मोहाली : आयपीएलच्या २९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपरजायंट्ससमोर २५५ धावांचे लक्ष्य ठेवले. न्यू चंदीगड येथे एलएसजीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने ७ गडी गमावून २५४ धावा
नवी दिल्ली : देशात दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचे संकट अक्राळविक्राळ रूप धारण करते. डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातून अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून डेंग्यूवरील प
मुंबई : बिग बॉस मराठी ६ च्या भव्य महाअंतिम सोहळ्यात ‘राजा शिवाजी’ या बहुचर्चित चित्रपटाची विशेष झलक पाहायला मिळाली. या वेळी अभिनेते आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख, अभिषेक बच्चन आणि या
पंढरपूर : विशेष प्रतिनिधी हिंदू वर्षातील महत्वाचे साडेतीन मुहुर्तापैकी अक्षय तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व असते. त्यानिमित्ताने पंढरपुरातील श्री रूक्मिणी मा
तेहरान : आयआरजीसी अर्थात इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स या इराण लष्कराचा भाग असलेल्या नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनी पार करत असलेली दोन तेल जहाजे परत पाठवली आहे. आयआरजीसीशी संलग्नित
विरधुनगर : तामिळनाडूतील विरधुनगर जिल्ह्यातील एका फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट झाला असून या स्फोटात २० कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाले असून त्यांना स्थानि
तेहरान : इराणवरील अमेरिका-इस्रायल युद्ध केवळ लष्करी संघर्षापुरते मर्यादित राहिले नाही. त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अंदाजे ५० दिवसांत ५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कि
नवी दिल्ली : भारतात ‘दमट उष्णता’ हवामान बदलाचे सर्वात धोकादायक रूप बनत चालली आहे. हे वाढते तापमान व जास्त आर्द्रता यांचे असे समीकरण आहे, ज्यामध्ये शरीर घामाच्या माध्यमातून स्वत:ला थंड करू शक
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभवडे, सागवे आणि नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पामुळे स्थानिक जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना ठाकरे गटाने या प्र
जळगाव : प्रतिनिधी राज्यात अक्षय्य तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेली गुं
भरमौर/चंबा : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात शनिवारी शेतात एक संशयास्पद फुगा सापडल्याने खळबळ उडाली. त्यावर पीआयए असे लिहिलेले होते, तसेच उर्दूमध्ये काही शब्द आणि पाकिस्तानचा झेंडा काढले
यवतमाळ : प्रतिनिधी सध्या राज्यात महिला अत्याचाराचे अनेक गुन्हे समोर येत आहेत. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातून तब्बल ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली
मुंबई : प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जने
लातूर : लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली असून एका १७ वर्षांच्या कोवळ्या तरुणाला साध्या शस्त्रक्रियेसाठी दाखल केले पण डॉक्टरांच्या हलगर्जीमु
मुंबई : प्रतिनिधी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून (२१ एप्रिल) राज्यातील सरकारी कर्मचा-यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास तब्बल १७ लाख कर्मच
नवी दिल्ली: प्रसिद्ध आयवेअर ब्रँड ‘लेन्सकार्ट’ (Lenskart) सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कंपनीच्या एका लीक झालेल्या ‘ड्रेस कोड’ पॉलिसीवरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
मुंबई : टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे धाकटे बंधू दर्शन कुमार यांचे शनिवारी (दि. १८ एप्रिल २०२६) दिल्लीत निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत आणि चित्रपटसृ
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. ही जोडी दुस-यांदा आई-बाबा होणार असून, रविवारी सोशल मीडियाद्वारे
पुणे : प्रतिनिधी अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महाभोग दाखवण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी दरवर्षी
मेहकर: प्रतिनिधी समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी सहाच्या सुमारास चालकाच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात झाला. मुंबईहून पुसदकडे जाणारी खाजगी प्रवासी बस मेहकर टोल नाक्याजवळ अपघातग्रस्
लातूर : प्रतिनिधी अनेक वर्षांपासून लातूरच्या राजकारणात कार्यरत असणारे माजी सुरेश पवार यांचे निधन झाले आहे. पुणे येथे त्यांच्या मुलीकडे गेले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच
पुणे : प्रतिनिधी अक्षय्य तृतीयेला आंब्यांचा नैवेद्य देवाला दाखवण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा खिशाला कात्री लावणारी ठरली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने अक्षय्य तृतीयेच्या
