मुंबई : प्रतिनिधी अजित पवारांच्या अपघाती निधनाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्
जळकोट : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक कामात नियुक्त करण्यात आलेल्या राज्यभरातील
अहमदपूर : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी मतदान पेट्या (बॅलेट/ईव्हीएम संबंधित साहित्य) सिलिंगची यश
लातूर : प्रतिनिधी महिला सक्षमीकरण ही आजच्या काळाची गरज असून महिलांचे सक्षमीकरण करण्याकरिता आपल्या देशात महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्
लातूर : प्रतिनिधी शेतक-यांना सरसकट कर्जमाफी व लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन राज्यातील भाजपा महायुतीच्या सरकारने दिले आहे. परंतु, त्याची पुर्तता अद्याप झालेली नाही. शेतक-यां
लातूर : प्रतिनिधी १९६०-७० च्या दशकात अन्नटंचाईशी झुंजणा-या भारताने आज अन्नधान्य उत्पादनात मोठी झेप घेतली आहे. देशात अन्नाची रास वाढली असली, तरी त्यातील ‘सत्त्व’ म्हणजेच पौष्टिकता टिकवणे आण
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ गटासाठी व १० पंचायत समित्यांच्या ११८ गणांच्या सदस्य पदाच्या निवडीसाठी दि. ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार होती. मात्र
मुंबई : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पार पडताच राज्य सरकारने शुक्रवारी ४ सनदी अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा पा
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्याने हादरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाला सावरण्यासाठी स्व. अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवा
वॉशिंग्टन : तामिळनाडूतील मंदिरांमधून चोरून अमेरिकेत नेण्यात आलेल्या तीन अत्यंत दूर्मिळ आणि प्राचीन कांस्य मूर्ती अमेरिका भारत सरकारला परत करणार आहे. वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन नॅशनल म
नागपूर : घरगुती कामगारांना किमान वेतनाचा मूलभूत अधिकार मिळावा यासाठी देशभरातील दहा कामगार संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्
नवी दिल्ली : जगभरातल्या इस्लामिक देशांचे नेते भारताची राजधानी दिल्लीमध्ये जमणार आहेत. शनिवारी ३१ जानेवारीला हे नेते एकत्र येतील. या बैठकीची अध्यक्षता भारत आणि यूएई करणार आहे. भारच आणि अरब द
वॉशिंग्टन : इराणने आपला अणू कार्यक्रम व आंतरखंडीय क्षेपणास्त्र निर्मिती मर्यादित ठेवण्याबाबत नकार दिल्याने पश्चिम आशियातील परिस्थिती चिघळली आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिका व इराणमधील प्र
वाराणसी : प्रयागराज माघ मेळ्यात निर्माण झालेला वाद आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद काशीत आल्यानंतरही संपला नाही. आमचे प्रमाणपत्र तर तुम्ही मागितले आता मुख्यमंत्री योगी यांनी त्यांचे हिंदू
नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग(यूजीसी) च्या नव्या नियमांवरून देशभरात वादंग उभं राहिले होते. हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचला होता. सवर्ण समाजाच्या आक्षेपानंतर कोर्टात दाखल केलेल्या
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केले. यावेळी, बापू ही केवळ एक व्यक्ती नाही, तर ए
नवी दिल्ली/सांगली : कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला नव्हे तर दुरुस्तीला परवानगी दिली आहे, असा खुलासा केंद्रीय जल आयोगाने केला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांन
नवी दिल्ली : देशात यूजीसीच्या नियमांबाबत मोठा वाद निर्माण झाला होता, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिल्याने हे प्रकरण संपुष्टात आले. यासोबतच, न्यायालयाने सरकार आणि यूजीसील
नवी दिल्ली : तुमची कार घरातच आहे, तुम्ही कुठेही प्रवास केलेला नाही, तरीही मोबाईलवर अचानक टोल कापल्याचा मेसेज येतो…असे कधी तुमच्यासोबत झाले आहे का? अनेक वाहनधारकांसोबत असे घडले आहे. अधिकृत सर
वसई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एका तरुणाने अपशब्द उच्चारत समाजमाध्यमावर टीका केली आहे. या टीकेनंतर मनसे कार्यकर्
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी दिवसभरात चांदीचे दर चार लाखांवर, तर २४ कॅरेट सोन्याचे दर एक लाख ८० हजारांवर पोहोचले होते. परंतु, शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धा
मुंबई : प्रतिनिधी अजित पवार यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची शनिवारी निवड केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच त्यांचा
मुंबई : प्रतिनिधी भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य असलेल्या पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात श
मुंबई : प्रतिनिधी राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रावच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतणार आहे. राणीचा चित्रपट, ‘मर्दानी ३’ शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला
मुंबई : प्रतिनिधी दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले. आता या विमान अपघातावरून मतमतांतरे व्यक्त होत आहेत. काहींना हा घातपात वाटत आहे. य
अकोला : अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांच्या निवडीनंतर सभागृहात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये सभागृहातच राडा झाला आहे.
भिगवण : प्रतिनिधी पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी (यशवंत सागर) जलाशयाच्या प्रदूषण पातळीत कमालीची वाढ होत चालली आहे. सध्या उजनीच्या पाण्यावर हिरवा तवंग आलेला
सोलापूर : प्रतिनिधी सोलापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील बार्शी येथे मेहुण्याने भाऊजीची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे प्रेमविवाहाला विरोध केल्याच्य
अकोला : प्रतिनिधी राज्यात महापालिका निवडणुका होऊन १० दिवस उलटले आहेत. त्यानंतर आता वेगवेगळ्या महापालिकांसाठी महापौर निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, आता राज्यात पहिल्याच महापालिकेस
नाशिक : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे नाशिकमधील राष्ट्रवादीच्या एका पदाधिका-याचा मृत्यू झाला. अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि पदाधिका
बारामती : प्रतिनिधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असून, अजित पवार असतानाच यासाठी प्रयत्न सुरू झाले होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरव
महसुली तुटीचा बोजा वाढल्याचे नोंदवले निरीक्षण नवी दिल्ली : वृत्तसंस्था अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज सादर करण्यात आला
अजितदादांना अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार बारामती : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात गेल्या साडेचार दशकांपासून झंझावात निर्माण केलेल्या, आपल्
जि. प., पं. स. निवडणुका पुढे ढकलल्या, टीईटी परीक्षेने शिक्षकांत गोंधळ ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान, ९ ला मतमोजणी मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात ३ दिवसांचा द
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. ते मध्यम आकाराच्या खासगी विमानाने, लिअरजेट-४५ ने प्रवास करत होते. त्यामुळे आता लहान खा
रेणापूर : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारर्थ घनसरगाव, टाकळगाव, बिटरगाव, कामखेडा ( ता.रेणापूर) येथे काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ संवाद बैठक
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी तालुक्यातील येरोळ जिल्हा परिषद गट व येरोळ व हिप्पळगाव पंचायत समिती गणात काँग्रेस पक्षाची प्रचार फेरी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून या फेरीस मतदारांकडून उत्स्फूर
लातूर : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व कामाचा माणुस, अशी ओळख असलेले धडाडीचे नेते अजित अनंतराव पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर दि. २९ जानेवारी रोजी बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी मंत्री
लातूर : प्रतिनिधी मिनी मंत्रालय समजल्या जाणा-या लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ सदस्य पदासाठी (गटासाठी) निवडणूकीचा फड सध्या चांगलाच रंगात आला आहे. विशेष म्हणजे लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प
लातूर : प्रतिनिधी महिला व बाल विकास विभागातील अनेक प्रलंबित समस्या व प्रश्न याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना व इतर संघटनांनी आंदोलनाची त
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपुरात माघी एकादशी सोहळ््यानिमित्त गुरुवार, दि. २९ जानेवारी रोजी ३ लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले. आज चंद्रभागेत स्नानासाठी वारक-यांनी मोठी गर्दी केली होती. त्या
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचा-यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोकसभेत त्यांना श्रद
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आता कोणाकडे सोपवले जाणार? राष्ट्रवादीच्या दोन गटांचे विलनीकरण होणार का? याबाबत चर्चा स
मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने व्यथित झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डायण मंत्र्यांना पत्र पाठवून या दुर्घट
मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याने १२ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांची निवडणूक २ दिवस पुढ
नवी दिल्ली : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. आर्यन खान दिग्दर्शित बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सीरिजवर त्यांची प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत मा
नवी दिल्ली : कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा फायदा घेऊन भारतीय सीमेत घुसखोरी करणा-या पाकिस्तानी तस्करांचे मनसुबे सीमा सुरक्षा दलाने मातीस मिळवले आहेत. पंजाबच्या फाजिल्का आणि अमृतसर सीमेव
पुणे : प्रतिनिधी पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मद्यधुंद स्कूल बसचालकाने चार दुचाकी व एका कारला धडक देऊन काही अंतर फरफटत नेल्याची घटना काल दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास वाघ
चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली. बिहारमधील एका स्थलांतरित कामगारासह त्याची पत्नी आणि दोन वर्षांच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या करण्यात आली. महिलेवर ल
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर गेल्या काही काळापासून पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. आगामी केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पक्षाच्या बैठकांम
नवी दिल्ली : वादग्रस्त ठरलेल्या यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नवे नियम हे अस्पष्ट असून या नियमांचा दुरुपयोग होऊ शकतो, असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंद
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, लग्नानंतर जर पती-पत्नी एकत्र राहत नसतील तर लग्नाची नोंदणी ही केवळ एक औपचारिकता आहे, त्याहून अधिक काही नाही. न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायम
मुंबई : प्रतिनिधी सनी देओलचा ‘बॉर्डर २’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटातील बरेच सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रपटातून प्रेक्षकांना एक सरप्राईजसुद
बारामती : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी (ता. २९ जानेवारी) अनंतात विलीन झाले. बुधवारी (ता. २८ जानेवारी) सकाळी बारामती विमानतळापासून काही अंतरावर झालेल्या विमान अपघात
बारामती : प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला. अजित पवार हे लोकनेते होते. सामान्य कार्यकर्त्यांशी थेट
बारामती : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणावर खोलवर ठसा उमटवणारे, धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. आज, २९ जाने
बारामती : राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे माजी कृषी व क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने आपला आधारस्तंभ व पाठीराखा हरपल्याची भावना व्यक्त केली आहे.
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:खद निधन झाले. २८ जानेवारी रोजी सकाळी झालेल्या विमान अपघातात अजित पवारांनी शेवटचा श्वास घेतला. अजित पवारांच्या निधनानंतर आता पुढ
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वा-यासह अवका
जळगाव : प्रतिनिधी सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. जळगाव, येथील सुवर्ण बाजारात सोने-चांदीच्या भावात २७ जानेवारी, मंगळवारी पाच हजारांची घट झाली होती. त्यात २८ जानेवारी, बुधव
सातारा : बारामती येथील भीषण विमान अपघातात केवळ महाराष्ट्राने एक खंबीर नेतृत्वच गमावले नाही, तर अजित पवार यांच्यासोबत सावलीप्रमाणे असणा-या सुरक्षा रक्षकाची कायमची साथ सुटली आहे. उपमुख्यमं
बारामती : प्रतिनिधी अजित पवार यांचे विमान कोसळण्याआधी ‘क्रू’ने शेवटचे शब्द काय उच्चारले ते समोर आले, त्यानंतर सगळंच संपलं. महाराष्ट्रात बारामती येथे भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाला गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात मुखाग्नी देण्यात आला. अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान अपघा
पुणे : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती परिसरात विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. शहरातील व्यापारी पेठा, श्री छत्रपती शि
बारामती : राज्याच्या राजकारणातील एक धगधगता आणि कृतिशील नेतृत्व असलेला तारा निखळला. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्
जळकोट : प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ अपघाती निधन झाले. जळकोट तालुक्यातील त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. जळकोट तालुक्याच्या वतीने शहरातील
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाने शिरूर अनंतपाळ तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य जनतेशी थेट
कणखर नेता काळाने हिरावला अजितदादा म्हणजे मनाचा राजा माणुस. दिलखुलास राजकारणी, हजारो, लाखो लोकांचे कल्याण करणारा एक महान नेता आपल्यातून गेला. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे खुप मोठे नूक
लातूर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दि. २८ जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच लातू
भविष्यात काय होणार ते माणसाला कधीच कळत नाही. राजकारण वाईट आहे, राजकारणात पडू नका, धंदा-पाणी करा, मस्तपैकी राहा असा लोकांना सल्ला देणारे, रोखठोक बोलणारे, मिश्किल स्वभावाचे राज्याचे उपमुख्यमं
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राला धक्का बसला. त्यांच्या अपघाती मृत्यूने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही दु:ख अनावर झाले. ‘माझ्या मंत्रिमंडळात
नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. पहाटे ५ पासून धावणारा झंझावात शांत झाला, अशा शब्दांत ज्येष्ठ ने
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. म
मुंबई : प्रतिनिधी बारामतीत झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचं निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे.दादा नसती
बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. या घटने
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी हळहळ व्यक
कोल्हापूर : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. यात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा पुणे-बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाचे वृत्त ऐकून अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. यानिमित्त अजित पवारांचे रा
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचा आज (२८ जानेवारी) विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने महाराष्ट्रावर आणि राजकीय क्षेत्रावर
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी एका भीषण विमान अपघातात अकाली निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण प
मुंबई : प्रतिनिधी अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोप-याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता, अशा शब्दांत मुख्यम
मुंबई : प्रतिनिधी अजित पवार यांच्या निधनाची माहिती समजताच भाजप खासदार कंगना राणावत यांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केले आहे. अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्
लातूर : प्रतिनिधी बारामती येथील विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारे आहे. त्यांच्या निधनान
माझे दादा मला पोरका करून गेले… माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझं आणि दादांचं नातं शब्दात सांगू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उरा
बारामती : प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं आज, सकाळी विमान अपघातात निधन झाले. बारामतीमध्ये विमान लँडिंगच्या वेळी ही दुर्घटना झाली. दु
बारामती : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:खद निधन झाले आहे. अजित पवारांच्या जाण्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण पवार कुटुंबावर
बारामती : महाराष्ट्रासाठी आजची सकाळ अतिशय धक्कादायक ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमाान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बारामती
पुणे : आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमानअपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. या अपघातातअजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डीज
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्

28 C