यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या राजनैतिक नेत्या मारिया कोरोना मचाडो यांना जाहीर झाला आहे. मचाडो यांनी व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी लोकशाही अधिकांरांना प्रोत्साहन देण्यासाठ
प्रत्येक पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपआपल्या पक्षाची नेमकी ताकद किती आहे हे तपासण्याच परिमाण आहे. सर्वच राजकीय पक्षांना वाटत असतं, की आपली ताकद फारच वाढली आहे. प्रत्
पंचांगआज मिती अश्विन कृष्ण सप्तमी १२.२४ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र आर्द्रा, योग परिघनंतर शिव, चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर २१ अश्विन शके १९४७, सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५. मुंबई
मुंबई: मध्य रेल्वेच्या कर्जत विभागात तांत्रिक देखभालीची आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी सलग दोन दिवस, म्हणजे सोमवार आणि मंगळवारी, तीन तासांचा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सोमवार, दिनांक
विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील एका अत्यंत रोमहर्षक आणि हाय-स्कोअरिंग सामन्यात, भारतीय महिला संघाला ३३० धावांचे मोठे लक्ष्य देऊनही गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून ३ गडी राखून प
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपला ३२ वा वाढदिवस एक विशेष अंदाजात साजरा केला. आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात करताना त्याने माहिका शर्मासोबत समुद्रकिनाऱ्यावर हा दिवस अतिशय स
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी आणि धनत्रयोदशी यांसारख्या सणांच्या हंगामात ग्राहक दुकानदारांकडून भारतीय उ
मुंबई : ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुकामेवा हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. त्यामध्ये खजूर हे एक महत्त्वाचे फळ असून, ते नियमितपणे खाल्ल्यास शरीर सुदृढ राहते आणि विविध आजारांपासून सं
मुंबई : पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. विशेषतः ३०-३५ वर्षांनंतर अनेक पुरुषांच्या केसांची घनता कमी होऊ लागते, तर काहींना तरुण वयातच केसगळतीची समस्या जाणवू लागते. काही पुर
काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावेमुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात
विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३३१ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्ह
चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्ट आपला निर्णय जाहीर करणार आहे. या दुर्घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाला होता
पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप झाल्यानंतर काही जागांवरुन वाद झाला आणि नवा पेच निर्माण झाला. अखेर हा पेच सुटला आणि एनडीएने जागावाटपाचे नवे सूत्र जाहीर केले. यानुस
नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या अतिरेक्यांना जीवंत अथवा मृत अवस्थेत पकडण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार करण्यात आले. य
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदी धरण बांधले जात असून या धरण प्रकल्पांतर्गत सहा गावांचे पुनर्वसन करून त्यांची
सफाळे :पश्चिम रेल्वेच्या विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.मिळालेल्या मा
नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना दिल्लीच्या जेटली स्टेडियमवर सुरू आहे. याआधीचा अहमदाबादचा कसोटी सामना भारताने एक डाव आ
मुंबई : दिवाळी जवळ येताच सगळीकडेच साफसफाईची लगबग सुरू झाली आहे. यात सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. अभिनेत्री सोहा अली खान हिने नुकताच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती घरात नाही तर जिम
नवी दिल्ली : सध्या बहुसंख्य भारतीय जो आहार घेतात त्यात कर्बोदकांचे प्रमाण खूप जास्त आहे. या आहारात प्रथिने आणि हेल्दी फॅट्सचे प्रमाण कमी आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआ
नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात असून, त्यांनी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल २० किल
