ओम जगद्गुरु जन शांती धर्म सोहळ्याला मंगळवारपासून वेरूळमध्ये सुरुवात झाली. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या भगवान विठ्ठलाच्या १६ फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मूर्तीच
जिल्ह्यातील सात पालिकांच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांना बुधवारी (२६ नोव्हेंबर) निवडणूक चिन्हांचे वाटप झाले. यात अनेकांना मागणीप्रमाणे चिन्ह मिळाले नसल्याने त्यांच्यात नाराजी दिसून आ
गावठी कट्टा घेऊन दहशत माजवणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या विशेष तपासणी मोह
येथील श्री गणेश मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी ह.भ.प. दिव्याताई गणेश मोरे यांच्या प्रभावी अमृततुल्य वाणीतून भाविक मंत्रमुग्ध झाले. गळ्यात तुळशीची पवित्र माळ
पहिले बायका नवऱ्यांकडे पैसे मागायच्या, पण आता नवरा बायकोकडे पैसे मागतो. हा बदल लक्षात घ्या. विधानसभा निवडणुकीआधी जशी ‘लक्ष्मी’ आली होती. तशी आताही येणार आहे. फक्त तुम्ही १ डिसेंबरच्या रात्र
दिघवद शिवारात ३४ वर्षीय पित्याने आपली ९ वर्षीय मुलगी व ५ वर्षीय मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ‘तू माजला आहे, आमचे ऐकत नाही, बायकोचा बैल झाला आहे’ असे वेळोवेळी सासू- सासऱ्यांनी हिणव
27 नोव्हेंबर, गुरुवारी ध्रुव आणि श्रीवत्स नावाचे शुभ योग बनत आहेत. त्यामुळे आज मेष राशीच्या लोकांच्या वैयक्तिक किंवा व्यवसायाच्या कामांमध्ये येणारे अडथळे दूर होतील. उत्पन्नात सुधारणा होईल.
मुंबईतील विनोबा भावे पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एक हादरवून टाकणारी घटना घडली. वाढदिवसाचा आनंद दु:खद ठरला आणि एका तरुणाचे आयुष्य काही क्षणांत बदलले. २१ वर्षीय अब्
प्रशासन कोट्यवधींची उधळपट्टी कसे करते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भीमनगरमधील पिण्याच्या पाइपलाइनचे काम. पेठेनगरजवळ नव्याने झालेल्या ७ वसाहतींना पाणी देण्याचे हे नियोजन आहे. ४.५ कोटी खर्चून
अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांत कुपोषण कमी करण्यासाठी शासनाकडून पूरक पोषण आहार, टेक होम रेशन, कुपोषित मुलांसाठी एनर्जी डेन्स न्यूट्रिशियस फूड आणि आदिवासी भागात अमृत आहा
दिल्ली आणि मुंबई विमानतळांवर रात्रीच्या विमान उड्डाणांमध्ये येणाऱ्या ड्रग्ज तस्करांच्या एका नवीन पॅटर्नने सुरक्षा संस्थांना आश्चर्यचकित केले आहे. हे तस्कर एक्स-रे स्कॅनर, मेटल डिटेक्टर
मनपा निवडणुकीची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच ‘बॉम्बे’ विरुद्ध ‘मुंबई’ या भावनिक मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसेच ठेवण
आयएएस अधिकारी असल्याचे भासवून ६ महिने शहरातील पंचतारांकित हॉटेलात राहिलेल्या कल्पना त्र्यंबकराव भागवत या महिलेचे प्रकरण आता राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे ठरत आहे. कारण पोलिसा
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आर्थिक मागणीला व सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाने आत्महत्या केल्याप्रकरणी बार्शी पोलिसांत बुधवारी (दि.२६) गुन्हा दाखल करण्यात आला. अंबड (ता.माढा) य
राज्यात वाळू व इतर गौण खनिजांच्या चोरीला लगाम घालण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी अत्यंत कठोर निर्णय जाहीर केला आहे. अवैध उत्खनन आणि वाहतूक करताना सापडलेल्या वाहना
गेमिंग फोन बनवणारी टेक कंपनी iQOO ने आज (26 नोव्हेंबर) भारतात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 15 लॉन्च केला आहे. हा फोन क्वालकॉमच्या फ्लॅगशिप 3Nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेटसह सुसज्ज आहे. या च
परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या राज्यातील बळीराजासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडले
गोवा येथील पणजीमध्ये सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) च्या रेड कार्पेटवर मंगळवारी संध्याकाळी फॅशन आणि सिनेमाचा एक मनमोहक संगम पाहायला मिळाला. शिखा कारीगरीने डीसी हँ
पुणे शहरातील कोथरूड भागात एका महिलेने गुंगीचे औषध पाजून एका विवाहित तरुणावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप समोर आला आहे. महिलेने तरुणाची खासगी छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन
दर्यापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोशल मीडियावर कडक नजर ठेवली आहे. समाजात तणाव निर्माण होऊ नये आणि निवडणुकीचे वातावरण दूषित होऊ नये यासाठी आक्षेपार्ह, भडकावू किंव
