लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलनं नवा इतिहास रचला आहे. बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने द्विशतक झळकावले आहे. इंग्लंडच्
आळंदी : वारकरी हाच केंद्रबिंदू म्हणून माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने पायी चालली आहे. मात्र यंदाची आषाढी पायीवारी कोणत्या न कोणत्या कारणाने वादाच्या भोव-यात सापडत आहे. माऊलींची पालखी पुणे
छ. संभाजीनगर : मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने नोंदी आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत मराठवाड्यातील विव
पुणे : दोन समाजात तेढ निर्माण व्हावी, म्हणून जाणीवपूर्वक लक्ष्मण हाके स्टंटबाजी करत आहेत. राष्ट्रावदी युवक काँग्रेस त्यांची चड्डी पिवळी केल्याशिवाय राहणार नसल्याची टीका राष्ट्रवादी युवक
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे बिघडले आहेत. त्या घटनेनंत भारताने सिंधू पाणी करार स्थगित करणे, सीमा बंद करणे आणि पाक नागरिकांना परत पाठवण्यासारखे मोठे
पुणे : मद्यप्राशन करून कर्तव्यावर आलेल्या श्रेणी पोलिस उपनिरीक्षकावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्याचे पोलिस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. संजय सुधाकर माटेकर असे निल
केज : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल २०५ दिवस उलटले असले तरी, या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्याच्यापासून आमच्या कुटुंबीयांच्या जिवाला धो
मुंबई : राज्यातील अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना जाहीर केली आह
मुंबई : शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबा विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे. यू-डायस प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यां
मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषि पंप देण्यावर भर दिला आहे. मात्र भौगोलिक परिस्थितीनुसार सौर पंप देणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी पारंपरिक कृषि पंप देण्याबाबत शासन विचार करेल. शेत
मुंबई : चंद्रपूर परिसरातील औष्णिक विद्युत केंद्र, कोळसा खाणी व स्टील उद्योगांमुळे निर्माण होणा-या प्रदूषणाच्या प्रश्नावर शासन जागरूक असून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत, अशी माहिती प
मुंबई : राज्य शासनाच्या सहकार्याने पुणे जिल्हा प्रशासन व सीएफआयच्या सयुंक्त विद्यमाने होणा-या पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर च्या माध्यमातून वार्षिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेच
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बीड येथे ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून सुरू करण्यात येणा-या ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅण्ड ट्रेनिंग’ अर्थात ‘स
पुणे : प्रतिनिधी एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणेच्या स्कुल ऑफ बायोइंजिनिअरिंगची विद्यार्थीनी प्रांजली विनोद सुरदुसे हिने नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्य
मुंबई : प्रतिनिधी पावसाळी अधिवेशनाच्या (३ जुलै) चौथ्या दिवशीही विरोधक आक्रमक पाहायला मिळाले. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक परंपरा मानली जाते. या वारीसाठी लाख
मुंबई : राज्यातील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात ग्रामपंचायतींपासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाच्या अडचणी लक्षात घेऊन लवकरच व्यापक धोरण लागू करण्यात येईल, अशी माहिती म
मुंबई : बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या, सर्
मुंबई : कर्करोगाचे निदान वेळेवर होऊन कर्करुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी राज्यात आठ कर्करोग निदान व्हॅनची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी जेम पोर्टलवर स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया र
मुंबई : महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१ अंतर्गत, तसेच इतर कामगार कायद्यातील तरतुदीनुसार सुरक्षा रक्षकांना असणारे सर्व लाभ या आस्थापनांनी अदा करणे बंधन
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून २०२४- २५ मध्ये ५० कोटींची औषध खरेदी नसून ११ कोटी ३३ लाख रुपयांची औषध खरेदी करण्यात आली आहे. आयुक्त आरोग्य सेव
सोलापूर : शासनाच्या अमृत २योजनेंतर्गत९८२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव महापालिकेकडून अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे (एमजेपी) सादर करण्यात आला आहे. एमजेपीकडून हा प्रस्ताव साध
सोलापूर-विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला असून लकी चौकातील सपाटे यांच्या शिवपार्व
भाईंदर : काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत राहर्णाया महिलेला तिच्या नव-याची आणि भावाची दारू सोडवतो सांगत भोंदू बाबाने महिलेकडून दागिने आणि रोख रक्कम अशी ६ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी भोंदू