राजगड : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे पर्यटकांची पळापळ झाली. संजीवनी माची परिसरात भ्रमंतीसाठी आलेल्या अंजली पाटील (वय 24) या युवतीवर हल्ला
मुंबई : बॉलिवूड का बादशाहा अशी ओळख असलेला शाहरुख खान नेहमीच कोणत्या तरी कारणामुळे लक्ष वेधून घेतो. असाच लक्षवेधी क्षण फिल्मफेअर पुरस्कारादरम्यान घडला. पुरस्कार घेण्यासाठी अभिनेत्री निशां
तवांग : चीन सीमेजवळच्या भारतीय गावांचा झपाट्याने विकास सुरू आहे. तवांग जिल्ह्यातील सीमेजवळच्या १५० गावांमध्ये केंद्र सरकारच्या व्हायब्रंट व्हिलेज योजनेंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासा
नवी दिल्ली : आर्यन खान विरोधात झालेल्या चर्चित ड्रग्ज प्रकरणात तपास करणारे नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागाचे माजी प्रमुख समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शाहरुख खानचा म
काबुल : अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर असताना पाकिस्तानने अफगाणिस्तावर एअर स्ट्राईक अर्थात हवाई हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तान विरोध
तीळ खाण्याचे फायदे जाणून तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल. तीळ केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी एक सुपरफूड देखील आहे. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्हीही तीळ आरोग्यासाठी अत्यंत फाय
७० वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘लापता लेडीज’ आणि ‘किल’ यांनी जिकंले सर्वोच्च पुरस्कार, अभिषेक बच्चन-आलिया भट्ट यांचा प्रमुख सन्मान११ ऑक्टोबर २०२५ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील ईकेए
मुंबई: अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृण्मयी देशपांडेचा मनाचे श्लोक हा मराठी चित्रपट १० ऑक्टोबर रोजी राज्यभर प्रदर्शित करण्यात आला. मात्र चित्रपटाच्या नावावरुन प्रदर्शनापूर्वीपासूनच वाद सुर
नवी दिल्ली : देशभरातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. या निर्णयांतर्गत ज्या अंतर्गत मतदारांना मतदान करण्यासाठी १२ वेगवेगळ्या प्
मुंबई: जागतिक कन्या दिनानिमित्त 'आशा' या चित्रपटचे विशेष स्क्रिनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडले. या विशेष स्क्रिनिंगला खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची खास उपस्थित होती. तसेच केंद्रीय राज
चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी, विहिरी व बांधकामे ताब्यात घेण्यात आली होती. दीर्घकाळ प्रलंबित असलेला मोबदला अखे
अधिकाऱ्यांच्या वाहन सेवांमध्येच पहिली कपातमुंबई : मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतरही अधिकाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची सेवा दिली जात असून या ही सेवा खासगी ट्रॅव्हल्स
माणगाव-दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या अवजड वाहतूक आणि अतिवृष्टीने पडलेले खड्डे भरून काढावेत तसेच खारगाव खुर्द आणि सकलप गावाजवळ एसटी पिकअप शेड उभारावी अशी मागणी माजी सभा
जव्हार शहरातील तब्बल १२ अंगणवाडी केंद्रांवरील गरोदर माता आणि बालकांसाठी सुरू असलेले लसीकरण व आरोग्य तपासणीचे काम गेल्या तीन महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहे. या अचानक खंडित झालेल्या
मेट्रो सेवेच्या वेळांमध्ये बदलमुंबई : मेट्रो मार्गिका ७ (गुंदवली –ओवरीपाडा) ला मेट्रो मार्गिका ९ (पहिला टप्पा – दहिसर पूर्व ते काशीगाव) शी जोडण्याच्या कामासाठी आवश्यक प्रणाली एकत्रीकरण आणि
मुंबई : जेव्हा तुंबाड (२०१८) प्रदर्शित झाला तेव्हा त्याने सर्व चित्रपट शैलींच्या सीमा तोडून स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले. हा चित्रपट दृश्यदृष्ट्या सुंदर होता आणि त्याची कथा भावनां
मुंबई : न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतर खाने बंद केले जात असतानाच गोरेगाव पश्चिम भागातील जवाहर नगर परिसरातील हिराबाई पटेल मार्गावरील जैन मंदिराजवळील कबुतर खाना आजही सुरुच आह
धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीपूजनेची सुरुवात. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांसाठी चांदी हा अधिक परवडणारा आणि शु
देशातील मतदार यादींचे गहन पुनरावलोकन (एसआयआर) लवकरच टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. आगामी २०२६ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असलेल्या राज्यांमध्ये
बदलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान थेट बससेवा सुरु केली आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या उपस्थितीत शुक्
मुंबई : मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी जैन समुदायाकडून दादरच्या योगी सभागृह येथे प्
मुंबई : नुकतीच संपूर्ण मेट्रो-३ मार्गिका कार्यान्वित होत असताना, मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटडने (एमएमआरसीएल) आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई मेट्रो-
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ४२ हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभदेशाच्या स्वावलंबनासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दोन महत्त्वाच्या नवीन योजना सुरू केल्या जात आहेत. शे
विंडहोक: क्रिकेट जगतात नामिबियाने एक मोठा उलटफेर केला आहे. नामिबियाने त्यांच्याच घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ४ गडी राखून पराभव क
मुंबई :सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यापूर्वी चित्रपटाच्या टिझरच्य
मुंबई: भारतीय कर्णधार शुभमन गिल टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवत आहे. गिलने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. गिलचे हे कसोटी क्रिकेटमध
नवी दिल्ली: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शनिवारी गंभीर संघर्षामध्ये बदलला. येथे अफगाण तालिबानी सैन्याने पाकिस्तानच्या विविध सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये हल्ला केला. हे हल्ले प
कराची :अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर तालिबान आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये भीषण संघर्ष झाला आहे. ताज्या अहवालानुसार, या चकमकीत १२ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असून, अफगाण सैनिकांनी
मुंबई : देशभरात सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्य शिल्लक आहेत. महाराष्ट्र राज्यात ५,८६६ कोटी रुपये बेवारस स्थितीत पडून आहेत, ज्यात वैयक्तिक खात्यांच
लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकरमनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. एकमेकांशी जुळवून राहणे, परस्परांना सहकार्य करणे हेच मानवी जीवनाचे सौंदर्य आहे. परंतु जेव्हा आपण आपापसांत भांडतो, ते
कथा : प्रा. देवबा पाटीलबरं का मुला-मुलींनो! जगदेवरावांना दोन मुली होत्या. सीता आणि नीता. ह्या दोघी जुळ्या बहिणी होत्या. वयाने असतील अंदाजे तुमच्याच वयाच्या. रंगरूपाने तशा साधारणच पण दिसायला ए
वर्षभर तणावग्रस्तता अनुभवल्यानंतर, धकाधकीचे दिवस सहन केल्यानंतर दिवाळीनिमित्त येणारी आणि सर्वदूर पसरणारी प्रसन्नता हवीहवीशी वाटते. दिवाळीचे पदरव सर्वप्रथम बाजारात जाणवतात. ग्राहकांची
कथा : रमेश तांबेएक होता अजय अन् दुसरा होता विजय दोघे होते फारच उनाड कुणावरही पडायची त्यांची धाड दिसला कुणी कर टवाळी आला कुणी मार टपली कुणाच्या दप्तरातले पुस्तक लपव कुणाचा डबा अलगद पळव! शेवटच
मराठी कादंबरीच्या इतिहासात श्री. ना. पेंडसे यांचे महत्त्वाचे स्थान आहे. गेल्या शंभर वर्षांतील मराठी कादंबरीकारात पेंडसे यांचे स्वतंत्र स्थान आहे. मराठी वाचकांच्या मनावर १९४० ते १९८० अशी च
आनंदी पालकत्व: डॉ.स्वाती गानूमुलांची नेहमी अशी अडचण असते की, आम्हाला अभ्यासासाठी अजिबात मोटिव्हेशन नसतं. अभ्यास करावासाच वाटत नाही. स्वयंप्रेरणा नसते मग इच्छा होत नाही अभ्यासाची.अशा वेळेस
नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरेपरवा झालेल्या कोजागिरीला सिनेरसिकांना एक गझल नक्की आठवली असणार. सुमारे १०९ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या बदायू शहरात जन्मलेल्या शकील बदायुनी यांची ती गझल
महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरेकश्यप ऋषी व त्यांची पत्नी दिती यांना हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष व लहान बहीण होलिका अशी तीन अपत्ये होती. यापैकी हिरण्याक्षचा वध श्री विष्णूंनी वराह अवतार
संवाद: गुरुनाथ तेंडुलकरपंधरा दिवसांपूर्वी माझ्या एका गृपमधल्या मित्राचा फोन आला. ‘तेंडल्या, पुढच्या सोमवारी संध्याकाळी फ्री राहा. आपल्याला नाईटआऊटला जायचंय. आपला अख्खा ग्रुप तयार झालाय.
