महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे अनेक ठिकाणी नवीन राजकीय समीकरणांची उभारणी होत आहे. कणकवली नगरपरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तर या समीकरणांनी वेगळेच वळण घ
माजी भारतीय कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) चे अध्यक्ष सौरव गांगुलीचे मत आहे की टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर एक विशेषज्ञ फलंदाज खेळवला पाहिजे. त्याच्या मते, वॉ
दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या व शिक्षिकांच्या कथित जाचाला कंटाळून शौर्य पाटील नामक दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. या विद्यार्थ्
नगरविकास खाते आणि केंद्र सरकारच्या समन्वयाच्या काही विषयावर एनडीएचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना एनडीएचे नेते काह
राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीने चांगलाच जोर धरला असून किमान तापमानात मोठी घसरण नोंदवली जात आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा फटका महाराष्ट्राला बसत असून सध्या अनेक जिल्ह
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी बुधवारी संकेत दिले की ते लवकरच प्रदेशाध्यक्षपद सोडू शकतात. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बे
सत्ताधारी महायुतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान राखला जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरू असतानाच नागपूर काँग्रेसमध्ये असंतोष उसळला आहे. विशेषतः उमेदवारी, जागावाटप आणि गटबाजीच्या मुद्द्यावरून पक्षातील वरिष
तेलुगू अभिनेता-राजकारणी नंदमुरी बालकृष्ण हे अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात अडकतात. यावेळी, ते एका चाहत्यावर टीका केल्यामुळे चर्चेत आहेत. अभिनेता नुकताच त्यांच्या आगामी चित्रपट अ
कृती सॅननचे संबंध बऱ्याच काळापासून बिझनेसमन कबीर बाहियाशी जोडला जात आहे. त्यांच्या नात्याबद्दलच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात, जरी त्यांनी कधीही त्या सार्वजनिक केल्या नाहीत. आता, कृतीने
अमेरिका भारताला ९२.८ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ₹७७५ कोटी) किमतीच्या करारात १०० जेव्हलिन क्षेपणास्त्र प्रणाली (FGM-१४८) आणि २१६ एक्सकॅलिबर प्रोजेक्टाइल स्मार्ट आर्टिलरी (M982A1) विकणार आहे. यूएस डिफेन
पाकिस्तानच्या राष्ट्रीय सायबर गुन्हे अन्वेषण संस्थेने (एनसीसीआयए) माजी कर्णधार रशीद लतीफ यांच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि त्याचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यावरील टिप्पणीब
गोरगरिबांना भरपेट जेवण देण्यासाठी सरकारच्या वतीने शिवभोजन थाळी योजना राबवली जात आहे. पण, त्यात अनुदान लाटण्यासाठी बोगस नोंदी करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. सध्या सप्टेंबर महिन्यातील ब
नितीश कुमार आज, गुरुवारी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गांधी मैदानावर एक भव्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे. नितीश कुमारदेखील गांधी मैदानावर पोहोचले आहेत. शपथविधी स
मुंबईतील पुनर्विकास प्रक्रियेतील भाडेकरूंना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासादरम्यान नवीन
जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम पूर्ण हाेऊन दाेन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालाआहे; मात्र या महामार्गावरील अडचणींचा वाहनधारकांना त्रास साेसावा लागताे आहे. महामार
आज, २० नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स १०० पेक्षा जास्त अंकांनी वाढून ८५,३०० वर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील सुमारे ५० अंकांनी वाढला आहे आणि २६,१०० च्या वर व्यवहार क
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) येथे 290 जागांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवार mjp.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. रिक्त पदांची माह
जळगाव मनना प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग येणार आहे. येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिक आण
तुमचा वेळ, शक्ती आणि ऊर्जा सुज्ञपणे वापरा. निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. देवाचा नियम सर्व प्राण्यांच्या हितासाठी काम करतो. देवाच्या सर्व शक्ती आपल्या प्रगतीत आपल्याला साथ देतात.