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२५ सुरू झाल्यापासून विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. बुधवारी (२ जून) विधानसभेत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी (३ जून) विधा
मुंबई : दिशा सालियन प्रकरणात सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे, त्यानंतर नारायण राणेंचा मुलगा जो मंत्री आहे त्याने नाक घासून माफी मागितली पाहिजे, अशी टीका राऊतांनी केली
मुंबई : प्रतिनिधी एसटी महामंडळाचा संचित तोटा १० हजार ९६२ कोटींचा आहे. एसटीमध्ये अधिका-यांच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अधिका-यांचे सिंडिकेट आहे. दोन हजार कोटींचे एसट
अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट येथे ही अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे. दर्शन वैभव पळसकर (वय ९) या निष्पाप मुलाचा सावत्र वडील आकाश साहेबराव कान्हेरकर याने गौरव वसंतराव गायगोले या मित्र
मुंबई : प्रतिनिधी मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषे
मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी केली आहे. पण या व्हॅन दुप्पट-तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात
मुंबई : महायुती सरकारमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रार केली जात होती. मात्र आता महायुतीच्या आमदाराची निधी मिळत नसल्याची तक्रार समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे व
बीड : प्रतिनिधी बीडच्या केज तालुक्यामध्ये एका गतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. २ जून रोजी सदर तरुणी आपल्या नातेवाईक महिलेसोबत आरोग्य उपकेंद्रात जात असताना एके
मुंबई : प्रतिनिधी भाजप आमदार सत्यजित देशमुख यांनी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा शहरात नागपंचमीला जिवंत सापांची पूजा करण्याची प्रथा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. इतर अनेक आमदारांनी
मुंबई : प्रतिनिधी लातूरमधील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. शेत नांगरणीसाठी बैल किंवा इतर कोणतीच उपकरणे नसल्याने या वृद्ध शेतक-याने स्वत:लाच औताला ज
मुंबई : प्रतिनिधी आपल्यातल्या आपल्यात महायुतीत वाद होईल, अशा कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करू नका. एखादे वादग्रस्त वक्तव्य करून पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका किंवा
पुणे : प्रतिनिधी पुणे शहरातील कोंढवा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणा-या २५ वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात तरुणाने अत्याचार केल
मुंबई : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाली आहे. दिशाची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लै
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ गत पाच वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले होते परंतु दैनिक एकमतने दि १६ जून रोजी काम रखडल्यामुळे व धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे हृ
लातूर : प्रतिनिधी हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक हे मूळ हाडाचे शेतकरी होते. त्यांनी महाराष्ट्र भूकमुक्त करुन रोजगार हमीचे जनक बनले. नाईक यांनी कामाची हमी व कामाच्या मोबदल्यात धान्
लातूर : प्रतिनिधी मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने दि. १ जुलै रोजी येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभ
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेतील जन्म-मृत्यू विभागाचा आढावा घेऊन आयुक्त श्रीमती मानसी यांनी अधिकारी व कर्मचा-यांना विविध सूचना केल्या. नागरिकांना अधिक तत्परतेने सेवा देण्यासा
लातूर : प्रतिनिधी सन २०१४ पासून १०८ रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या पायलटनीं दि. २ जुलैपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद धरणे आंदोलन सुरु केले आहे. वाढत्या महागाई निर्देशांकान
लातूर : प्रतिनिधी ‘डॉक्टर्स डे’ निमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर शाखेच्या वतीने दि. १ जुलै रोजी शहरातील ज्येष्ठ डॉक्टर्स व त्यांच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रम
लातूर : प्रतिनिधी लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे पदभार स्वीकारताच अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी दि. १ जुलै रोजी रात्री ८.३० ते ९ या वेळेत शहरातील खाजगी क्लासेस परिसरास भेट दिली. त्यांनी व
नागपूर : प्रतिनिधी ‘आय लव्ह यू’ म्हणणे ही मुलीसंदर्भातील भावना व्यक्त करण्याची कृती असून, केवळ ‘आय लव्ह यू’ म्हटल्यामुळे लैंगिक छळाचा गुन्हा होत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्य
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या एकूण १ लाख ८ हजार शाळा आहेत. त्यापैकी सुमारे १८,००० शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. तरीसुद्धा त्या शाळा सुरूच राहतील व त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार
बीड : प्रतिनिधी बीड, परळीत वाल्मिक कराडने अनेक लोक मारले. वाल्मिक कराडने मारलेल्या लोकांपैकी एक महादेव मुंडे आहेत, असा मोठा गौप्यस्फोट विजयसिंह बांगर यांनी केला. विजयसिंह बांगर हे वाल्मिक क
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात लवकरच जीएसटी कायद्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सिगारेट, शीतपेये, आलिशान कार आणि कोळसा यांसारख्या वस्तूंवर आरोग्य उपकर आणि स्वच्छ ऊर्जा उपकर लागू करण्याच
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या रिपोर्टने खळबळ उडाली आहे. मागील दोन वर्षात प्रत्येक भारतीयावरील भांडवली कर्जात प्रचंड वाढ झाली असून, ते ९० हजाराने वाढून ४ लाख ८० ह
पुणे/नागपूर : सोशल मीडियात लोकप्रिय पेमेंट अॅप्सच्या बनावट डमी अॅप्सचा अलिकडे मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. या माध्यमातून ओरिजिनल अॅप्ससारखा इंटरफेस, पेमेंट स्क्रीन आणि अगदी ट्रान्
लातूर : प्रतिस्पर्धी खेळाडूला चकवा देत गोलमध्ये रुपांतर करण्याची किमया साधणा-या लातूरच्या व्यंकटेश धनंजय केंचे याने हॉकीत मैदान मारले असून नेदरलँड येथे होणा-या युरोप टूरसाठी भारतीय संघात
मुंबई : प्रतिनिधी झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता. तसा अध्यादेश ही काढण्यात आला होता. मात्र सरकारने आज याबाबतचे विधेयक मागे घेतले. यावरून माज
मुंबई : प्रतिनिधी राज्यात वीज कोसळून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सध्या ४० किलोमीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना दामिनी आणि सचेत अॅपद्वारे दिले
बुलडाणा : काही दिवसांपूर्वी एका मुख्याध्यापक पित्याने आपल्या मुलीला कमी गुण मिळाल्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यामध्ये, मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. आता, एका शिक
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणी आणि पक्ष कार्याला गती देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून राज्यभरातील तालुकाध्यक्षां
मुंबई : प्रतिनिधी शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सलग दुस-या दिवशी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात ७६७ शेतक-यांनी आत्म
पुणे : पुण्यातील डिसेंट फाऊंडेशन, आदित्य फिचर्स आणि नळदुर्गमधील ‘आपलं घर’चे माजी विद्यार्थी यांच्या माध्यमातून ‘आपलं घर’च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी साहित्यवाटपाचा कार्यक्र
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राने वीजेच्या क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात उल्लेखनीय काम केले असून येत्या काळात अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचे महत्व आणि आवश्यकता वाढणार आहे. त्या पार्श्वभूम
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज, तिस-या दिवशी सकाळी विरोधकांनी राज्यातील विविध प्रश्नांवरून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले. यानंत
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी विरोधकांनी ‘भ्रष्टाचाराचे लाभार्थी कोण? शिंदे-फडणवीस’ अशा घोषणा दिल्या. महायुती-भ
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी आपण लवकरच भ्रष्टाचारासंदर्भात मोठा बॉम्ब फोडणार आहोत, असे जाहीर केले होते. हा बॉम्ब रमाई घरकुल योजने
मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत चौकशीसाठी नियुक्त समितीचा अहवाल पंधरा दिवसांत प्राप्त होणार आहे. अहवालानुसार संबंधित दोषींवर कारवाई
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवा
मुंबई : प्रतिनिधी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (२ जुलै) तिसरा दिवस आहे. सभागृहात स्थगन प्रस्तावावर चर्चा पार पडली. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासावेळी माजी मंत्री तथा भाजपा आमदार सुध
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कर्मचा-यांच्या आरोग्य चाचण्या करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना सुरू आहे. या योजनेत गुरुकृपा हॉस्पिटल
मुंबई : बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणे अडचणीचे होत आहे. यामधून शेतक-यांची फसवणूक झाल्याचे प्रकार राज्यात निदर्शनास येत आहेत. त्यामुळे यापुढे बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणा-या व्यापा-यांना
माढा: सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस उत्पादन करणाऱ्या तालुक्यांपैकी एक तालुका म्हणून ओळख असलेल्या माढा तालुक्यात द्राक्षपाठोपाठ केळी आणि डाळिंब लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून आंब
सोलापूर -सोलापूर बार असोसिएशनच्या नुतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्विकारला. बार असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदी बाबासाहेब जाधव, उपाध्यक्षपदी रियाज शेख, सचिवपदी बसवराज हिंगमिरे, खजिनदारपद