प्रा. नंदकुमार काकिर्डेआपल्या देशावर इंग्रजांचे राज्य असताना त्यांनी स्थापन केलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाला (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन- यूपीएससी) याच सप्ताहात १०० वर्षे पूर्ण झाली.
मनस्विनी : पूर्णिमा शिंदेमानवाचे सामाजिक जीवन व मनामध्ये त्याच्या विचारांची देवाणघेवाण, आदान-प्रदान, संपर्क, विशिष्ट संबंध अत्यंत मोलाचे असतात. मग ते संबंध कौटुंबिक, व्यवहारी किंवा सामाजि
साप्ताहिक भविष्य, १२ ते १८ ऑक्टोबर २०२५धाडसी निर्णय घ्यावे लागतीलमेष : कलाकार तसेच साहित्य क्षेत्रातील जातकांना प्रसिद्धीसह धनलाभाचे योग. नवीन कामे मिळतील. पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळू
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२५ निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली कशी असेल यावर राज्य शासनाच्या वतीने अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ०९ ऑक्टोबर रो
मुंबई: स्वच्छ, हरित इंधनाकडे (Cleaner, Green Fuels) वळण्याच्या अनिवार्य आदेशाचे पालन करण्यात अपयशी ठरलेल्या शहरातील मोठ्या संख्येने बेकरींना कारण-दर्शवा नोटीस (show-cause notices) जारी करण्याची तयारी बृहन्मुंबई म
सरकारने अधिसूचना जारी केल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहितीमुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जमीन मोजणी प्रकरणे आता ३० दिवसांमध्ये मार्गी लागणार आहेत. या संदर्भात महसूल विभागान
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीचे काम; अनेक गाड्या रद्द, वळवण्यात आल्या किंवा अर्ध्यातच स्थगितमुंबई: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने आगामी काळात नियोजित असलेल्या मेगा ब्लॉक्सच्
विधानसभेच्या २४३ जागांमध्ये १०१ जेडीयू , १०० भाजप , २९ लोजप (आर), ७ हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि ६ राष्ट्रीय लोक मोर्चापाटणा : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे जागा वा
मुंबई : उत्कृष्ट कथानक असलेला फुलवंती हा संगीतबद्ध चित्रपट २०२४ मध्ये आला होता. आज त्याला एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त फुलवंतीने म्हणजेच प्राजक्ता माळीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.मराठी इ
विशाखापट्टणम : टेक कंपनी गूगल भारताच्या डिजिटल क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आशिया खंडातील सर्वात मोठे डेटा सेंटर क्लस्
मंत्री नितेश राणे यांनी दिली माहितीमुंबई : पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, राष्ट्रीय डाळी अभियान तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील ११०० ह
नवी दिल्ली : २० ऑक्टोबर रोजी भारत आणि जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक मोठी आणि खास मागणी केली आहे. प्रदूषण नियंत्
केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीसनवी दिल्ली : तुरुंगात असलेल्या विचाराधीन कैद्यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच
२५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषितशेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासाआपत्तीग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृश परि
मोहित सोमण:देशातील सर्वात मोठ्या रिटेल चेनपेकी एक असलेल्या डी मार्ट ब्रँडची मालक अव्हेन्यू सुपरमार्टने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) या तिमाहीतील कंसोल
हवामानातील बदलांचा तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या त्वचेवरही परिणाम होतो. उष्णतेमुळे मुरुमे येऊ शकतात, तर हिवाळ्यामुळे तुमची त्वचा कोरडी आणि फिकट होऊ शकते, ज्यामुळे ती ताणल्यासारखी वा