होर्मुझमधील धक्कादायक प्रकार, भारताकडून निषेध तेहरान : वृत्तसंस्था मध्य-पूर्वेतील परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र असतानाच शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन भारतीय व्यापारी जहाजांव
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब, असंवेदनशील आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून ऐन उन्हाळ््यात च
महिला अत्याचार होताना मोदी कुठे होते? नवी दिल्ली : वृत्तसंस्था भाजपला महिलांचे मसीहा बनायचे आहे. पण महिलांनी उन्नाव, हाथरस आणि मणिपूरमध्ये काय घडले ते पाहिले आहे. दिल्लीच्या रस्त्यावर बसले
महिला विधेयक नामंजूर झाल्याने मोदींची नाराजी नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करत महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केल
हैदराबाद : आयपीएल २०२६ च्या २७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सचा १० धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी व गटसचिव संघटनेच्या व
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग तपासणी व उपचा
लातूर : प्रतिनिधी बदलत्या हवामानाचा शेतीवर होत असलेल्या प्रतिकूल परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी शेतक-यांनी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीस शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत नि
लातूर : प्रतिनिधी माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात १५१ जणांनी रक्त
लातूर : प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे चेअरमन धिरज विलासराव दे
लातूर : प्रतिनिधी माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर (निवळी) यांच्या वतीने शहरातील संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात ख-या अर्थाने वृक्ष चळवळ रुजवणारे संवेदनशील नेतृत्व, सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विकासरत्न विलासराव देशमुख मांज
नवी दिल्ली : लोकसभेत काल नारीशक्ती वंदन अधिनियमासह १०३ वी घटना दुरुस्ती विधेयक दोन तृतीयांश बहुमताअभावी फेटाळले गेले, त्यामुळे भाजपप्रणित एनडीए सरकार बॅकफूटवर आले आहे. तर दुसरीकडं २०२३ मध
परभणी : तालुक्यातील तरोडा गावातील युवक अहद युसुफ शेख याने वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित एमबीबीएस पदवी यशस्वीपणे प्राप्त केली आहे. त्याचे हे यश गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. वि
परभणी : पत्रकारांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम (व्हीओएम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची परभणी जिल्हा कार्यकारिणी बिन
पुणे : पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाशी संबंधित घटनेनंतर धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती. शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास लँडिंग करताना एका लढ
मुंबई : प्रतिनिधी महिला आरक्षण कायदा २०२३ मध्येच मंजूर झाला असताना, आता मतदारसंघांची फेररचना करण्याचा घाट कशासाठी? असा सवाल करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या हेतूवर
मुंबई: आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताने संपूर्ण देशाला वेड लावणारी जोडी म्हणजे अजय-अतुल. आता याच जोडीचा वारसा पुढे नेण्यासाठी अतुल गोगावले यांचा मुलगा आर्य गोगावले सिनेसृष्टीत दाखल झा
ठाणे : प्रतिनिधी नाशिकमधील आयटी क्षेत्रात काम करणा-या निदा खान या महिलेच्या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले असून, पोलिस तपासात नवनवे खुलासे समोर येत आहेत. नोकरी गमावल्यापासून सुरू झालेल्या घटन
कोइम्बतूर : तामिळनाडूतील वालपराई-पोल्लाची घाटात शुक्रवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. पर्यटकांची गाडी खोल दरीत कोसळल्याने केरळमधील ९ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी
कोची: मल्याळम टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आणि प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ वेणुगोपाल (Siddharth Venugopal) यांचे शनिवारी (१८ एप्रिल २०२६) कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले. ते ४१ वर्षांचे होते.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (दि. १८) केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली. प्रस्तावित ८ व्या वेतन आयोगांतर्गत वेतन रचनेत मोठे बदल करण
नाशिक: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या नाशिकमधील बीपीओ केंद्रात गाजलेल्या कथित धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणात आता एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेली निदा ख
नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुरवण्यात येत असलेल्या ‘झेड प्लस-व्हीव्हीआयपी’ सुरक्षा कवचाचा खर्च सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून वसूल करण्यात यावा, या मागणीसाठी मुंबई
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित ‘संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक’ मंजूर होऊ शकले नाही
नाशिक : नाशिकमधील टीसीएस कंपनीत मुस्लिम धर्मीय संशयितांकडून हिंदू महिला कर्मचा-यांचे लैंगिक शोषण, विनयभंग व जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. देशभरात या धक्का
तेहरान: जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’वरून (Strait of Hormuz) आखाती देशांत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत. इराणने आधी हा सागरी मार्ग व्यापा
परभणी : एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्रच्या वतीने संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती निमित्त स्वयंरोजगार मेळावा, संविधान गौरव सन्मानपत्र स
मुंबई : प्रतिनिधी कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होताच वाशीच्या घाऊक बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाढलेल्या आवकेमुळे आंब्याच्या दरात काहीशी घसरण झाली असून, त्यामुळे आ
मुंबई : अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाची कडी असलेल्या शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अने
नवी मुंबई : प्रतिनिधी युद्धजन्य परिस्थितीमुळे भडकलेल्या महागाईला मिरचीने तडका दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाळवलेल्या लाल मिरचीचे भाव किलोमागे शंभर ते तीनशे रुपयांनी वाढले आहेत. कर्
वॉशिंग्टन/नवी दिल्ली: जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा होर्मुझ सामुद्रधुनीचा (Strait of Hormuz) मार्ग पुन्हा एकदा खुला झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. या ब
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या तापमान खूप जास्त वाढताना दिसत आहे. घराबाहेर पडल्यावर घामाच्या धारा लागतात. दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात झाली आहे. विदर्भात तीव्र
अमेरिकेने मानले इराणचे आभार, संघर्ष निवळणार? तेहरान : वृत्तसंस्था अमेरिका आणि इराणमध्ये २८ फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाली होती. हे युद्ध तब्बल ३९ दिवस चालले. अखेर ४० व्या दिवशी अमेर
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर, मोदी सरकारला धक्का नवी दिल्ली : वृत्तसंस्था नारी शक्ती वंदन अधिनियम (१३१ वी घटनादुरुस्ती) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर देशाच्या संसदेत काल ज
परभणी : मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांमध्ये दिवसा व रात्री विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीच्या वेळी अनेकवेळा वीज गूल होत असल्याने प्रभाग १५मधील नागरिकांच्या झोपेचे खोबरे होत आह
परभणी : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यासाठी दि. १७ ते २० एप्रिल या चार दिवसांकरीता येलो अलर्ट जारी केला आहे. दि. १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळ
मुंबई : भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा आज अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असणा-या एका कंटेनरला मागच्या बाजूने जो
मुंबई : लोकसभेत सुरू असलेल्या नारी शक्ती वंदन म्हणजेच महिला आरक्षण संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयकांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडीने या विधेयकातील महिला आरक
नाशिक : नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचा-यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्
पुणे : राज्यातील कंत्राटदारांची बांधकाम विभागाकडे १८ हजार कोटींची बिले अदा करणे बाकी आहे. ती बिले येत्या दोन ते चार महिन्यांत अदा होतील, असे बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार
श्रीक्षेत्र माहूर : श्री दत्त शिखर संस्थान समोरील पहाडावर अतिउंच टेकड्यावर असलेल्या श्री कैलास टेकडी येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या आटोला श्रीदत्त शिखर श्री दत्त शिखर ते दत्त म
वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव कमी करण्यासाठी आता हालचालींना वेग आला आहे. इराणसोबत होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेसाठीआपण स्वतः पाकिस्तानला जाऊ शकतो, असे संकेत
नवी दिल्ली: भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. संसदेत सुरू असलेल्या प्रदीर्घ आणि जोरदार चर्चेदरम्यान, केंद्र सरकारने ‘महिला आरक्षण कायदा २०२३’ (नारी शक्त
सत्ताधा-यांकडून समर्थन, विधेयकामागे राजकीय हेतू : विरोधक जागा वाढवायची गरज काय?, विरोधकांचा सवाल नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू झाले असून, संविधान १३१ वी दुरुस्
मुंबई : प्रतिनिधी आयपीएल २०२६ मधील २४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात पार पडला. या सामन्यामध्ये मुंबईला घरच्या मैदानावर पंजाबने सात विकेटने पराभूत केले. पंजाबने मुंबईच्य
लातूर : प्रतिनिधी शालेय शिक्षणानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जेणेकरून दिव्यांग विद्यार्थी स्वत:च्या पायाव
लातूर : प्रतिनिधी २०२६-२७ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेशाची सोडत (लॉटरी) सोमवार दि. ६ एप्रिल रोजी निघाली होती. त्यानुसार आरटीई २५ टक्के प्रवेश शाळा निहाय विद्यार्थी निवड यादी जाही