सचिन वरच्या प्रेमासाठी पाकिस्तानातून पळून आलेल्या सीमा हैदरप्रमाणेच, एका भारतीय महिलेने आता एका पाकिस्तानी पुरुषाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न केले आहे. तथापि, दोघेही आता फरार आहेत आ
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील
सांगलीच्या एका विद्यार्थ्याने शाळेतील शिक्षकांच्या कथित जाचाला कंटाळून दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी या विद्यार्थ्याने एक
कुंभमेळ्यापूर्वीच केंद्र सरकारकडून महापालिकेला 100 इलेक्ट्रिक बसेस (पीएमपी) मिळणार आहेत. त्यासाठीची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांनी बुधवारी (द
भरतनगरमध्ये अल्पवयीन मुलाने महिलेची छेड काढल्याची घटना घडली. मात्र, या घटनेनंतर एका धर्मातील तरुणाने दुसऱ्या धर्मातील महिलेसह लहान मुलीची छेड काढल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि मुंबई
डोंगराळ राज्यांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात थंडी वाढली आहे. मध्य प्रदेशात गेल्या आठवड्यापासून तीव्र थंडी जाणवत आहे. गेल्या २४ तासांत भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि उज्जैनसह १५ शह
छत्रपती संभाजीनगर बसमध्ये गर्दी असल्याने कडेवर बाळ असलेल्या महिलेला जागा देणे वृद्धेलाचांगलेच महागात पडले. त्यांनी महिलेला शेजारच्या सीटवर जागा दिली. बाळाची खेळणी पडल्याचा बहा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
हिंगोली तालुक्यातील भटसावंगी येथे पत्नीस नांदण्यास पाठवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सासरा अन मेहुण्याने जावयाचा दगडाने मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बासंबा
राज्यातील सहकारी बँक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून नव्या नियमांच्या अंमलबजावणीमुळे अनेक अनुभवी संचालक पद गमावण्याच्या उंबरठ्यावर आहेत. या नव्या प्रक्रियेच्या विरोधात राज्यातील 26 सहका
जीवनात या दोघांची थेट स्पर्धा नसेल. पण ते नक्कीच शेजारी -शेजारीअस्तित्वात असतात. एक म्हणजे नैसर्गिक प्रतिभा आणि दुसरे म्हणजेकठोर परिश्रमातून घडवलेले व्यक्तिमत्व. काही प्रतिभा जन्मतःच
दिल्ली बॉम्बस्फोटातील दहशतवादी डॉक्टरांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून काम करणाऱ्या फरिदाबादच्या अल फलाह विद्यापीठावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपली पकड आणखी घट्ट केली आहे. बुधवार
जगभरातील ऊर्जा प्रणालींमध्ये जलद आणि महत्त्वपूर्णबदल होत आहेत. एक दशकानंतर ते पूर्णपणे वेगळेदिसेल. हे अर्थव्यवस्थेच्या वाढत्या विद्युतीकरणामुळेआहे. केवळ अधिक लोक इलेक्ट्
टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाल
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने व्याघ्रसंख्यावाढीत आज एक ऐतिहासिक पाऊल टाकत चांदोली राष्ट्रीय उद्यानात नियंत्रित पिंजऱ्यात ठेवण्यात आलेल्या STR T–04 या वाघीणीला नैसर्गिक जंगलात यशस्वीरीत्य
हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन - सर्वांचे आभार’ - हेशब्द नितीश कुमार यांच्या पाटणा येथीलनिवासस्थानाबाहेर एका मोठ्या पोस्टरवर लावलेआहेत. विविध क्षेत्रातील पाच हिंदूंनी प्रायाे
अ ली कडेच मला या वृत्तपत्राच्या वाचकाकडून एक पत्र मिळाले, ज्यात मी लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. पत्रात लेखकाला एआयकडून मिळालेल्या आरोपांची सविस्तर माहिती देण्यात आली होती.
