सध्या जागतिक हवामानबदलाची चर्चा सुरू आहे, मात्र यानंतर हिमयुग अवतरण्याची शक्यता आहे. अलीकडेच कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी पृथ्वीच्या नैसर्गिक कार्बनचक्रातील एक मोठी त्रुटी
एखाद्या देशाचा परराष्ट्रमंत्री भारत भेटीवर येतो, त्याप्रित्यर्थ भारताच्यावतीने त्याच्या देशाला आरोग्यविषयक सुविधांची मदत जाहीर केली जाते : वीस रुग्णवाहिका, पाच प्रसुतीगृह, एकतीस खाटांच
सहकारी संस्थांमधील घोटाळे ही एक गंभीर समस्या असून, यात अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांचा समावेश आहे, जसे की बळकावलेला निधी, बेकायदेशीर कर्ज वाटप आणि शासकीय जमीन घोटाळे. अलीकडील काही प्रमुख उद
पंचांगआज मिती अश्विन, कृष्ण अष्टमी ११.०९ पर्यंत नंतर नवमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र पुनर्वसू, योग धृति,चंद्र राशी कर्क,भारतीय सौर २२ अश्विन शके १९४७, मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्यो
मुंबई : आठवडाभरापासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. नैऋत्य मान्सून संपला असला तरी आता महाराष्ट्रात परतीच्या पाऊस हजेर
२८ वर्षीय उत्सव पाटील शहीद; सहकारी गंभीर भाजला, रूग्णालयात उपचार सुरूठाणे : ठाणे शहरात दिवा-शील रोडवर रविवारी संध्याकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका कबूतराला वाचवण्याच्या प्रयत्ना
नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने देशातील महामार्गांवर स्वच्छता आणि चांगली सुविधा सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाकांक्षी आणि अनोखी मोहीम सुरू केली आहे. टोल प्लाझावर कि
न्यायालयाने आरोप केले निश्चितनवी दिल्ली :बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारी दरम्यान, आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीच्या राऊस अव्हेन्
धुळे :जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हिरे रुग्णालय प्रशासन
स्टॉकहोम : रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने आज २०२५चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर केला. यंदाचा पुरस्कार जोएल मोकीर (अमेरिका), फिलिप एघियन (युनायटेड किंगडम) आणि पीटर हॉविट (अमेरिका)
भारताचा पहिला खासगी उपग्रह मिशन दृष्टी लवकरच प्रक्षेपितनवी दिल्ली :भारताची आघाडीची अवकाश-तंत्रज्ञान स्टार्टअप कंपनी गॅलक्सीआयने आपल्या महत्त्वाकांक्षी उपग्रह मालिकेची घोषणा केली. या म
नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या नावावर एक नकोसा विक्रम (Unwanted Record) जमा झाला आहे. आपल्या क
मुंबई (खास प्रतिनिधी) : वडाळा सहकार नगर येथील महापालिका मालकीच्या इमारतींमध्ये महापालिकेचे भाडेकरु असून त्यांना सन २०१७ पासून मालमत्ता कराची आकारणी केली जाते. त्यामुळे महापालिकेला नियमित
साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरामुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली असून, वैभव सूर्यवंशी याची उपकर्णधार म्हणून निवड
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगर वेगाने वाढत आहे. नवनवीन पायाभूत सुविधा प्रकल्प, गृहनिर्माण व वाहतूक सुविधा निर्माण होत आहेत. झपाट्याने होणाऱ्या या विकासासोबत काही आव्हानेही निर्माण हो
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची तयारी अंतिम टप्प्यात; मुंबई विभागाचा आढावा बाकीमुंबई: राज्यात लवकरच होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आ
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी १
जयपूर : “हे भाजप सरकार आहे, काँग्रेस सरकार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो”, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. ते जयपूर येथील सभेला संबोधित करताना बोलत होते.अमित शाह म्हणाले,
नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात जिंकण्यासाठी भारताला शेवटच्या दिवशी ५८ धावांची आवश्यकता आहे. याआधी नाणेफे
