पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याला उत्तर देताना भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारा पाकिस्तानला एकामागून एक दणके दिले. या दणक्यांमुळे पाकिस्तानची होत असलेली ससेहोलपट पाहणे, ऐकणे हा रोमांचकारी अनु
दिल्लीत स्वतंत्र उच्चायुक्तालय स्थापन करा नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू असताना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. बलुच नेता मीर यार बलोच याने
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपायोजना करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून नव्या सूचना जा
पाकिस्तानची पत्राद्वारे याचना, भारत भूमिकेवर ठाम इस्लामाबाद : वृत्तसंस्था पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली. सिंधू जल समझोता रद्द करण्याचा निर्णय पा
५ हजार कोटींची गुंतवणूक, ब्लॅकस्टोन समुहासोबत सरकारचा करार मुंबई : प्रतिनिधी राज्यातील लॉजिस्टिक्स पार्क्स क्षेत्रात ५ हजार १२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक आणि २७,५१० रोजगाराच्या संधी निर
उदगीर : प्रतिनिधी उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना लि. युनीट-२ या कारखाना साईट व परिसरात दि. १४ मे २०५ रोजी दुपारी २.३० ते ३ या कालावधीमध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावस
लातूर : प्रतिनिधी उपसचिव, महसूल व वनविभाग, महाराष्ट्र शासन यांचे दि. १७ मार्च २०२५ यांच्या पत्रास अनुसरुन जिल्हाधिकारी, लातूर यांनी दि. ११ ऑगस्ट २०२३ पासून शासनाने उशिरा नोंदीबाबतच्या आदेशा
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात सोयाबीन आणि इतर शेतमालाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत ‘सोयाबीन साठवणूक क्लस्टर’ विकसित करण्याचे महत्त्वाकांक्षी नि
लातूर : प्रतिनिधी गरजू व गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी लातूर ग्रामीणमध्ये घरकुल आवास प्लस सर्वेक्षण सुरु असून ही मोहीमह्याअज दि. १५ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेपासून एकह
लातूर : प्रतिनिधी लातूर तालुक्यात आलेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्यासह इतर फळबागा, फुलशेती, भाजीपाला आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैस
गोपाळपूर : वृत्तसंस्था हवाई हल्ल्यांदरम्यान ड्रोनच्या ताफ्यांपासून होणारा धोका रोखण्यासाठी भारताकडे आता एक नवीन आणि कमी खर्चिक उपाय आला आहे. ‘भार्गव अस्त्र’ नावाची ही हार्ड किल मोड काउंट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जयशंकर यांना बुलेटप्रूफ कार आणि कमांडो दिले जा
कराची : वृत्तसंस्था भारताच्या ऑपरेशन सिंदूरने कुख्यात दहशतवादी मसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात मसूद अजहरचे भरपूर नुकसान झाले आहे. मात्र, आता पाकिस्तान सरकार त्याच्
नवी दिल्ली : वृत्तसंस्था तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. गुरुवारी रात्री भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने वापरलेल्या ड्रोनच्या अवशेषांची प्राथ
मुंबई : मुंबईच्या वसई-विरार परिसरातील बहुचर्चित ४१ बेकायदेशीर इमारती प्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने कारवाईचा बडगा उगारला आहे. बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता या
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर सीमेवरील वातावरण आता कुठे शांत होते ना तोच आता चीनने भारताची कुरापत काढली आहे. चीनकडून एक नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्य
बीड : जिल्ह्यातील गेवराई शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यसनी बापाने स्वत:च्याच गतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबल्याचे समोर आले आहे. आईच्या मृत्यूनं
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान पी.के. साहू यांना पाकिस्तानने सोडले आहे. काही दिवसांपूर्वी पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून सीम
मुंबई : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दर आज म्हणजे बुधवारी प्रति १० ग्रॅमसाठी ९६ हजार ५९३ रुपयांवर आला आहे. २२ एप्रिल रोजी सोन्याचा दर १ लाख २ हजार ७३ रुपयांपर्यंत पोहोचला ह
मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणा-या टोळीचा छडा पोलिसांनी लावला असून तब्बल अडीच हजारांहून अधिक बनावट ख
पुणे : राज्याला मान्सूनचे वेध लागले आहे. पण अचानक अवकाळी पावसाचे संकट पुढ्यात येऊन उभे ठाकले आहे. काल राज्यातील अनेक भागाला अवकाळी पावसाने तडाखा दिला. राज्यातील अनेक भागात गडगडाटासह पाऊस पड
मुंबई : ‘राज ठाकरे हे एक मुक्त विद्यापीठ आहे. तिथं जाऊन कोणाही पदवी घेऊ शकतो. राज ठाकरे यांनी एक प्रस्ताव माडंला उद्धव ठाकरेंसमोर. आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, देत राहू. फक्त आमची एकच
नागपूर : शालांत परीक्षांचा निकाल घटला असून यंदा विद्यार्थ्यांच्या टक्केवारीलादेखील धक्का लागला आहे. ७५ टक्के किंवा अधिक गुण घेत प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांच्या संख