प्रतिनिधी: रिलायन्स पॉवर लिमिटेडचे वित्तीय अधिकारी (CFO) आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचे निकटवर्तीय अशोक कुमार पल यांची १७००० कोटी रुपयांच्या बनावट बँक गॅरंटी आणि बनावट इनव्हॉइसिंग प्रकरणा
इस्लामाबाद : रविवारी रात्री पाकिस्तानने (Pakistan) अफगाणिस्तानच्या (Afganistan) हद्दीत थेट हवाई हल्ला (Air Strike) केल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधात मोठा तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानची र
पुणे : पुणे तिथे काय उणे हे वाक्य केवळ म्हण म्हणून नाही, तर खरेच पुणे हे विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता हळूहळू खरेदीसाठीसुद्धा खवय्य्यांचे
मुंबई : मुंबईत सध्या कबूतरांमुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांवरून मोठा गदारोळ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर ११ ऑक्टोबर रोजी जैन समुदायातर्फे एक विशेष धर्मसभा आयोजित करण्यात आली होती.या
बेंगळुरू : महिलांच्या आरोग्याचा व कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुसंवादाचा विचार करत कर्नाटक सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना आता मासिक पाळीच्या काळ
यशस्वी जैस्वाल पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलचे शानदार कसोटी शतकनवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies 2nd Test Day 2) यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या (2nd Test) दुसऱ्या दिवशी भारतीय फलंद
नवी दिल्ली: ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) अहवालानुसार, अमेरिका आणि चीनमधील नवीन व्यापारी वाढीनंतर इलेक्ट्रिक वाहने (EV), पवन टर्बाइन आणि सेमीकंडक्टर भागांच्या किमती वाढण्याची अपेक्षा
प्रतिनिधी:एका वेगळ्या कारणासाठी एलजी आयपीओ चर्चेत आला आहे. एलजी (LG Electronics Limited) कंपनीच्या ११६०७.०१ कोटी आयपीओला बाजाराला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे एकूण आयपीओला ५४.०२ पटीने सबस्क्रिप्श
प्रतिनिधी:चांदी आज सर्वोच्च पातळीवर गेली आहे. आज सकाळीच कालच्या तुलनेत प्रति ग्रॅम ३ रुपयांनी चांदी महागली असून गेल्या संपूर्ण आठवड्यात प्रति ग्रॅम दरात तब्बल २१००० रूपयांनी महागली आहे. आ
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा प्रश्न (Pigeon Feeding Issue) मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. कबुतरांना दाणे टाकण्यावरून सुरू असलेल्या या वादाने आता धार्मिक वळण घेतले आहे. या आंदोल
मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हार्दिक आणि मॉडेल-अभिनेत्री माहिका शर्मा यांचा एक व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झ
मुंबई : महाराष्ट्रातील ॲपवर आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) शिस्तबद्धता, प्रवासी सुरक्षेचा अधिक भर, तसेच सेवा गुणवत्तेत पारदर्शकता यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र
प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कृषी क्षेत्रासाठी ३५४४० कोटींच्या दोन प्रमुख विकासात्मक योजना सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी डाळींचे अभ
प्रतिनिधी:स्टेट बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की ११ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर नियोजित देखभालीच्या कामांमुळे त्यांच्या काही सेवा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध नसतील. या हालचालीचा
मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी झुकेन बर्ग यांनी त्यांच्या सोशल मिडीया खात्यावरुन मेटाच्या नव्या फिचरची ओळख करुन दिली आहे. मेटाच्या या नव्या फिचरमुळे आता विविध भाषांमध्ये रिल्सचे भाषांत
मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ हिने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांवर, विशेषतः पती पियुष रानडेसोबतच्या नात्याबद्दल धक्कादाय