राऊतांच्या 'त्या' विधानावर मनसे नेत्यांची तीव्र नाराजी; मनसे 'शिवतीर्थ'वर आक्रमक!मुंबई: ठाकरे बंधू म्हणजेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण स
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला होता. मात्र, सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांना या यादीत स्थान नव्हते. त्यामुळे नाराज एसटी कर्मचा
मुंबई (खास प्रतिनिधी) : संस्कृती, इतिहास आणि आधुनिकतेचा अनोखा संगम असलेले मुंबई महानगर देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या चैतन्यपूर्ण नगरीत पर्यटकांना सुखद आणि अविस्म
मुंबई : नुकतेच 'दशावतार', 'कांतारा' यांसारखे मातीशी जोडलेले सिनेमे आपल्या भेटीला आले. त्यात आता गोंधळ या सिनेमाचीही भर पडणार आहे. काही सेकंदाच्या टिझरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण
मुंबई : मुंबईतील घाटकोपर पश्चिम भागात असलेल्या गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्क या नामांकित व्यावसायिक इमारतीत आज मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. दुपारी २:३५ च्या सुमारास ही आग लागली. तळमजल्यापा
मोहित सोमण:आज सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. जागतिक अस्थिरता, अमेरिकेतील राजकीय अस्थिरता, युएस सरकारचे शटडाऊन, डॉलरचा वाढलेला कमोडिटीतील दबाव, जागतिक मागणीत वाढ, व मुख्यतः रुपयांतही
मुंबई : कोकणचा कोहिनुर असलेला हरहुन्नरी कलाकार म्हणजे 'ओंकार भोजने' पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत घर वापसी करणार आहे. लग्नमंडपात चिडणारा मामा, अगं अगं आई म्हणत स्वतःला बिचारा दाख
न्यूयॉर्क : जगभरात ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस हिने न्यूयॉर्क शहरात दिवाळीपूर्वीच्या एका खास सोहळ्यात उत्सवाची भव्य सुरुवात केली. ग्लोबल आयकॉनची मॅनेजर अंजुला आचारियान
नवी दिल्ली:सप्टेंबर महिन्यातील महागाईची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यातील हेडलाईन इन्फ
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेर घसरणीनेच झाली. एक आठवडा तेजीचा अश्वमेध आज बाजाराने नव्या आठवड्यातील सुरूवातीलाच रोखला. मोठ्या प्रमाणात घरगुती व परदेशी संस्थात्मक गुंत
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्याच्या दिशेने मोठी आणि निर्णायक झेप घेतली आहे. स्वदेशी बनावटीच्या 'कवच' (Kavach) या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीच्या अंमलबजा
आजही, मुघलांची चर्चा कोणत्या ना कोणत्या कारणाने केली जाते. कधी त्यांच्या क्रूरतेसाठी, तर कधी त्यांच्या विलासितासाठी. इतिहासाची पुस्तके त्यांच्या विवाह आणि हरमच्या वृत्तान्तांनी भरलेली आ
प्रतिनिधी:जागतिक पातळीवरील सर्वाधिक मानाचा पुरस्कार म्हणून किर्ती असलेल्या यंदाचा नोबल पुरस्कार रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घोषित केला आ
पाणीटंचाईचं संकट! मुंबई, ठाणे आणि भिवंडीच्या काही भागांना फटका, नागरिकांनी पाणी जपून वापरामुंबई: मुंबईसह उपनगरे, ठाणे आणि भिवंडीच्या काही भागातील पाणीपुरवठा एका मोठ्या तांत्रिक बिघाडामुळ
नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात जिंकण्यासाठी भारताला शेवटच्या डावात फक्त १२१ धावा करण्याची आवश्यकता आहे. भ
टोकियो : करोना महामारीच्या (Corona Pandemic) धक्क्यातून जग सावरत असतानाच, आता आणखी एका मोठ्या संकटाचे सावट घोंघावताना दिसत आहे. जपानने (Japan) देशात 'इन्फ्लूएंझा महामारी' (Influenza Pandemic) जाहीर केली आहे. फ्लूच्या र
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेर घसरणीनेच झाली. एक आठवडा तेजीचा अश्वमेध आज बाजाराने नव्या आठवड्यातील सुरूवातीलाच रोखला. मोठ्या प्रमाणात घरगुती व परदेशी संस्थात्मक गुंत
प्रतिनिधी:सप्टेंबरमध्ये चीनची अमेरिकेतील निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २७% घसरली आहे. जरी जागतिक निर्यातीत वाढ सहा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली असली तरी देखील ही घसरण झाली. विशेषतः
सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलातील एका तरुण वाहतूक पोलीस अंमलदाराच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कर्तव्यावर असताना नव्हे, तर घरी झोपलेले असताना बेडवरून खाली पडल्याने त्यां
प्रतिनिधी:आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी फॉर्म GSTR-९ वापरून वार्षिक रिटर्न ऑनलाइन भरण्यासाठी वस्तू आणि सेवा कर (GST) पोर्टल अपडेट करण्यात आले असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. करदाते आता फॉर्म GSTR
आग्रा : जगातील सात आश्चर्यांमध्ये ज्या स्मारकाचा समावेश केला जातो त्या ताजमहालच्या परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करुन थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळ
मोहित सोमण:तुमचा वर्तमान तुमचे भविष्य आर्थिक नियोजनासह शक्य आहे. पैशाची चणचण भासली म्हणून सरतेशेवटी हातात पुंजी शिल्लक हवी हा जमाना आता गेला आहे. खर तर वाढलेल्या गरजा, वाढलेला खर्च, वाढती मह
मोहित सोमण:मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने आज Top Stock Picks ची शिफारस गुंतवणूकदारांना आपल्या अहवालातून केली आहे. त्यामुळे कंपनीच्या मते दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी पुढील ३ शेअर खरेदी केल
शिंगाडा हा एक असा फळ की या फळाची शेती पाण्यात केली जाते. ते तलावांमध्ये लावले जाते. हिवाळ्याची सुरुवात होताच मार्केटमध्ये शिंगाडे येण्यास सुरुवात होते. छटपूजेदरम्यान शिंगाडा देखील अर्पण क
मोहित सोमण:टाटा कॅपिटल लिमिटेड (Tata Capital Limited) आयपीओची निराशाजनक कामगिरी स्पष्ट झाली आहे. आज कंपनीचा शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed झाला आहे. त्यामुळे मूळ प्राईज बँड ३२६ रुपये प्रति शेअर तुलनेत कंपनीच
प्रवाशांसाठी एसटी महामंडळाची सुविधारायगड एसटी महामंडळाने दिवाळी धमाका म्हणून ५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. या जादा गाड्यांचा जवळपास २० हजार ८८० किलोमीटर प्रवास होणार आहे. यंदा दिवाळ
भारतातील २०२५ मधील आर्थिक स्थिती पाहाता वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील दैनंदिन वेतनात मोठी तफावत दिसून येते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनु
मुंबई खास प्रतिनिधी : मागील ८ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी पूर्व येथील पुनर्विकास स्थळावरून विट पडल्याने २२ वर्षीय संस्कृती अमीन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम या
जोगेश्वरीमध्ये बांधकाम सुरू असेलल्या इमारतीमधून सिमेंटची वीट पडून खालून जाणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी संबंधित इमारतीच्या दोन अभियंत्यां
जेव्हा स्ट्रीट फूडचा विचार येतो तेव्हा आपण मोमोज कसे विसरू शकतो? आजकाल, ते सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूडपैकी एक आहे. व्हेज मोमोज सोया चंक्स भाज्यांपासून बनवले जातात, तर पनीर मोमोज देखील खूप लो
मोहित सोमण:वारी रिन्यूऐबल टेक्नॉलॉजी (Waree Renewable Technology) कंपनीचा शेअर आज १३% हून अधिक पातळीवर इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. सकाळी ११.४० वाजेपर्यंत कंंपनीचा शेअर ८.९७% उसळत १२३४.८० पातळीवर पोहोचला आह
प्रतिनिधी: लिंक्डइनच्या (LinkedIn) 'ओपन टू वर्क' वैशिष्ट्याने दीर्घकाळापासून प्रोफेशनल्सना त्यांच्या पुढील संधीसाठी ते कधी सज्ज असतील हे ओळखण्यास मदत केली आहे. जागतिक स्तरावर प्लॅटफ
गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनामार्फत
मुंबई: ऑक्टोबर महिन्यात थंडीची सुरुवात होत असल्याने (मान्सून ते हिवाळा संक्रमण), या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी हंगामी भाज्या खाणे अत्यंत महत्त्वाचे असते. ऑ
नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. वेस्ट इंडिज संघ दुसऱ्या डावात खेळ करत आहे. वेस्ट इंडिजने २०० धा
उत्तराखंडची सीमा जरी सध्या शांत असली, तरी चीनच्या सीमेसंदर्भात सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी देहरादूनमध्ये आयोजित रॅलीमध्ये सांगित
एसएमएस स्पॅम डिटेक्शन, इंटरनॅशनल कॉलिंग डिस्प्ले आणि इतर उपायांबरोबरीने सुरु केले व्हॉइस स्पॅम डिटेक्शनसायबर डिफेन्स आणि इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टिम सुरु केलीप्रतिनिधी:भारतातील टेलिक
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलनमुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकीत चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी वेगवेगळ्या १८ संघटनांच्या महाराष्ट्र
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर जेवण्यासाठी बाहेर जात असताना बलात्कार करण्यात आला. विद्यार्थिनीचा आरोप आहे की ती जेवण्यासाठी बाहेर गेली असताना वाटेत दोन-तीन
मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ३ विकेट्सनी पराभव केला. हा भारताचा स्पर्धेती
मुंबई: प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल रेड सॉईल स्टोरीजच्या शिरीष गवस यांचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. त्यांना दुर्धर असा आजार झाला होता. त्यातच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली.
मुंबई: मुंबईच्या कुर्ला पश्चिम परिसरातील अनेक दुकानांना भीष आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीच्या विळख्यात अनेक दुकाने सापडली आहे. अग्निशमन दलाच्या १० हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई : ह्युंदाई मोटर इंडिया आपल्या लोकप्रिय एसयूव्ही व्हेन्यूचे दुसऱ्या पिढीचे मॉडेल ४ नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात लाँच करणार आहे. नवीन व्हेन्यूचे डॅशबोर्ड लेआउट पूर्णपणे आधुनिक आणि त
मुंबई (प्रतिनिधी) : पेन्शन वेळेवर मिळविण्यासाठी, तुम्हाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांसाठी ते सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आह
डॉ. सर्वेश सुहास सोमणभारतातील मुख्य शेअर बाजार निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स (बीएसई वरील ३० प्रमुख कंपन्यांचा निर्देशांक) आणि निफ्टी ५० (एनएसई वरील ५० प्रमुख कंपन्यांचा निर्देशांक) आहेत. हे
उदय पिंगळेबचत : भविष्यातील आपल्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी उत्पन्नातील काही भाग बाजूला ठेवणे म्हणजे बचत होय. आपल्या उत्पन्नातून खर्च वजा करता राहिलेली शिल्लक म्हणजे बचत असे म्हण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेसह इतर सरकारी बँकांमधील उच्च व्यवस्थापन पदे खासगी क्षेत्रातील उमेदवारांसाठी खुली केली आहेत. यामुळ
प्रा. नंदकुमार काकिर्डेराष्ट्रीयकृत किंवा अन्य कोणत्याही बँकांमधील एखाद्या खातेदाराचे निधन झाले तर त्याच्या खात्यांवरील रकमा त्याच्या वारसांना मिळण्यासाठी प्रचंड त्रास होतो. कागदी घो
महेश देशपांडेधास्तावलेले अर्थविश्व जागेवर येवो, न येवो, देशांतर्गत छोट्या-मोठ्या अर्थविषयक घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत. अशीच एक लक्षवेधी बातमी म्हणजे फास्टॅग नसलेलेही आता यूपीआयद्वार
यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या राजनैतिक नेत्या मारिया कोरोना मचाडो यांना जाहीर झाला आहे. मचाडो यांनी व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी लोकशाही अधिकांरांना प्रोत्साहन देण्यासाठ
प्रत्येक पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपआपल्या पक्षाची नेमकी ताकद किती आहे हे तपासण्याच परिमाण आहे. सर्वच राजकीय पक्षांना वाटत असतं, की आपली ताकद फारच वाढली आहे. प्रत्
मुंबई: मध्य रेल्वेच्या कर्जत विभागात तांत्रिक देखभालीची आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी सलग दोन दिवस, म्हणजे सोमवार आणि मंगळवारी, तीन तासांचा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सोमवार, दिनांक
विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील एका अत्यंत रोमहर्षक आणि हाय-स्कोअरिंग सामन्यात, भारतीय महिला संघाला ३३० धावांचे मोठे लक्ष्य देऊनही गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून ३ गडी राखून प
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपला ३२ वा वाढदिवस एक विशेष अंदाजात साजरा केला. आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात करताना त्याने माहिका शर्मासोबत समुद्रकिनाऱ्यावर हा दिवस अतिशय स
नागपूर : भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच जनसेवकाच्या भूमिकेतून विकासाचे राजकारण केले आहे. काँग्रेसने जाती-जातीमध्ये भांडणे लावून विनाशाचे राजकारण केले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी आणि धनत्रयोदशी यांसारख्या सणांच्या हंगामात ग्राहक दुकानदारांकडून भारतीय उ
मुंबई : ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुकामेवा हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. त्यामध्ये खजूर हे एक महत्त्वाचे फळ असून, ते नियमितपणे खाल्ल्यास शरीर सुदृढ राहते आणि विविध आजारांपासून सं
मुंबई : पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. विशेषतः ३०-३५ वर्षांनंतर अनेक पुरुषांच्या केसांची घनता कमी होऊ लागते, तर काहींना तरुण वयातच केसगळतीची समस्या जाणवू लागते. काही पुर
काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावेमुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात
चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्ट आपला निर्णय जाहीर करणार आहे. या दुर्घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाला होता
पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप झाल्यानंतर काही जागांवरुन वाद झाला आणि नवा पेच निर्माण झाला. अखेर हा पेच सुटला आणि एनडीएने जागावाटपाचे नवे सूत्र जाहीर केले. यानुस
नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या अतिरेक्यांना जीवंत अथवा मृत अवस्थेत पकडण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार करण्यात आले. य
सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्समुंबई : सॅमसंगने भारतात आपला नवीन Galaxy M17 5G लाँच केला आहे. हा फोन सर्वसामान्य ग्राहकांना लक्षात घेऊन बाजारात आणण
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदी धरण बांधले जात असून या धरण प्रकल्पांतर्गत सहा गावांचे पुनर्वसन करून त्यांची
सफाळे :पश्चिम रेल्वेच्या विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.मिळालेल्या मा
नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना दिल्लीच्या जेटली स्टेडियमवर सुरू आहे. याआधीचा अहमदाबादचा कसोटी सामना भारताने एक डाव आ
मुंबई : दिवाळी जवळ येताच सगळीकडेच साफसफाईची लगबग सुरू झाली आहे. यात सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. अभिनेत्री सोहा अली खान हिने नुकताच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती घरात नाही तर जिम
नवी दिल्ली : सध्या बहुसंख्य भारतीय जो आहार घेतात त्यात कर्बोदकांचे प्रमाण खूप जास्त आहे. या आहारात प्रथिने आणि हेल्दी फॅट्सचे प्रमाण कमी आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआ
नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात असून, त्यांनी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल २० किल
राजगड : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे पर्यटकांची पळापळ झाली. संजीवनी माची परिसरात भ्रमंतीसाठी आलेल्या अंजली पाटील (वय 24) या युवतीवर हल्ला
मुंबई : बॉलिवूड का बादशाहा अशी ओळख असलेला शाहरुख खान नेहमीच कोणत्या तरी कारणामुळे लक्ष वेधून घेतो. असाच लक्षवेधी क्षण फिल्मफेअर पुरस्कारादरम्यान घडला. पुरस्कार घेण्यासाठी अभिनेत्री निशां