सोलापूर : होटगी रोडवरील विमानतळाच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या अतिक्रमित घरांना महापालिके कडून नोटीस देण्यात येणार आहे. याशिवाय या भागातील विविध अतिक्रम णे काढण्याची कारवाई महापालिकेकड
मुंबई : फक्त ३ महिन्यांत जर ७६७ शेतकरी आत्महत्या करत असतील तर हे सरकार नेमके कोणासाठी चालत आहे? महाराष्ट्र हे सर्वाधिक आत्महत्या करणा-या शेतक-यांचे राज्य ठरत आहे. शेतक-यांशिवाय दुसरा कुठला प
शांघाय : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यात विमानात बिघाड होऊन अपघात झाल्याच्या घटना समोर येत असतानाच आता जपानमधून देखील एक अशीच घटना समोर आली आहे. जपान एअरलाइन्सच्या शांघायहून टोकियोला जा
लॉस एंजेलिस : वृत्तसंस्था ‘एआय’ सारखे तंत्रज्ञान नवीन आहेच परंतु ते अनपेक्षित कामही करते. हे सांगण्यामागचे कारण म्हणजे नुकतीच एक घटना समोर आली आहे. ज्यात कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका म
मुंबई : प्रतिनिधी महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही अद्याप मर्जीतले खासगी सचिव न नेमल्याने महायुती सरकारमध्ये मंत्र्यांच्या पदरी निराशाच आली आहे. दरम्या
मुंबई : गेल्या काही काळापासून राज्यात ड्रग्सच्या तस्करीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याच ड्रग्स तस्करीचा मुद्दा आज (०२ जुलै) विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. भाजपाचे आमदार परिणय फुके आ
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानानंतर बोरामणी विमानतळाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या विमानतळासाठी अत्यावश्यक ३३.७२ हेक्टरचे भूसंपादन अजूनही प्रलंबित
मुंबई : प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीचे म्हणणे ऐकून मुख्यमंत्री
बीड : प्रतिनिधी सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाला ६ महिने उलटून गेले. मात्र अद्याप या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्याला तात्काळ अटक करा. त्याच्यापासून आमच्या जीवितास धोका आ
सांगली : प्रतिनिधी शक्तिपीठ महामार्ग कृति समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अंकली फाटा (ता. मिरज) येथे रास्ता रोको आंदोलन
नवी दिल्ली : शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्याया
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दोन्ही सभागृहांत ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या माग
वॉशिंग्टन : इराण-इस्रायल युद्ध सुरु असताना अमेरिकेने इराणवर बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केला होती. इराणच्या अनुप्रकल्पांवर हा हल्ला झाला होता. या मिशनला ऑपरेशन मिडनाईट हॅमर असे नाव देण्यात आल
लातूर : प्रतिनिधी शासनाने सन २०२५-२६ पासून खरीप हंगामासाठी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतक-यांना अधिसूचित पिकांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी
लातूर : प्रतिनिधी शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या २३ जून २०२५ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लातूर जिल्ह्यात १ ते १५ जुलै या कालावधीत शाळाबा बालकांचा शोध घेण्याची मोह
लातूर : प्रतिनिधी लातूर तहसील कार्यालयात ग्रामीण भागातून आपल्या कामासाठी नागरिकांची संख्या दररोज हजारों आहे. ते त्यांच्या शासकीय कामाकरीता येत असतात. परंतु तहसील कार्यालय हे एजंटाचे, दला
लातूर : प्रतिनिधी मल्टीस्टेट चांगल्या रितीने चालाव्यात यासाठी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. केंद्रिय निबंधकांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करावे. कामकाजात डिजीटल बँकिंगचा अवलं
लातूर : प्रतिनिधी लातूरची संस्कृती खुप वेगळी आहे. इथला शैक्षणिक पॅटर्न सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच येथील आरोग्यसेवेचाही पॅटर्न निर्माण झालेला आहे. मुंबई-पुण्याच्या तोडीच्या आरोग्
लातूर : प्रतिनिधी शक्तीपीठ महामार्ग लातूर जिल्ह्यातील रेणापूर, लातूर व औसा तालुक्यांतील २२ गावांमधून जात आहे. या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानूसार जमीन मोजणीही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय मंत्रिमंडळाने एम्प्लाईमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत सर्व क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती करणे, रोजगार क्षमता वाढवणे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती ५८.५ रुपयांनी कमी केल्या असून हे दर १ जुलै पासून लागू करण्यात आले. मात्र घरगुती सिलिंडरच्या किंमतींमध्ये
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यामध्ये जून महिन्यात सर्वात कमी पावसाची नोंद झालेली आहे. या जून महिन्यामध्ये केवळ ६४ मिलिमीटर पावसाची नोंद जळकोट तालुक्यात झालेली आहे. या ६० मिलिमीटर पैकी १०
मुंबई : अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि चीनच्या जीवावर माजलेल्या पाकिस्तानमुळे भारताची आता डोकेदुखी वाढली आहे. यावेळी त्याला निमित्त म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद.