मुंबई : प्रतिनिधी गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजारांपेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातून एसटीला सुमारे २३ कोटी ७७ ला
पुणे : प्रतिनिधी नाना पेठेतील टोळीयुद्धातून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या आंदेकर टोळीतील शिवम आंदेकरसह चौघांना गुजरात सीमेवरून अटक करण
मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल
पुणे : प्रतिनिधी – विकसित देशासोबत विकसित मराठवाड्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या गावाची नाळ जोडलेली ठेवा. नव्या स्टार्टअपची एक शाखा मराठवाड्यात सुरू करा, ज्यामुळे समाजोपयोगी कार्य घ
सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील बालाघाटात मुसळधार पाऊस होत आहे. सध्या बालाघाटच्या डोंगररांगा आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे उत्तर भागातून वाहणा-या चांदनी न
कोल्हापूर : प्रतिनिधी साखर कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक कारखान्यामध्ये कामगार युनियन सक्रिय आहेत. पण, राजकीय दबावापोटी अनेक ठिकाणी युनियनचे हात बांधल्यानेच कामगारांचे शो
बुलडाणा : प्रतिनिधी अज्ञात वाहनाने चारचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात तीन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीररीत्या जखमी आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर चिख
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत मतचोरीच्या मुद्यावरून निवडणूक आयोगाला पुन्हा धारेवर धरले. राहुल गांधी म्हणाले की, ते पुराव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणा-या दोन्ही आरोपींचे एन्काऊंटर करण्यात आले आहे. गाझियाबादच्या टेक्नो सिटीमध्ये झालेल्या चकमकीत दो
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व शासकीय डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज १८ सप्टेंबर रोजी संप पुकारला आहे. या संपामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्र स
पुणे : प्रतिनिधी विद्येचे माहेरघर असे बिरूद मिरवणारे पुणे शहर सुप्रसिद्धकडून कुप्रसिद्ध शहराच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. कोयता गँगचा उच्छाद सुरू असताना आणि आयुष कोमकर हत्येचे प्रक
मुंबई : प्रतिनिधी दादरच्या शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर बुधवारी (१७ सप्टेंबर) सकाळी ६ नंतर रंग फेकून विटंबना करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी उपेंद्र गुणाजी पावसक
कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावर घमासान सुरू आहे. मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांच्या सध्याच्या मानसिकतेवर त्यांनी बोट ठेवले आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून दोन्ही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही छ. संभाजीनगर : प्रतिनिधी मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी उद्योग आणि त्यातून रोजगार निर्मिती, कृषि, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्
लातूर : प्रतिनिधी गेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने सर्व विरोधी पक्ष व संघटनांना नेस्तनाबूत करण्यासाठी जन सुरक्षा कायदा मंजूर केला आहे. हा कायदा अतिशय घातक स्वरूपाचा असून जन सा
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी दि. १७ सप्टे
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यात जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ६० महसुली मंडळात शेतीचे, मनुष्य जीवित हानी, पशुंची जीवित हानी, घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. प्र
लातूर : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे लातूर जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर पर
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी कुणबी मराठा आरक्षण संदर्भात महत्त्वाचे दस्तावेज उपलब्ध करून घ्यावेत, अशी मागणी निवेदन शिरूर अनंतपाळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने दि. १६ सप्टेबर मंगळवार रोजी
लातूर : प्रतिनिधी यंदाच्या मे महिन्यापासून सततच्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील विविध भागात शेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोया
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुका निर्मितीला सव्वीस वर्षे पूर्ण झाले आहेत परंतु या काळात मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे तालुक्यात सध्या कमी उंचीच्या पुलामुळे गंभीर प्रश्न निर्माण होऊ ल
धाराशिव : प्रतिनिधी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता चलो दिल्लीचा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. हैदराब
मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादरच्या शिवाजी पार्क येथील पुतळयावर लाल रंग टाकल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विशेष म्
गाझियाबाद : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणा-या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. गाझियाबादच्या टेक्नो सिटीमध्ये झालेल्या चकमकीत दोघांनाही ठार क
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्टयपूर्ण व नवीन नगरपंचायत, नगरपालिका योजने अंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्ये
मुंबई : प्रतिनिधी राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाल्याने न
मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशभरात त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी जम्मू आणि काश्मिर तसेच लडाख या दोनच राज्यांनी केली आहे. इतर राज्यांची अजूनही याबाबत निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्रात त्रिभ
नवी दिल्ली : प्रतिनिधी मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाचा अनेक वर्षांपर्यंत कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होतो, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने एका व
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेतील डॉक्टरांनी विज्ञानाच्या जगात एक कमाल करून दाखवली आहे. मेरीलँड शहरातील ५८ वर्षांच्या एका व्यक्तीला, जो मृत्यूच्या जवळ होता, त्याला डुकराचे हृदय प्रत्यार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दोन्ही देशांमध्ये व्यापार करार झाल्यास हा कर पूर्णपणे हटण्याची किंवा कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. आज भारत आणि अमेरिका यांच्या
बिजींग : वृत्तसंस्था जगभरातील सैन्यदल आपल्या कारवाया अधिक गतीने आणि अचूक व्हाव्यात यासाठी आपल्या शस्त्रांमध्ये आणि ऑपरेशन्समध्ये एआयचा वापर करत आहेत. याचे ताजे उदाहारण म्हणजे जूनमध्ये इ
नेल्लोर : आंध्र प्रदेशातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील नेल्लोर जिल्ह्यात बुधवारी वाळूने भरलेला ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला, ज्यात एकाच कुटुंबातील सात जणांना जागीच आ
मुंबई : लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक करण्यात आली आहे. फसवणूक आणि धमकीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने ही कारवाई केली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात राजेंद्र ल
दुबई : आशिया कप २०२५ स्पर्धेतील १० वा सामना पाकिस्तान आणि यूएई यांच्यात होणार होता. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरोची लढाई होती. या सामन्यात विजयी संघ थेट सुपर ४ फेरीत जागा मिळवणार होता.
अमरावती : मुंबई-अमरावती-मुंबई या फेरीच्या वेळापत्रकात एअर अलायन्स विमानसेवा कंपनीने २७ ऑक्टोबरपासून बदल होण्याचे संकेत दिले असून वेळापत्रकात बदलाची मागणी गत काही महिन्यांपासून लोकप्रति
मुंबई : केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गो-हे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी विधानस
छत्रपती संभाजीनगर : केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनम्र अभिवादन केले.छत्रपती संभ
गोरखपूर : नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या एका विद्यार्थ्याची गोतस्करांनी हत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. तसेच या घटनेविरोधात लोकांकडून तीव्र आंदोलनही होत होते. दरम्यान, या
विशाखापटनम : केंद्र सरकारने जीएसटीमध्ये बदल केले आहेत. यासाठी आता आणखी पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे. जवळपास ९० टक्के वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. यामुळे सरकारला फटका तर जनतेला फा
मुंबई : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्री असताना त्यांना सातपुडा बंगला दिला गेला होता. पण मंत्रिपद गेल्यानंतरही त्यांना हा बंगला स
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांबिया पोलिस ठाणे हद्दीतील मोडस्के जंगल परिसरात झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना १७ सप्टेंबर रोजी यश आले आहे. घटन
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी उद्योग आणि त्यातून रोजगार निर्मिती, कृषि, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात अथकपणे काम करू, अशी ग्वाही मुख्यम
पुणे : प्रतिनिधी लेखक हा टीपकागदासारखा असावा लागतो, असे नमूद करून ते म्हणाले, लेखक, कवीचा संबंध अश्रूंशी असतो. लेखकाने टीकेची पर्वा न करता स्वत:च्या मनाला वाटेल-पटेल ते लिहावे. पडलेल्या प्रश्
मुंबई : महागाईच्या काळात ४० ते ५० लाख रुपयांत चांगले घर उभारले जाऊ शकते; पण मंत्रिमहोदयांचे निवासस्थान असल्यास खर्चदेखील मंत्रिपदासारखाच मोठा असतो, हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभार
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना महायुती सरकारच्या काळात रखडली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून शिवभोजन केंद्रचालकांना अनुदानच न मिळाल्याने १८००
मुंबई : राज्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, महापुरामुळे १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा ३० जिल्ह्यांना फटका बसला आहे. या संकटाच्या काळात शेतक-यांनी घा
मुंबई : प्रतिनिधी स्व. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याने शिवाजी पार्क परिसरात काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अज्ञात व्यक्तीने मीनाताई बाळासाह
मुंबई : प्रतिनिधी राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यांत नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे.
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व नगर परिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण व नवीन नगरपंचायत,नगरपालिका योजनेअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्ये
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. बीडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार या
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचा सोहळा आज छत्रपती संभाजीनगर येथे पार पडत आहे. मुख्य शासकीय सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धार
कोल्हापूर : प्रतिनिधी कधी कधी काही अशा घटना घडत असतात की, निसर्गाचा चमत्कार म्हणूनच त्याकडे पाहावे लागते. कोणत्याही जीवाचा जन्म ही एक अलौकिक गोष्ट असते. मात्र कधी कधी जन्मावेळीच काही प्राण्
मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी रंग फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी घडलेल्या या प्रकारामुळ
मुंबई : मुंबई महापालिकेवर यंदा महायुतीचाच भगवा फडकणार, मुंबई महापालिकेवर महापौर महायुतीचाच होणार असे म्हणत भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाला आव्हान दिल
लातूर : प्रतिनिधी दिवसा सिंचन करण्याचे स्वप्न उराशी बाळगणा-या शेतक-यांना सौर कृषीपंपाच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला आहे. मागेल त्याला सौर कृषीपंप या योजनेअंतर्गत लातूर परिमंडळातील तब
लातूर : प्रतिनिधी स्मार्ट मीटरच्या विरोधात लातूर शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने दि. १६ सप्टेंबर रोजी तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात आले. महावितरणच्या लातूर परिमंडळाच
लातूर : प्रतिनिधी लातूर ग्रामीणमधील तावरजा प्रकल्पाची दुरूस्तीचे काम पूर्णत्वास आले व हा प्रकल्प प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला आहे. याचे औचित्य साधून प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते, माजी आमदार
लातूर : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बंद घरचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या, चांदीच्या दागिन्याची चोरी केल्याची घटना घडल्या होत
लातूर : प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून लातूर जिल्ह्यात सर्वदुर जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प दुथडी भरुन वाहत आहेत. पावसाच्या तडाख्याने नदी, नाले, ओढे व
निलंगा : प्रतिनिधी तालुक्यातील तेरणा व मांजरा नदी काठच्या गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नद्यांच्या संगमावर दि १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी भेट देऊन पूर
चाकूर : प्रतिनिधी नळेगाव आणि आष्टा महसूल मंडळातील परिसरात रविवारी अतिवृष्टी झाल्याने नदी, नाले आणि ओढे तुडूंब वाहिले. शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे. वस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांची पंचाई
निलंगा : प्रतिनिधी निलंगा शहरासह तालुक्यातील काही भागात मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान पावसाने हजेरी लावत मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील गुराळ ते सावनगीरा पुलावरून पा
जळकोट : प्रतिनिधी मुख्यमंत्री समर्थ पंचायतराज अभियान सन २०२५ या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दि १७ सप्टेंबर रोजी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेऊन होणारा
मुंबई : सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे काल सोमवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक होत आहे. अ
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यामध्ये मंगळवारी सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. जळकोट तालुक्यातील माळहिपरगा ते पाटोदा खुर्द या रोडवर असलेल्या पुलाव
मुंबई : प्रतिनिधी काहीही झाले तरी व कोणी कोणाहीबरोबर युती केली तरी मुंबईचा पुढचा महापौर महायुतीचाच असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात
मुंबई : प्रतिनिधी कर्मचा-यांची व मतदानयंत्रांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे नगरपरिषदा, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा व महापालिकांच्या निवडणुका एकाचवेळी घेणे शक्य नसल्याने ३१ जानेवारीपर्यं
हिंगोली : कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत उपोषणकर्ते मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईत धडकला होता. मुंबईच्या आझाद मैदानातील उपोषणाच्या ५ व्या दिवशी स
