक जलसाठा आहे. त्यामुळे
राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर राज्य सरकारने घोषित केलेल्या ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजच्या वितरणास सोमवारी सुरुवात झाली. दिवाळीपूर्वी सर्व
लोकप्रिय आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूला जवळपास महिना लोटला. परंतु त्यांची पत्नी गरिमा गर्ग अजूनही काही प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. ‘दैनिक भास्कर’शी बोलताना त्या म्हणाल्या, तपासा
ड्रग्ज तस्करी अन् ड्रग्ज निर्मितीचे भारतातील प्रमाण २०१९ ते २०२४ पर्यंतच्या ६ वर्षांत अक्षरश: सहापटीने वाढले आहे. वर्ष-२०१९ मध्ये १,८९० किलो ड्रग्ज जप्त केले होते. त्यावेळी ५७,८६७ गुन्हे दा
धामणगाव रेल्वे: आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये सभापतीपद महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले असून, आठपैकी केवळ एकाच जागेवर कोणत्याही संवर्गातील उमेदवारा
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) नांदगाव खंडेश्वर शाखेने शहरात बस डेपो उभारण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. नांदगाव खंडेश्वर हे नगरपंचा
मंगोलियाचे राष्ट्रपती खुरेलसुख उखना यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये युरेनियम पुरवठा, १.७ अब्ज डॉलर्स (१५,००० कोटी रुपये) चा मंगोलियन तेल शुद्धी
आगीमुळे बसचे गेट बंद झाले होते, त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. लोकांनी काचा फोडल्या आणि मदतीसाठी विनवणी करत बाहेर उड्या मारल्या. अपघातादरम्यान सुमारे ५० मिनिटे अग्निशमन दल पोहोच
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला राजकिय भुकंपाचे धक्के बसणार असल्याचे चित्र असून हिंगोलीतील काही माजी नगरसेवकांनी तुतारी सोडून हाती घड्याळ बांधण्याचे निश्चित केले आहे. पुणे येथे उपमुख्य
नांदगाव पेठ जिल्हा परिषद सर्कल महिला सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्याने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. यामुळे अनेक पुरुष उमेदवारांची दशकाहून अधिक काळाची प्रतीक्षा संपुष्टा
२०२६ या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ६.६% दराने वाढेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मंगळवारी (१४ ऑक्टोबर) भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) वाढीचा अंदाज वाढवला. यापूर्वी जुलैम
आरआरपी सेमीकंडक्टर्सने मंगळवारी (१४ ऑक्टोबर) स्पष्ट केले की, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर त्यांच्या कंपनीत भागधारक नाही. एप्रिल २०२४ पासून कंपनीच्या शेअरच्या किमतीत ५७,०००% वाढ झाल्यानंतर कं
मुंबई उच्च न्यायालयाने दिव्यांगांसाठीच्या ई-वाहने खरेदी योजनेतील २९.८८ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी ११५ दिव्यांग व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकेवर सु
पुणे: ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनंत बागाईतकर यांनी म्हटले आहे की, भारतीय स्वातंत्र्य लढा आणि त्याची प्रतीके सध्या सत्ताधाऱ्यांनी 'हायजॅक' केली आहेत. गांधीवादी विचारधारेनुसार ही बाब लोकांन
भंडारा, पवनी व तुमसर ह्या तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शिवसेनेची तयारी पूर्ण झाली आहे. पण वरिष्ठांनी युतीचा निर्णय घेतल्यास त्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. नगराध्यक्
महाबोधी महाविहारावर बौद्धांचाच हक्क असून बोधगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध समाजासाठी श्रद्धेचे आणि आस्थेचे सर्वोच्च केंद्र आहे. या पवित्र स्थळाचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाक
निवृत्त एअर मार्शल प्रदीप बापट यांनी संशोधक आणि अभियंत्यांच्या कार्याला देशासमोर आणण्याची गरज व्यक्त केली आहे. भारत आत्मनिर्भर होत असून, सैन्यासाठी अनेक वस्तू आता देशातच तयार केल्या जात