चला, महाभारतातील एक प्रसंग आठवूया. त्यात धर्मराजयुधिष्ठिर एक अर्धसत्य सांगतात. त्यांचे गुरु द्रोणाचार्ययांना पराभूत करण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामायांच्या मृत्यूची
आज संवाद कमी झाले आहेत. जवळ बसलेल्यांशीही न बोलणे हा शिष्टाचार झाला आहे. त्यामुळे सुशिक्षित माणसे माणसापासून दूर जात आहेत. समाजमनाचा आरसा असलेल्या साहित्य निर्मितीसोबतच कवी, साहित्यिक आण
अकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून जवळपास ९५ टक्के युवा मतदारांची फळी मैदानात असणार आहे. ९ माजी नगरसेवकासह एका नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे तिकीट पक्षाकडून कापण्यात आले आहे. जातीय स
जगात कुठेही जा, आपणास सर्वत्र शक्तीची आराधना बघावयास मिळते. केवळ जगातच नव्हे किंबहुना भगवान नरनारायण, श्री राम तर कृष्णापर्यंत सर्वांनी आदिशक्तीची पूजा, आराधना करून आपले अवतार कार्य पूर्ण
काही वर्षापूर्वी मूळव्याध हा साधारण चाळिशीनंतर उद्भवणारा आजार होता. आजकाल तरुणांना देखील मूळव्याध हा आजार होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्ह्यातील एकुण मूळव्याधीच्या रुग्णसंख्येच्
येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील एमआआय, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, डायलिसिस तसेच काही तपासण्या खासगी भागीदारीत (पीपीपी) चालवण्याचा शासनाच्या विचाराधीन आहे. सुपर स्पेशालिटीसाठी शासनाने मं
राज्याच्या उच्च व तंत्र व शिक्षण विभागाने सेवाशर्ती कार्यक्रमांतर्गत शासकीय अकृषी विद्यापीठांमध्ये राबवलेल्या मूल्यांकनात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला ६३ गुणांसह तृतीय स्थान म
महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी आणि अधिकारी यांच्या महाग्रामीण क्रीडा महोत्सवाचे २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत शहरातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आयोजन करण्यात येणार आहे. या मह
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात साजरा झाला. श्रीमती विमलाबाई
येथील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना समोर आली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील सर्वसाधारण जागेसाठी भाजपने दोन उमेदवारांना एबी फॉ
काँग्रेस पक्षात असतानाच सहकार क्षेत्रात कार्यरत हर्षल वाघ काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. या वेळी त्यांनी त्यांच्या पत्नी पूजा हर्षल वाघ यांच्यासाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मा
देशभरातील प्राथमिक शिक्षकांनी १ सप्टेंबर २०२७ पूर्वी टिईटी उत्तीर्ण करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा देशभरातील लक्षावधी प्राथमिक शिक्षकांवर परिणाम होणार आहे. विद्
गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी मेष राशीच्या लोकांना पूर्वीपेक्षा चांगले दैनंदिन उत्पन्न मिळेल. वृषभ राशीच्या लोकांना आज त्यांच्या कठोर परिश्रमाचे फायदे मिळतील. मिथुन राशीच्या लोकांच्या आर्
देशात 5 बॉम्बस्फोट घडवून आणणारा दहशतवादी मिर्झा शादाब बेग हादेखील फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या एका अहवालातून हा खुलासा झाला आहे,
करमाळा तालुक्यात ११८ गावांमध्ये तब्बल ८९ हजार १५५ गाई-म्हशींचे पशुधन असून तालुक्यात त्यांच्यावर उपचार करण्यासाठी १८ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. या रुग्णालयातील १९ पदे रिक्त आहेत. त
भारतीय गुणवत्ता परिषदेच्या वतीने ‘सरपंच संवाद' ही ऑनलाइन कार्यशाळा पार पडली. या उपक्रमांतर्गत स्थानिक प्रश्नांची माहिती व निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्
तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनींची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना विलंब लागला. पिकांसह शेतजमिनींचे प्रचंड नुकसान झाले. बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप नुकसा
पीएम ई-बस योजनेतून अहिल्यानगर शहरात अंतर्गत दळणवळणासाठी ४० बस येणार आहेत. महापालिकेमार्फत विद्युतीकरण व चार्जिंग स्टेशनेचे काम केडगाव सोनेवाडी रस्त्यावर सुरू आहे. केंद्र सरकारकडून पहिल
समाजामध्ये मोबाइलच्या अतिवापरामुळे गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. मोबाइलच्या अतिवापरामुळे मनुष्याला शारीरिक, मानसिक, सामाजिक हानी होत आहे. भारतीय माणूस सरासरी ६ तास मोबा
येथील अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा व हिंदी दिनानिमित्त वादविवाद स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्
रासायनिक शेतीमुळे जमीन नापीक होत आहे व मानवी आरोग्य ढासळत आहे. नैसर्गिक शेतीमुळे जमीन उत्पादक होत असून, सकस उत्पादन मिळून पुढील पिढी सुदृढ होईल असे प्रतिपादन राज्यपाल तथा महात्मा फुले कृषि
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदे शुगर येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी उपस्थित होते. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्य
दिल्लीच्या कालिंदी कुंज पोलिस स्टेशनपासून सुमारे ३०० मीटर अंतरावर, एका कच्च्या रस्त्याने गेल्यावर राजनगर येथील जेजे कॉलनी येते. हा मदनपूर खादर परिसर आहे. कॉलनीच्या समोर एक मोठा दरवाजा आहे.
सटाणा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी बुधवारी (१९) माघारीच्या पहिल्या दिवशी जिजाबाई दोधा मोरे यांनी तर प्रभाग ७-अ मधन मंगला दादाजी खैरनार या दोघांनी माघार घेतली. तरीही नगराध्यक्ष पद
शहरातील ऐतिहासिक डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम हे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले स्थळ आहे. त्याचा सर्वांगीण विकास, संवर्धन आणि ‘प्रेरणाभूमी’ म्हणून सरकारी मान्यता मिळवून देणे ह
अजिंठा- बुलढाणा राज्य महामार्गावरील शिवना येथील जिल्हा परिषद शाळा ते संत धोंडिबा महाराज मंदिरापर्यंत गतिरोधक नसल्याने अपघात वाढले आहेत. येथे सध्या दर चार दिवसांआड अपघात होत असून गत चार वर
आमठाणा गावात धार्मिक कार्यक्रमादरम्यान दुर्दैवी घटना घडली. साडीने पेट घेतल्याने जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुर्गा कैलास दिवटे (३३) असे मृत महिलेचे नाव आहे. दुर्ग
गंगापूर तालुक्यातील एकलहरा/नांदेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या पन्नास महिलांनी नुकताच जरंडी गावाचा सहा तास अभ्यास दौरा केला. गावातील विकास पाहून महिलांनी आपल्या गावाचा विकास करण्याचा संकल्
आता संकट माणसावर नाही, तर धर्मावर आहे. माणसं बदलतील, पण बाळासाहेब ठाकरे यांचा इतिहास कायम राहील. पुन्हा बाळासाहेब ठाकरे होणे शक्य नाही. हिंदू धर्म टिकवण्यासाठी देवाने त्यांच्यासारखा लोहपुर
सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचा दूरध्वनी मागील सहा महिन्यांपासून बंद असल्याने तालुक्यातील नागरिकांचा पोलीस ठाण्याशी संपर्क होत नाही. यामुळे अनेक घटना घडामोडींबाबत माहिती देण्यास विलंब
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. बुधवारी सुवर्णकार समाजाने या घटनेचा तीव्र निषेध केला. तहसीलदार आणि पोलिस ठाण्यात नि
पैठण तालुक्यातील कडेठाण परिसरात यंदा अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. जमिनी खरडून गेल्या. विहिरी ढासळल्या. पिके सडली. तरीही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. शेतकरी अतुल त
नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम राबवला जात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रा येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सरला कामे या बोलक
रामायणापासून नाशिकच्या आजच्या औद्याेगिक प्रगतीपर्यंतचा ‘मंत्रभूमी ते यंत्रभूमी’ प्रवास तब्बल ११०० ड्राेनच्या शाेद्वारे उलगडणार आहे. राज्यात नागपूरनंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये हा प्र
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत बंडखोरी करून शिंदेसेनेचे नेते, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना जेरीस आणणारे माजी उपमहापौर राजू शिंदे यांना भाजपने उद्धवसेनेतून पक्षात प्रवेश द
अखेर कुटुंबीयांना झुकावे लागले. नवीन लग्नपत्रिका छापण्यात आल्या, ज्यावर लिहिले होते, टिळा, हुंडा आणि शोषणाच्या वाईट प्रथांपासून मुक्त, आणि हार आणि आशीर्वाद वगळता इतर कोणत्याही भेटवस्तूंच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्षाच्यापरीक्षा पुढे ढकलल्या, परंतु याबदलामुळे नवा पेच निर्माण झालाआहे. आता पदवीच्या बदललेल्यातारखांनाच कॉस्ट अकाउंटं
फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत राजकारण तापले आहे. माजी जि.प. अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. माजी नगराध्यक्ष व भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी ठोंबरे यांना ती
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत अकोला व यवतमाळ येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालये सरकारी खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्
विद्यार्थ्याची आपबीती विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक एकमध्ये राहणाऱ्या आदर्श अजिनाथ गिते या विद्यार्थ्याला १७ नोव्हेंबर रोजी रात्री मारहाण करण्यात आली. त्याला मारहाण करणारा विद्यापीठ
नितीश कुमार हे विक्रमी १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांनी एकदा कॉलेजमध्ये लालू यादव यांचे पोस्टर चिकटवले होते, पोलिसांच्या गोळीतून थोडक्यात बचावले होते आणि एकदा त
पैठण गेट परिसरातील मोबाइल बाजारावर बुधवारी मनपाने कारवाई केली. यात ११८ अधिक अनधिकृत दुकाने पाडण्यात आली. सब्जीमंडीचा रस्ता मोकळा करण्यात झाला असून खोकडपुरा रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्या
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिष्णोईला भारतात दाखल होताच एनआयएने अटक केली. अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर तो बुधवारी दिल्लीत दाखल झाला हो
लाचेच्या गुन्ह्यात निर्दोष सुटलेल्या फौजदाराविरुद्ध वरच्या कोर्टात अपील न करण्यासाठी लाच मागणाऱ्या सरकारी वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यासाठी वकिलाने २ लाखांची मागणी
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला धक्का देत लवाद सुधारणा कायदा, २०२१ मधील अनेक महत्त्वाच्या तरतुदी रद्द केल्या आहेत. न्यायालयाने म्हटले की, संसद न्यायालयीन निर्णयाला किरकोळ बदल करून निष्प्
राज्यातील आगामी ग्रामपंचायत, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट वापरण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच
जनता दल (युनायटेड) चे सर्वेसर्वा नितीशकुमार गुरुवारी पाटणा येथील गांधी मैदानात बिहारचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सकाळी ११.३० वाजता शपथ घेणार आहेत. ते १० व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घे
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिंदेसेनेचे कट्टर विरोधक तसेच काही समर्थकांची जोरदार फोडाफोडी सुरू केली. त्यामुळे एकनाथ शिंदे संतप्त झाले. त्यांच्या मंत्र्यांनी मं
सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटेच झाली हाेती. सिन्नरच्या पंचाळेतील मुख्य चाैकातील सर्व दुकाने बंद हाेती, रस्त्यांवर शुकशुकाट हाेता. चाैकातील देऊळ मात्र उघडे हाेते आणि आतील मारुती सगळीकडे लक्ष ठ
‘वकिली व्यवसाय करणाऱ्या किंवा त्यात येऊ पाहणाऱ्या तरुणांचा स्वत:वर विश्वास असायलाच हवा, परंतु हा आत्मविश्वास फाजील नसावा. सत्य सांगण्याचा प्रयत्न करावा. मात्र सत्य सांगताना राजा हरिश्चंद
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २७ टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा न्यायप्रविष्ट असेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करावा, असे निर्देश सर्वोच्च न्
तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांनी बुधवारी बांगलादेशच्या माजी निवडणूक आयुक्तांच्या अटकेचा जुना फोटो शेअर केला. त्यांनी येथेही हे घडणार आहे असे कॅप्शन दिले. त्यांचा रो
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष उफाळून आल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबा

29 C