लातूर : प्रतिनिधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत शारदा इंटरनॅशनल स्कूल, लातूर या शाळेने पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपा
लातूर : प्रतिनिधी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात दि. १६ एप्रिल रोजी सखी सावित्री समिती व विशाखा (अंतर्गत तक्रार) समितीमार्फत बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोज
लातूर : प्रतिनिधी शहरातील जुन्या एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ई-१/२ व १/३ मधील मुंदडा ट्रेडर्स या अॅल्युमिनियम कोटिंग व अॅल्युमिनियम शीट निर्मिती करण-या उद्योगामध्ये दि. १६ एप्रिल रोजी दुपा
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील रावजी तांडा येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे अखेर येथील तांडावाशीयांनी उपोषणाचे हत्यार
रेणापूर : प्रतिनिधी येथील शाळेच्या व मेन रोडच्या लगत असलेला डी.पी तात्काळ हटवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रेणापूर शहर काँग्रेसच्या वतीने महावितरण कंपनीचे उपअभियंत्यांना निवेदनाद्वारे
औसा : प्रतिनिधी औसा ते भादा रस्त्यावर असलेल्या औसा तांड्याजवळ विनापरवाना व कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र न घेता उभारण्यात आलेल्या पोल्ट्री फार्ममुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका
मुंबई : सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. यापुढे देशभरात नव्याने होणारी जनगणना व त्या अनुषंगाने वाढणारे लोकसभा व विधानसभा क्षेत्र यांची संख्या, म्हणजेच मोठया प्रमाणात खासदार व
नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे इंधन संकटाचे ढग संपूर्ण जगावर दाटले आहेत. डिझेलचा पुरवठा कमी झाला असून याचा मोठा फटका टेलिकॉम कंपन्यांना बसत आहे. केंद्र सरकारने परिस्
लातूर : जुनी एमआयडीसी परिसरातील ‘मुंदडा इंडस्ट्रीज’(काच कारखाना)ला गुरूवार दि. १६ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ३:१५ च्या दरम्यान भीषण आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट झाले आहे. तर या आगीत ३
परभणी : मानवत तालुक्यातील मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ गुरुवार, दि.१६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास साईनगर शिर्डी एक्स्प्रेस रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड करून लुटण्यात आल्याची घटना घडली.
नवी दिल्ली : चित्रपट असो वा नाटक… वेगवेगळ्या ओळखी सांगून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणा-या आणि त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणा-या ठगांच्या गोष्टी तुम्ही आजवर पडद्यावर पाहिल्या असतील.
मोहोळ (प्रतिनिधी): एप्रिल महिन्याच्या मध्यावरच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, मोहोळ तालुक्यातील तापमानाने आज ४१C सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. प्रखर उष्णतेच्या झळांमुळे तालुक्यातील
पूर्णा (प्रतिनिधी): एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, पूर्णा शहरात गुरुवारी (१६ एप्रिल) तापमानाचा पारा ४२ सेल्सिअसवर पोहोचला. कडक उन्हामुळे दुपारी १२ ते
सोलापूर : प्रतिनिधी सोलापुरात पती-पत्नीच्या वादातून एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. फैजान शेखने पत्नी नर्गिसला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. गंभीर भाजलेल्या नर्गिसवर रुग्णा
नवी दिल्ली : बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांना परदेशातून देणग्या स्वीकारण्यासाठी आता अधिकृत मंजुरी मिळाली आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात असलेल्या बागेश्वर धामला भारत सर
मुंबई : प्रतिनिधी काशीगाव मेट्रो परिसरातील सुमारे ३० टक्के जमिनीच्या वादावरून मीरा-भाईंदरच्या राजकारणात नवा संघर्ष पेटला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या भागातील मोठ्या जमिनी आम
नवी दिल्ली : इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील तेलपुरवठा खंडित झाला आहे. भारतामध्येही इंधनाची टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत, इराणमधून सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन आलेला
लाहोर : ‘लश्कर ए तोयबा’चा संस्थापक सदस्य असलेला अमीर हमजावर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे. लाहौरमध्ये अज्ञात व्यक्तीने अमीर हमजावर गोळीबार केला. एका न्यूज चॅनेलच्या कार्यालयाबाहे
तुळजापूर : तालुक्यातील मंगरुळ येथे घडलेल्या युवकाच्या खूनप्रकरणाचा तुळजापूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणात मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्या
नाशिक : प्रतिनिधी भोंदूगिरी आणि अंकशास्त्राच्या नावाखाली लोकांना फसवणा-या अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अंकशास्त्राचा मोठा गाजावाजा करणारा खरात स्वत:साठी ९ हा अ

30 C