मिरज : रेल्वे दुहेरीकरणासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर वसगडे येथे मंगळवारी शेतक-यांनी रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे दुपारपासून प
नवी दिल्ली : न्यायमूर्ती भूषण गवई यांनी देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून बुधवार दि. १४ मे रोजी शपथ घेतली. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जीवनप्रवास महाराष्ट्रातील अमरावती पासून सर्वोच्च न्याया
मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट एका नव्या वळवणावर आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यात अनुभवी आर. अश्विन याने क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली. आता इंग्लंड दौ-यावरील कसोटी मालिकेआधी रोहित शर्मा पाठ
मुंबई : सितारे जमीन पर सिनेमाची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. काल या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. आमिर खान या सिनेमात बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. बास्केटबॉल कोच बनून आ
यंदाचा निकाल ९४.१० टक्के, २०११ मुलांनी घेतले १०० टक्के गुण पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता
लातूर : प्रतिनिधी येथील अभिनव मानव विकास संस्थाद्वारा संचालित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. मागच्या सलग १४ वर्षांपासून दैदिप्यमान निकालाची परंपर
लातूर : प्रतिनिधी अकरावी प्रवेशप्रक्रिया यंदापासून केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून राबविण्यात येणार असून याचे संकेतस्थळ दि. ९ मे पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. पण प्रवेशप्रक्रि
आता आमच्या अटींवर कारवाया, मोदींचा पुनरुच्चार आदमपूर : वृत्तसंस्था ऑपरेशन सिंदूर हे भारताचे न्यू नॉर्मल आहे. भारताने आता तीन सूत्र समोर ठेवली आहेत. यापुढे भारतावर हल्ला झाला तर भारत आपल्या
इस्लामाबाद : वृत्तसंस्था भारतासोबतचे तणावपूर्ण संबंध कायम असताना आता पाकिस्तानची अडचण वाढली आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्कराशी प्रदीर्घ काळापासून लढा देत असलेला बंडखोर गट बलुच लिबरेशन आर
परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला ठणकावले नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत-पाकिस्तान तणाव निवळल्यानंतर आज पुन्हा एकदा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिष
मुंबई : प्रतिनिधी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली असून हे धोरण तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवले जाणार आहे. यामध्ये विशेषत: मोठ्
लातूर : प्रतिनिधी इयत्ता दहावीच्या निकालात येथील बसवनप्पा वाले न्यु इंग्लिश स्कुलने यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. ४६ विद्यार्थी ९० टक्क्यांच्या पुढे गुण घेतले आहेत. ३४ विद्यार्थ
लातूर : प्रतिनिधी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेद्वारा संचलित श्री देशिकेंद्र विद्यालयाच्या तब्बल दहा विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले तर विद्यालयाचा एकूण निकाल ९९.४७ टक्के एवढा ल
लातूर : प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मातृत्वाच्या भावनेतून त्यांच्या राज्यामध्ये पशु व मानवासाठी पाण्याची सोय केली. आजदेखील पशुंसाठी पाणपोई हे अत्यंत अतिआवश्यक असा उपक्
लातूर : प्रतिनिधी यंदाचा इयत्ता दहावीचा महाराष्ट्राचा निकाल पाहिला तर तो गत वर्षीच्या तुलनेत घसरलेला दिसून येतो. लातूर विभागाचाही निकाल सुमारे ३ टक्क्यांनी घसरला आहे, असे असले तरी १०० टक्क
मुंबई : शेतक-यांना कुठेही वा-यावर सोडणार नाही. सरकार शेतक-यांच्या पाठीशी उभे राहणार आहे, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच अवकाळी पावसाच्या नुकसानी संदर्भ
कोल्हापूर : कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात तसेच ज्योतिबा मंदिरात बुधवारपासून पारंपरिक कपड्यांमध्येच प्रवेश करावा लागणार आहे. या दोन्ही मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आह
शिर्डी : शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांची संख्या लाखोंमध्ये आहे. साई चरणी भक्तांकडून नेहमीच दान-धर्म केला जातो. आता याच दानामुळे साई संस्थानच्या तिजोरीत सुमारे ५०० किलो सोने जमा झाले असून
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने कृत्
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर ह
पुणे : वृत्तसंस्था पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलली. त्यानंतर नरमलेल्या पाकिस्तानाने अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी केली. यावर बोलताना र
इस्लामाबाद : वृत्तसंस्था पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. यात भारताने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत पाकचे ११ सैन्य अधिकारी मारले गेले तर ७८ ह
