राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते देशाचे पंतप्रधान इतका मोठा आणि अविश्वसनीय प्रवास करणारे नरेंद्र मोदी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. जागतिक पातळीवरील मोठ्या, सन्माननीय आणि
कोकण आयकॉन : सतीश पाटणकरआचार्य अत्रे यांनी कै. बाळशास्त्री जांभेकर यांना ‘राष्ट्रजागृतीचे अग्रदूत’ असे म्हटले आहे. जांभेकर यांना प्राचीन वाङ्मयाचे बाळकडू व संस्कार घरातूनच मिळाल्यामुळे
बरोबर १०३ वर्षांपूर्वींची इम्तियाज अली ताज यांची एक कादंबरी सिनेदिग्दर्शक के. आसिफ यांना इतकी आवडली की त्यांनी त्यावर सिनेमा काढायचे ठरवले. कादंबरीचे नाव होते ‘अनारकली’ आणि चित्रपटाचे ना
आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानूमुलं लहान असतानाच शिस्त लावण्याची सुरुवात करायला हवी. पण मुलं लहान असताना त्यांच्यावरील प्रेमाने आपण ते टाळतो. कधीकधी अति कौतुक, लाड, दुर्लक्ष यामुळे मुलं शेफ
महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरेसर्व देवतांमध्ये प्रथम पूजेचा मान असणाऱ्या गणेशाच्या विविध वैशिष्ट्याचे वर्णन करणारे हे गणेश पुराण अत्यंत पुरातन आहे. गणेश पुराण हे १८ उपपुराणापैकी ए
संवाद : गुरुनाथ तेंडुलकरआमच्या शाळेच्या क्रमिक पुस्तकात आम्हाला विंदा करंदीकरांची एक सुंदर कविता होती.देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे...हिरव्या पिवळ्या माळावरूनी,हिरवी पिवळी शाल
क्राइम : अॅड. रिया करंजकरनवरा-बायकोचं नातं म्हटलं की एक विश्वास असतो आणि त्या विश्वासावर ते नातं टिकून असतं. त्या विश्वासाला जर तडा गेला तर सर्व काही संपतं. सुरेश हा चांगल्या ठिकाणी नोकरी करत
प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफएक गमतीशीर गोष्ट सांगते. उकळत्या पाण्यामध्ये बेडकाला टाकल्यावर तो क्षणात बाहेर उडी मारून आपला जीव वाचवतो. कारण त्याला लक्षात येते की, हे उकळते पाणी माझा जीव घे
अरोरा म्हणजे तो ध्रुवांवर पडणारा तेजस्वी प्रकाश. त्याचे आकारही वेगवेगळे असतात. कधी प्रकाश शलाका असतात, तर कधी मोठी ठिणगी उडाल्यासारखे दिसते. त्याची जाडी काही शेकडो किलोमीटर्स, तर पूर्व-पश्
“काय रे अजय, सध्या पुस्तक वाचन अगदी जोरात सुरू आहे तुझं. हा एवढा बदल अचानक कसा काय घडलाय!” तसा अजय म्हणाला, “काही नाही गं आई, मला एक गुरू भेटला. सात-आठ वर्षांचा. त्यानेच सांगितलं, माणसाच्या आयुष्
लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकरमानवी जीवनात माहिती, ज्ञान आणि घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी वृत्तपत्र ही एक प्रभावी साधनं ठरली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोबाइल, इंटरनेट, टी. व्
साप्ताहिक राशिभविष्य, १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२५चांगले यश मिळू शकतेमेष : विद्यार्थ्यांना सरकारकडून उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळू शकते.सरकारी नोकरी करणाऱ्या काही व्यक्तींना अचानक
जम्मू काश्मीर: १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या माता वैष्णोदेवीच्या यात्रेला पुन्हा एकदा पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे तीर्थक्षेत्र मंडळाने हा न
पंचांगआज मिती भाद्रपद कृष्ण अष्टमी शके १९४७ पर्यंत चंद्र नक्षत्र रोहिणी , योग वज्र ०७.३५ पर्यंत नंतर सिद्धी . चंद्र राशी वृषभ . रविवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ०६.२५ मुंबईचा
सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील ऐशन्या द्विवेदीAsia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदीच्या पत्नीने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रि
नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन' सुरू केली. वीजपुरवठा खंडित न करता थेट विजेच्या तारांची दुरुस्ती करण्यासाठी ही
बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरीमुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये इंटरनेट सेवा पोहोचवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मोठा धक्का बसला आहे. भ
मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी एक नवीन परिवर्तनकारी पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्य
पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी तो पुढे सरसावला आहे . यावेळी त्याने पंजाबमधील पूरग्रस्त गावा
पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देशमुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत हद्द कायमचे बनावट नकाशे बनवण्याबाबत जो अहवाल तयार करण्यात आला आहे, त्याचा
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी शनिवारी सांगितले. यासाठी बोली १६ सप्टेंबर
उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे!नवी दिल्ली: उद्या दि. १४ सप्टेंबरचा रविवार हा क्रीडाप्रेमींसाठी एका उत्सवापेक्षा कमी नसेल. कारण या
सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवातमुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, मराठा आंदोलक जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आणखीन एक मागण
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.आज एका व्हिडिओ संदेश
नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत भारतात तयार केलेले रडार आता ५०० किलोमीटर दूर पर्
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहनचुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरमधील लोकांना आश्वासन दिले की, 'मी आणि माझे सरकार तुमच्यासोब
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय वळण लाभले आहे. भाजपच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी नॉर्थ अव्हेन्यू पोलिस
यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून, त्यासाठी देशात १ लक्ष कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रातही आ
मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे चित्र होते. पण मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्रा
मोहित सोमण: एएसके प्रायव्हेट लिमिटेड (Ask Private Limited) व हुरून इंडिया (Hurun India Limited) ने आपला पाचवा Ask Private Wealth Hurun India Unicorn and Future Unicorn 2025 अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये एक नवे निरीक्षण म्हणजे यावर्षी पहिल्या तीन युनिकॉर
स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळाशिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह दर्शन व्यवस्थापन अधिक सुकर करण्यासाठी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आध
नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणारनवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. ‘जेन-झी’ने सुरू केलेल्या निदर्शनांने उग्र स्वरूप धारण केल्यानं
मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज जाही
जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाईठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ठाण्यातील १३ वर्षीय ईशाने आणेकर याने ने
नवी दिल्ली : बॅडमिंटन सामन्यांना अधिक वेग देण्यासाठी, खेळाची जागतिक नियामक संस्था ‘बीडब्ल्यूएफ’ने (बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन) ‘टाईम-क्लॉक’ प्रणालीची चाचणी घेण्यास मान्यता दिली आहे. या प्रण
इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादितनैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक आपला तासन्तास घालवत असतात. सोशल मीडियावर नसणारे हल्ली फार कमी दिसतात; पण जगाच्य
आता बँकेसारख्या सुविधा लवकरच!मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही महिन्यांपासून या सदस्यांना पीएफचा पैसा आणि पेन्शन एटीएमच्या माध्यमातून काढता येते. इ
मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी जाहीर केले. राज्यात तीन हजारांपेक्षा जास्त बारव आहेत, य
प्रतिनिधी:कर निर्धारण वर्ष (Income Tax Assesment Year) २०२५-२६ साठी आतापर्यंत सहा कोटींहून अधिक आयकर विवरणपत्रे (ITR Filings) दाखल करण्यात आली आहेत असे नेमक्या शब्दात आयकर विभागाने आज सांगितले आहे. दंडाशिवाय आ यटी
मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम रेल्वेद्वारे जोडण्यात आले. मिझोरममध्ये पहिल्यांदाच रेल्वे सेवा सुरू झाली आहे
आयटीआर (Income Tax Returns) भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहे. त्यामुळे एकप्रकारे करदात्यांना धाकधूक असते. त्यावेळी केलेल्या चुका भोवल्यास अतिरिक्त व्याजासह रक्कम भरावी लागते. त्यामुळे चुका टाळण
AI चॅटबॉट ChatGPT तयार करणाऱ्या OpenAI कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सॅम ऑल्टमॅन हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या तंत्रज्ञानावर सतत मतप्रदर्शन करणारे ऑल
बीड : लग्नाच्या मुद्यावरुन श्याहण्णव कुळी मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आणि मागासवर्गीय असं कसं चालेल ? या शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरा
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच मनसेला धक्का बसला आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला आहे. ते मनसेतून बाहेर पडले आहेत. मागील काही काळापासून प
मिझोरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सध्या दोन दिवसांच्या ईशान्य भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची घटना मिझोरम राज्यात पार पडली. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना थेट क
मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५ वाजेपर्यंत साडेचौदा तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आहे. ब्लॉक काळात वडाळ
प्रतिनिधी:आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात ७१८५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. सरकारच्या अधिकृत माहितीप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकूण ७१८५० कोटींच्या विकास
मुंबई : आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आता अगदी जवळ आली आहे. करदात्यांसाठी १५ सप्टेंबर २०२५ ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली असून, अजूनही अनेकांनी आपला रिटर्न दाखल केलेला नाही. त्यामु
मोहित सोमण: जीएसटी कपात तसेच जीएसटी संरचनेत बदल झाला आता सेबीने काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्या नियमावलीत परिवर्तनाला अंतिम मंजुरी दिली आहे. तुहीन कांता पांडे यांनी सेबीचा का
मॉस्को:शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता यूएसजीएसने ७.४ असल्याचे म्हंटले जात आहे. तर जर्मन भूविज्ञान संशोधन केंद्राच्य
महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारामुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला मान्सून महाराष्ट्रात पुन्हा परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिनांक १६ ते १८
मुंबई: मुंबईतील भायखळ्याच्या के. पी. रोडवर पार्सलचा ट्रक उलटून अपघात, वाहन चालकाला झोप लागल्यानं अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे, रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटल्यानं वाहतूक कोंडी तर झाली आ
पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यांपैकी काही हिंदू गटांनी दावा केला आहे की दर्ग्याखाली मं
पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू: लक्ष्मण हाकेंचा टोलाबीड: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर ओबीसी समाजातील तरुणांच्
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका सभेला संबोधित करतील, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.गेल्या दोन वर्षांपासू
मिझोरम, मणिपूर आणि आसाममध्ये ३५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे उद्घाटन करणारप. बंगाल आणि बिहारमध्ये ३६,००० कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करणारनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्
राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची चर्चा नेहमीच होत असते. वाहनांच्या माध्यमातून होत असलेले प्रदूषण, पीकं काढल्यानंतर हरियाणा शेतातील पाचट जाळल्याने होणारे प्रदूषण, दिवाळी-दसरा हे सण जवळ आल्या
नागपूरच्या अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले. भाजप आणि काँग्रेस यांच्यात राजकीय वितृष्ट अतिशय टोकाचे असले तरी कें
विद्यार्थ्यांची प्रगती होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन अध्यापकांनी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र काही ठिकाणी स्वत:ला अतिहुशार समजणारे अध्यापक तुला काहीच येत न
पंचांगआज मिती भाद्रपद कृष्ण षष्ठी ७.२५ पर्यंत नंतर सप्तमी शके १९४७ पर्यंत, चंद्र नक्षत्र कृतिका योग विष्कंभ. चंद्र राशी वृषभ. शनिवार, दिनांक १३ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२५, मुंबईचा च
मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता करून देण्याच
मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड नसतानाही दातांसाठी तितकेच हानिकारक असतात. हे पदार्थ दातांच्या संरक्षणासाठी असल
अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या शिर्डीत रोज लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिर परिसरातील या भाविकांच्या ल
काठमांडू: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि 'जनरेशन झेड' (Gen-Z) तरुणाईच्या जोरदार आंदोलनानंतर अखेर माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्
शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी वाचवले आहे. त्यांच्या पालकांविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आ
मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने 'नेवी नगर रायफल चोरी' प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आरोपी अग्निवीर राकेश दुब्बला (२२) आणि तक्रारदार आलोक सिंग एकमेकांना ओळखतात, असे तपासा
बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कैलास सरवदे
कणकवली: माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक घटना कणकवली तालुक्यातील वारगाव, सोरफ-सुतारवाडी येथे घडली आहे. दारूच्या व्यसनाने एका मुलाला इतके हैवान बनवले की, त्याने आपल्या ८० वर्
बीड: बीडच्या गेवराईतील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, ही आत्महत्या आहे की घातपात यावरून सध्या बरीच उलटसुलट चर्
मुंबई : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या क्रमवारीत महावितरणने १०० पैकी ९३ गुण मिळवूनप्रथम क्रमांक मिळविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने केलेल्या कामगिरीमु
मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं नाव अग्रेसर ठरतं. २००८ साली निर्माता असित मोदी यांनी सुरू केलेली ही मालिका तब्
मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी चित्रपट ‘तू माझा किनारा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. कुटुंब, नातेसंबंध आणि बदलत्य
मुंबई : बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने आंध्र प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसा
मुंबई: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या ७५ प्रमुख बस थांब्यांवर मोफत वाचन कक्ष उघडण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी
प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्याबाबत सर्वांचे एकमतनवी दिल्ली : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठात ३३ वर्षांपासून असलेली माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत कोल्हापूरला पाठवण्
मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग मुंबई: गुजरातमधील कांडला येथून मुंबईला येणाऱ्या स्पाइसजेटच्या Q400 विमानाचे बाहेरील चाक उड्डाणानंतर लगेचच धावपट्टीवर निखळून पडले. त्यामुळे हे विमान मुंब
ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांचे भुजबळांनी केले सांत्वन, म्हणाले...लातूर: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या यशस्वी आंदोलनामुळे, ओबीसी आरक्षण सं
सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील दोन महिन्यापूर्वी दूषित पाण्यामुळे मोदी परिसरात दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला
मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोग बिहार प्रमाणेच महाराष्ट्रातही मतदार याद्यांची सखोल फेर
मुंबई : या वर्षी शारदीय नवरात्रोत्सवाचा शुभारंभ २२ सप्टेंबर २०२५ रोजी होत आहे. नवरात्रोत्सव हा देवी दुर्गेच्या उपासनेचा आणि भक्तिभावाचा अत्यंत पवित्र काळ मानला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उ
प्रतिनिधी:भारताच्या किरकोळ महागाईत (Retail Inflation) निर्देशांकात इयर ऑन इयर बेसिसवर ऑगस्टला २.०७% वाढ झाली आहे. सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाने दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर
दुकानदाराच्या विचित्र वक्तव्याने भाविक संतप्तसोलापूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा बाबत शहरातील एका दुकानदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आह
मोहित सोमण:अर्बन कंपनीच्या आयपीओने (Urban Company IPO) अखेर शानदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या दिवशीही आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एकूण आयपीओला १०८.७२ पटीने सबस्क्रिप्शन
जम्मू काश्मीर: माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी येत आहे. गेल्या १७ दिवसांपासून स्थगित केलेली यात्रा पुन्हा सुरू होऊ शकते अशी माहिती मिळत आहे. विश
मोहित सोमण:शेअर बाजारात आज तुल्यबळ वाढ झाली. अखेरच्या सत्रात बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ३५५.९७ अंकांनी वाढत ८१९०४.७० पातळीवर व निफ्टी १०८.५० अंकाने वाढत २५११४ पातळीवर स
शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे मागणीमुंबई: चिथावणीखोर वक्तव्य करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर कारवाई करा अशी मा
या प्रश्नाचे खरे उत्तर देण्याची छगन भुजबळ यांची मराठा समाजाच्या सुशिक्षित नेत्यांकडे मागणीनाशिक : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे आहे तर ते का पाहिजे, या प्रश्नाचे उत्तर त
मुंबई: महाराष्ट्रातील असे अनेक तरुण आहेत, जे पोलिस अधिकारी किंवा कॉन्स्टेबल बनण्याचे स्वप्न उरी बाळगून आहेत, आणि त्यासाठी जीवतोड प्रयत्न देखील करत आहेत. मात्र याबरोबरच असेही काही तरुण आहेत
मोहित सोमण:फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीच्या अनिश्चितेमुळे युएस बाजारासह जगभरातील सोन्यात मोठी वाढ नोंदवली गेली. भारतही दरवाढीच्या बाबतीत मागे राहिला नसून आज सोन्याच्या किंमतीत मोठी व
नवी मुंबई: पनवेल तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत खैरणे गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर गांजा व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. गावाजवळील एका दुकानावर पोलिसांनी छापा टाकून ११७० ग्रॅम गांजा आण