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सराफ यांच्याकडे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्याची आणि राज्य सरकारला का
मुंबई : प्रतिनिधी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यपालपदाची शपथ घेऊन २४ तास उलटले नाही तोच राज्य सरकारने त्यांच्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांची नवीकोरी वाहने खरेदी करण्याचा नि
मनिला : वृत्तसंस्था नेपाळ पाठोपाठ फिलीपींस येथे आंदोलन करण्यासाठी शेकडो लोक रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांना मी दोषी मानत नाही. एका प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचारामुळे लोकांमध्ये असंतो
पोंगयांग : वृत्तसंस्था उत्तर कोरियातील हुकूमशाह किम जोंग उन त्यांच्या अजब-गजब निर्णयांसाठी ब-याचदा चर्चेत येतात. आता किम जोंग उन यांनी आईस्क्रीम या शब्दावर बंदी आणली आहे. आईस्क्रीम नावामधू
प्रयागराज : वृत्तसंस्था सतत हल्ले करणा-या कुत्र्याला सीरियल ऑफेंडर ठरवून जन्मठेपेची शिक्षा केली जाणार आहे. प्रयागराजमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एबीसी अर्थात अॅनिमल बर्थ कंट्रोल
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ब्राम्हण समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. वित्त आणि नियोजन विभागान
हैदराबाद : वृत्तसंस्था भारताला ६-जी टेक्नॉलॉजीच्या दिशेने मोठे यश मिळाले आहे. ‘आयआयटी’ हैदराबादने ७ गिगाहर्टझ् बँडमध्ये ६-जी प्रोटोटाइपचे यशस्वी परीक्षण केले आहे. हे तंत्रज्ञान २०३० पर्य
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कपातीचे धोरण लागू केले. त्यामुळे दैनंदिन वापरातील अन्न पदार्थांसह कपडे, विमा बहुतेक बाबी स्वस्त झाल्या. लवकरच गृहकर्जावरील ईएमआय सुद्ध
दिब्रुगड : वृत्तसंस्था आसाम सिव्हिल सर्व्हिसेस (एसीएस) अधिकारी नुपूर बोरा हिच्याकडे घबाड मिळाले आहे. आसाम पोलिसांच्या दक्षता पथकाने सोमवारी तिच्या अधिकृत निवासस्थानातून कोट्यवधींची बेक
मुंबई : देशात बेरोजगारीची समस्या सर्वांत मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु क
मुंबई : मालेगाव ब्लास्ट २००८ प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले की, विशेष न्यायालयाच्या निर्णयाला कुणीही आव्हान देऊ शकत नाही. मालेगाव ब्लास प्
मुंबई : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला असून महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी चिमणकर बंधूंना मुंबई उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि राज
मुंबई : लाडकी बहीण योजनेसह इतर लोकप्रिय घोषणांमुंळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्याचे दिसत आहे. या वर्षाअखेरीस राज्यावरील कर्जाचा बोजा ९ लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. निवडणूक काळात
मुंबई : प्रतिनिधी राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातील पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढच्या वर्षी होणार आहेत. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने राज्यातील पायाभ
मुंबई : प्रतिनिधी आशिया चषकात १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सनी एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाच्य
बीड : प्रतिनिधी जालना येथील एका कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी वंजारी आणि बंजारा हे एकच आहेत, अशा आशयाचे वक्तव्य केले असता आता या वक्तव्यावरून बोलताना, वागताना बंजारा आण
दुबईत खेळल्या गेलेल्या आशिया कपच्या ‘हाय व्होल्टेज’ सामन्यात टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला धुळ चारली. रविवारी झालेल्या या रोमांचक लढतीत भारताच्या खेळाडूंन
नागपूर : राज्यभरात सध्या मुसळधार पावसाने एकच हाहाकार केल्याचे चित्र आहे. तर विदर्भ-मराठवाड्यासह उर्वरित बाधित जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आता सर्व स्थरांतून होऊ लाग
अमरावती : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुका होण्याआधी शिवसेना शिंदे गटामध्ये अमरावतीत धु
जालना : प्रतिनिधी जालन्यात दोन गटांमधील हाणामारी मिटवण्यासाठी गेलेल्या शिवसेना आमदाराने एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अर्जुन खोतकर यांनी या व्यक्तीच्या कानाखाली मारल