दर्यापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पाच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब दराडे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. सार्
अमरावती येथे विविध कर्मचारी संघटनांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या नवीन श्रम संहितेविरोधात निदर्शने केली. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्र
केंद्राने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून सांगितले की, अनियंत्रित ऑनलाइन गेमिंग ॲप्सचा दहशतवादी वित्तपुरवठा आणि मनी लाँड्रिंगशी संबंध आहे. त्यामुळे त्यांना नियंत्
उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान नाकारल्यामुळे न्यायालयात गेलेल्या नऊ उमेदवारांपैकी तिघांचे दावे मान्य झाले आहेत. तर सहा प्रकरणांमध्ये न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आदेश कायम ठेव
राजकीय लोकशाही टिकवण्यासाठी सामाजिक लोकशाही आणि बंधुता महत्त्वाची आहे, कारण लोकशाहीत बंधुत्व अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमपुत्र कांबळे यांनी केले. महाराष्ट्र
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहत असतानाच निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत न
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ८ वी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ही प
अलीकडेच अभिनेत्री सेलिना जेटलीने तिचा ऑस्ट्रियन पती पीटर हाग याच्याविरुद्ध मुंबई न्यायालयात घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली. तिच्या याचिकेत, अभिनेत्रीने पीटरवर 15 गंभीर आ
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने म्हटले आहे की, जागतिक अनिश्चिततांसारख्या बाह्य आव्हानांनंतरही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहील. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची वास्तविक जीडीपी वाढ 6.6% राहण्या
पुणे पुस्तक महोत्सव १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधव
आधुनिकीकरणाच्या युगात अध्यात्माची चुकीची धारणा वाढत आहे, जिथे केवळ भीतीपोटी मनुष्य अध्यात्माचा आधार घेतो. यावर उपाय म्हणून पूर्णत्व आणि समत्वाने जगावे, असे मत किमया आश्रमचे संस्थापक स्वा
मणि-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून श्री खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले. त्याचे स्मरण करीत साजऱ्या होणाऱ्या चंपाषष्ठी निमित्त कसबा पेठेतील वाड्यात मणी-मल्ल वधाचा देखावा साकारण्यात आला
राज्यात २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत कोकणात महायुतीमध्येच ठिणगी पडल्याचे चित्र आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते नीलेश राणे यांनी मतदारांना पैसे वाट
करण जोहर, ऐश्वर्या राय, हृतिक रोशन यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनंतर आता शिल्पा शेट्टीनेही पर्सनॅलिटी राइट्ससाठी (व्यक्तिमत्त्व हक्क) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्
चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून आयपीएल खेळणाऱ्या यष्टिरक्षक उर्विल पटेलने 31 चेंडूंमध्ये शतक झळकावले. त्याने बुधवारी सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत (SMAT) 37 चेंडूंमध्ये 10 षटकार आणि 12 चौकारांच्या मदत
गौण खनिजांची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचा परवाना (परमिट) थेट निलंबित किंवा रद्द करण्याची धडक कारवाई आता करण्यात येणार आहे. राज्यातील वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोख
ॲपल एक दशकानंतर सॅमसंगला मागे टाकून पुन्हा जगातील नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड बनू शकते. काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, याचे कारण आयफोन 17 मालिकेची वेगाने वाढणारी विक्री असेल. यापूर्वी 2011 मध
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्व राजकीय पक्षांचे आणि जनतेचे लक्ष लागले असतानाच, राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच
दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे लोकांची तब्येत बिघडत आहे आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. CJI सूर्यकांत यांनाही याचा फटका बसलेला दिसला. त्यांनी बुधवारी SIR वरील सुनावणीदरम्यान याचा उल्लेख केला.
हाँगकाँगच्या उत्तर ताई पो जिल्ह्यात बुधवारी एका 35 मजली निवासी संकुलातील 3 इमारतींना आग लागली. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, या दुर्घटनेत चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 9 लोक जखमी झाले आहे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानात ॲड. क्षितीज टेक्सास गायकवाड यांनी भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉ. ब
पुणे येथे कैद्यांच्या बंदोबस्तादरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्याने सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. 'मी पोलिस आयुक्तांना घाबरत नाही' असे म्हणत त्याने सहकाऱ्यावर दगड फेकून मारण्याचा प्रय
भारताला 2030 च्या कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद मिळाले आहे. बुधवारी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे कॉमनवेल्थ स्पोर्ट्स एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या बैठकीनंतर अहमदाबादला यजमान शहर म्हणून घोषित करण्
मुंबईतील २६/११ हल्ल्यातील हुतात्मा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुणे शहर पोलीस दलासह पुणेकरांनी मानवंदना दिली. सारसबागेत आयोजित विशेष कार्यक्रमात हुतात्मा सैनिकांच्या शौर्याचे प्र
ज्येष्ठ लेखिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक दिवसीय स्मृती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन शनिवार, ६ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यात होणार असून, ज्य
काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील गंभीर अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या गोंधळाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रामायण ही केवळ कथा नसून सदाचार, कर्तव्यभावना आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश देणारा जीवनमार्ग आहे, असे मत प्रख्यात निरुपणकार डॉ. धनश्री लेले यांनी व्यक्त केले. आजच्या पिढीला रामायण
गणेश विसर्जन सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाबाबत दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील २०० हून आधिक मंडळांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ध्वनी प्रदुषणाबाबतच
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी डबल गिफ्ट दिले आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी दोन अत
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले की, कायद्यापासून वाचण्यासाठी परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याचा देशाला पूर्ण अधिकार आहे. न्यायालयाने दुबईत राहणाऱ्या विजय मुरलीधर उधवान
पाकिस्तानच्या अडियाला तुरुंगात कैद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या बहिणी भेटू शकत नाहीत. एक वर्षापासून सुरू असलेल्या प्रयत्नांनंतरही, तुरुंग प्रशासन प्रत्येक वेळी सुरक
अमेरिकन टेक कंपनी एचपी इंकने जागतिक स्तरावर 4,000 ते 6,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखली आहे. कंपनीची ही योजना FY28 म्हणजेच आर्थिक वर्ष 2028 च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल. कंपनीचे म्हणणे आहे की, म
आगामी नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच कल्याणमध्ये काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. गेली 11 वर्षे पक्षाची धुरा सांभाळणारे
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी 'आयआयटी बॉम्बे'च्या नावासंदर्भात केलेल्या विधानावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच चिघळला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानाचा समाचार घेत सोशल
बुधवारी सर्वोच्च न्यायालयात SIR विरुद्ध दाखल केलेल्या तामिळनाडू, बंगाल आणि केरळच्या याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाने म्हटले की, SIR प्रक्रियेबाबत राजकीय पक्ष जाणूनबुजून भीतीच
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीचे नेते प्रचारात सक्रिय दिसत नसल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. लोकशाहीत घरी बसून राजकारण करता य
माजी सरन्यायाधीश बीआर गवई यांनी बुधवारी सांगितले की, त्यांना त्यांच्या कारकिर्दीत कधीही नेते किंवा राजकीय पक्षांकडून कोणताही दबाव सहन करावा लागला नाही. उलट, आम्ही नागरिकांना स्वातंत्र्य
भारतीय महिला क्रिकेट संघाची सदस्य स्मृती मंधाना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुछाल यांचे लग्न पुढे ढकलल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याच दरम्यान, मेरी डी'कोस्टा नावाच्या तरुणीसोबत
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या छळाला आणि पैशांच्या मागणीला कंटाळून बार्शीतील एका ग्रामसेवकाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रकाश बाव
पुण्यातील वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारावरून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर गंभीर आरोप करण्या
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सर्वात आधी जबाबदारी म
राज्यातील राजकीय वातावरण सध्या जोरदार तापलेले आहे. निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जनसभांमध्ये एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्
दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा 2-0 असा धुव्वा उडवला आहे. गुवाहाटी कसोटीच्या पाचव्या दिवशी 549 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावा
नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शब्दयुद्ध सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बुधवारी १५० वा संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधान ९ नवीन भाषांमध्ये, म्हणजे मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश
पुण्यातील तरुण महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले आहे. पुणे पॉप्युलेशन-बेस्ड कॅन्सर रजिस्ट्री (पीबीसीआर) आणि एमओसी कॅन्सर
हिवाळ्यात सांधेदुखी आणि स्नायू आकडने समस्या वाढतात. खरं तर, तापमान कमी झाल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे सांध्यांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो आणि वेदना जाणवते. याशिवाय, शारीरि
आज म्हणजेच बुधवार, 26 नोव्हेंबर रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम सोने 885 रुपयांनी महाग होऊन 1,26,004 रुपयांवर पोहोचले आहे. काल 10 ग्रॅम
संविधान दिनानिमित्त पुणे येथे 'वॉक फॉर संविधान' रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि सहायक आयुक्त समाजकल्याण, पुणे यांच्या संयुक्त विद
सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा लागू करण्याचा निर्णय दिला तर राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात येईल, असे मत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी
आगामी टी-20 विश्वचषक 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून, या स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असल्याची अधिकृत माहिती जाहीर झाली आहे. क्रिकेटप्रेमी
पंजाब नॅशनल बँक (PNB) ने लोकल बँक ऑफिसर (JMGS-I) पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवून 1 डिसेंबर 2025 केली आहे. यापूर्वी ही तारीख 23 नोव्हेंबर 2025 होती, जी आता पुढे ढकलण्यात आली आहे. उमेदवार pnb.bank.in या अधिकृ
अमेरिकेच्या H-1B व्हिसा कार्यक्रमावरून एक नवीन वाद सुरू झाला आहे. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि माजी खासदार डेव्ह ब्रॅट यांनी आरोप केला आहे की, H-1B प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. त्
देशातील प्रसिद्ध पान मसाला कंपनी कमला पसंद आणि राजश्रीचे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती चौरसिया (40) यांनी दिल्लीतील वसंत विहार येथील त्यांच्या घरी मंगळवारी संध्याकाळी आत्महत्या क
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भोपाळमधील एका मुलीचे IAS बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे. न्यायालयाने बिहारमधील एका महिला IAS अधिकाऱ्याला तिचे UPSC मेंटॉर आणि मार्गदर्शक बनवले आहे, ज
हिंदी सिनेमाचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्या निधनानंतर प्रत्येकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. अशा परिस्थितीत, मंगळवारी गोव्यात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) मध्येही अभि
मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे एका शिक्षकाला 12वीच्या विद्यार्थिनींशी आक्षेपार्ह वर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले. तो मुलींना आक्षेपार्ह संदेश पाठवत असे. तो म्हणायचा की, मला
कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात ते टी-शर्ट घातलेले दिसत आहेत. टी-शर्टवर छापलेल्या फोटोमध्ये एका कुत्र्याचा फोटो आणि '
रोहतकच्या लाखनमाजरा येथे बास्केटबॉल खेळत असताना एका खेळाडूचा पोल कोसळून मृत्यू झाला. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात खेळाडू बास्केटबॉल कोर्टमध्ये सराव करताना दिसत आहे. तो धावत जाऊन बास
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब भगवान मिरगणे (वय 57) यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. शालार्
अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या जिल्हाध्यक्षाला दोघांनी जबरदस्तीने गाडी
दिल्ली स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आत्मघाती हल्लेखोर दहशतवादी डॉ. उमर नबीचा साथीदार शोएब याला अटक केली आहे. शोएब फरिदाबादमधील धौज गावाचा रहिवासी आहे. तो अल-फलाह विद्यापीठात
शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्
औंढा नागनाथ तालुक्यात पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांसह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी औंढा नागन
सातारा ही क्रांतिकारकांची आणि संघर्ष करणारी भूमी आहे .सत्ताधाऱ्यांनी विकासाची मोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात काहीच केले नाही.येथे विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होतो. त्य
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. या दिग्गज अभिनेत्याच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे असे मानले जात आहे. त्यांच्यासोबत अने
राज ठाकरेंचे अलीकडचे राजकारण ‘फॅक्ट्स’वर नाही, तर केवळ फ्री स्टाईल आरोपांवर आधारित आहे. खरंतर ‘बॉम्बे’चे अधिकृत नामांतर ‘मुंबई’ करण्याचा निर्णय राज्यातील शिवसेना–भाजप सरकारनेच घेतला. य
केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी घटस्फोटाच्या प्रकरणात म्हटले की, जर पत्नीचे उत्पन्न स्थिर नसेल किंवा ती स्वतःचा खर्च उचलू शकत नसेल, तर ती पोटगीची हक्कदार आहे. तिला यापासून वंचित ठेवता येणार
हमीरपूरमध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळ्यात नाश्त्यासाठी एकच झुंबड उडाली. लोक चिप्सचे पॅकेट लुटून पळू लागले. इतकेच काय, नवरदेवही चिप्सचे पॅकेट घेऊन पळताना दिसला. नाश्त्याच्या काउंटर

25 C