चाकूर : चाकूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष कपील गोविंदराव माकणे यांच्याविरुद्ध आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडे सर्व १४ नगरसेवकांनी अविश्वासा
पुणे/सांगली : आपले सरकार सेवा केंद्रातून दिल्या जाणा-या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांचे चलन शुल्क दुपटीने वाढविण्यात आले आहे. नॉन क्रिमिलेअर, जात प्रमाणपत्रासाठी १२८, तर रहिवाशांसह इतरांस
मुंबई : शिवसेना नेते उदय सामंत यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पार्श्वभूमी अ
पुणे : भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षात दोन्ही देशांनी शस्त्रसंधी स्वीकारली असली तरी पाकिस्तानच्या ‘नापाक’ इराद्यांबद्दल सांगता येत नाही. सध्या भारत-पाकिस्तान मधल्या स
मुंबई : पुढच्या दोन दिवसांत बॉम्बस्फोट होईल, असा धमकीचा ईमेल महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाला आहे. या धमकीच्या ईमेलनंतर मुंबईसह अनेक शहरांमध्ये पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण
नागपूर : आज महाराष्ट्रात एसएससी बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर झाला. याचबरोबर आज सीबीएसई बोर्डाने देखील १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएससीच्या १२ वीचा निकाल ८८.३९% लागला आहे. विद्यार्थी, पा
मुंबई : भारत-पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीत स्थगित करण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धतील उर्वरित सामन्यासंदर्भातील चित्र स्पष्ट झाले आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामात रद्द करण्या
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक दोन्ही देशात तणावाची परिस्थिती होती. यापुढेही पाकिस्तानसोबत केवळ दहशतवाद आणि पीओकेवरच चर्चा होईल असे काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधि
मुंबई : प्रतिनिधी आयपीएलचे सामने आता १७ मेपासून सुरु होणार आहेत आणि अंतिम सामना ३ जूनला होणार आहे. बीसीसीआयने आता आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. पाकिस्तानने गुरुवारी भारतावर हल्ला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने मागच्या काही वर्षात संरक्षण क्षेत्रात स्वदेशी टेक्नोलॉजीच्या विकासात अभूतपूर्व प्रगती केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), भारत डायनेमिक्स लि
पंतप्रधान मोदींचा इशारा, ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित पाकसोबत फक्त पाकव्याप्त काश्मीर, दहशतवादावरच चर्चा नवी दिल्ली : वृत्तसंस्था आता दहशतवाद आणि संवाद, दहशतवाद आणि व्यापार सोबत चालणार न
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाने नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ‘स्पंदन नृत्यकला २०२५’ या युवक महोत्सवात शानदार कामगिरी करत उल्लेखनीय यश संपा
लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या हातभट्टी तयार करण्याच्या भट्ट्यांवर लातूर पोलीस दलाच्या वतीने छापे टाकुन सुमारे १ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन अन
लातूर : प्रतिनिधी येथील संविधान चौकात एका आठवड्यापूर्वी अनोळखी पत्रकाराने आमीर गफुर पठाण या तरुणास तू पाकिस्तानहून आला का?, तू बांगलादेशी आहेस का?, असे म्हणून त्याच्या अवघड जागी मारहाण करुन
निलंगा : प्रतिनिधी वचन साहित्याच्या माध्यमातून सामाजिक समतेचा व मानवी कल्याणाचा संदेश देणारे बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक समतानायक महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त निलंगा येथे बसवेश्
लातूर : प्रतिनिधी विश्वशांतीचे अग्रदूत, महामानव तथागत भगवान बुद्ध यांची जगभरात जयंती साजरी होत असताना. लातूर शहरामध्येदेखील बुद्ध जयंती निमित्त बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्र
लातूर : प्रतिनिधी आय. एम. ए. व आय. एम. ए. महिला विंग लातूर यांच्या वतीने मातृदिन, परिचारिका दिनानिमित्त येथील भालचंद्र ब्लड बँक येथे दि. ११ मे रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित कार्यक्रमात परिचारिका
लातूर : प्रतिनिधी वाढती लोकसंख्या, दिवसेंदवस वनांचे कमी होत चाललेले क्षेत्र, बेसुमार होत असलेली वृक्षतोड यामुळे तापमानवाढ ही जागतिक समस्या बनली आहे. या उन्हाळ्यात नागरिकांना तापमानवाढीचा
अंकारा : वृत्तसंस्था तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. स्वतंत्र प्रदेशाची मागणी करणा-या कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (पीकेके) ने तुर्की स
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्स रकमेचे नवे कर्ज मिळाले असले, तरी आर्थिक अनागोंदी आणि पाचवीला पुजलेला भ्रष्टाचार यामुळे पाकची स्थिती
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या आठवड्यात आखाती देशांच्या दौ-यात कतारच्या राजघराण्याकडून लक्झरी बोईंग ७४७-८ जम्बो जेट भेट म्हणून स्वीकारण्याची शक्यता
पुणे : प्रतिनिधी पाकिस्तानला पाठिंबा देणा-या तुर्कीला भारतीय व्यापा-यांनी धक्का दिला आहे. ‘बॅन तुर्की’ म्हणत व्यापा-यांनी तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे तुर्की सफरचंद
दुबई : वृत्तसंस्था डोक्यावरील कर्ज, विश्वासघाताचे प्रसंग आणि मानसिक ताण-तणावातून गेलेल्या वेणुगोपाल मुल्लचेरी यांनी दुबई विमानतळावर खरेदी केलेल्या लॉटरीच्या एका तिकिटाने त्यांचे आयुष्
इंफाल : वृत्तसंस्था भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतरही भारताकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. भारतीय अंतराळ संस्थेचे देशाच्या सुरक्षेसाठी १० सॅटेलाईट सतत काम करत आहेत. हे सॅट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान चीनची लबाडी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. आठवड्यापूर्वी चीनने भारतासोबत व्यापार वाढवण्यावर चर्चा केली. दुसरीकडे पाकिस्तानला उघड पा
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी सोमवार दि. १२ मे रोजी लष्कराच्या अधिका-यांसोबत समन्वय बैठक घेतली असता राज्यातील नागरी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. या बैठकीत न
जालना : जालना जवळील वडीगोद्री येथे विरुद्ध दिशेने वेगाने येणा-या हायवाने समोरून येणा-या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसने नेते प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. ही याचिका गुण
पुणे : युद्ध ही कोणतीही रोमँटिक गोष्ट नाही, ना ती एखाद्या बॉलिवूडच्या चित्रपटाची कथा आहे. मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबांचे विघटन असे अदृश्य पण खोल सामाजिक नुकसान युद्धामुळे होते. युद्ध आ
पुणे : पहलगाम घटनेनंतर दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकारने आक्रमक पावले उचलली. त्याला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक अमेरिकेच्या म
गडचिरोली : एकेकाळी माओवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कवंडे गावात ९ मार्च रोजी पोलिसांनी २४ तासांत पोलिस ठाणे उभारले होते. या कवंडे गावालगत ११ मे रोजी
पुणे : मान्सून यंदा वेळेआधीच दाखल होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागांत आणि अंदमानात आला आहे. तसेच निको
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक सलग दुस-या दिवशी पत्रकार परिषद घेतली असून ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल माहिती देताना लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई,
गडचिरोली : तीन राज्यांच्या सीमेवर करेगट्टा पहाडावर गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेले देशातील सर्वांत मोठा माओवाद विरोधी अभियान आता ६ महिन्यांसाठी थांबवण्यात आले आहे. २६ माओवाद्यांना या अ
यवतमाळ : परिवहन नियमांचे पालन, रस्ते कराची वसुली, वाहनांच्या हालचालीवर नियंत्रण आदी कारणांसाठी ५९ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या मोटार परिवहन सीमा चौक्या बंद करण्याची प्रक्रिया अंत
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत सर्वांना विद
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत सर्वांना विद
मुंबई : भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाचे वातावरण असताना थायलंडमध्ये सुट्यांचा आनंद घेणा-या कॉमेडियन भारती सिंहला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. देशात संघर्षाचं वातावरण असतान
मुंबई : भारतीय फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली. यापूर्वी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची इच्छा व्यक्त क
राहुल गांधी यांचे पंतप्रधानांना पत्र नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याच्या दुस-याच दिवशी रविवारी लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी
– डीजीएमओ घई यांची माहिती, १०० अतिरेकी ठार नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी ज्या क्रूरतेने २६ निष्पापांचे जीव घेतले, याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे दहशतवादाचे कट आखणा-
पंतप्रधान मोदींचा इशारा, ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानमधून गोळ््या झाडल्या तर भारतातून तोफगोळे डागले जातील, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
इस्लामाबाद : वृत्तसंस्था युद्धामुळे महासंकटात सापडलेल्या पाकिस्तानची संपूर्ण अर्थव्यवस्था सध्या कर्जाच्या कुबड्यांवर सुरू आहे. १९५८ मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानने कर्ज घेतले होते, तेव्
उदगीर : प्रतिनिधी विवाह व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाचा असतो. परंतु विवाह पेक्षाही राष्ट्र मोठे असतेच याचा प्रत्यय उदगीर तालुक्यातील नळगीर येथील स्वप्निल गायकवाड यांनी रविवारी होणारा विव
निलंगा : प्रतिनिधी जनतेच्या सेवेसाठी राज्य सरकारकडे केलेल्या मागणीनुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून निलंगा आगरास पहिल्या टप्प्यात तीन नव्या एसटी बस देण्यात आल्या आहेत. या तिन्ही गाड