महायुती सरकारचा निर्णय; 'मेट्रो-८'च्या जोडणीस मान्यता, २२ हजार ८६२ कोटींचा खर्च अपेक्षितमुंबई : जगातील प्रमुख विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्रोने जोडण्याचा न
प्रतिनिधी: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन युनियनबरोबर भारताचा द्विपक्षीय करार झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले आहे. ज्यामुळे आता युरोपियन युनियन क्षेत्रात भारतीय निर्यातदारा
मुखमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे निर्दश समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर - गोंदिया, भंडारा - गडचिरोली महामार्ग कामास गती द्यावी प्रकल्पांचे कामेत विहित कालावधीत पूर्ण करावी, प
मोहित सोमणजगभरात असे म्हणतात प्राथमिक सेवा गावोगावात असतील की नाही याची शाश्वती नाही. परंतु प्रत्येक स्त्रीच्या अंगावर दागिना लागतोच. इतके महत्व दागिन्यांचे भारतीय संस्कृतीत मानले जाते.
श्रीनगर विमानतळावरील येणारी - जाणारी सर्व उड्डाणे सततच्या बर्फवृष्टीमुळे आणि खराब हवामानामुळे रद्द करण्यात आली आहेत. नवीन बर्फवृष्टी झाल्याने श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग देखील बंद
पुणे : विद्यमान सरपंच सासू आणि शिक्षक पेशात असलेल्या सासर्यांच्या घरात एका उच्चशिक्षित इंजिनिअर विवाहितेचा छळापोटी करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना सोरतापवाडी येथे घडली आहे. दीप्ती मगर-
ईव्ही स्थानकांना प्राधान्य देण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देशमुंबई : बदलत्या काळाची चाहूल ओळखत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी ठोस पाऊल टाकत, राज्याचे परिवहन मंत्री तथा एस
मुंबई : मराठमोळा रील स्टार प्रथमेश कदम याच्या अकाली निधनाच्या खबरांनी सोशल मीडिया विश्वासह संपूर्ण मराठी मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालय
पुणे : पुण्यातील सोरतापवाडी (ता. हवेली) येथे एका २८ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. दीप्ती मगर-चौधरी असे या दुर्दैवी विवाहितेचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा येथे होणाऱ्या 'इंडिया एनर्जी वीक (IEW) २०२६' च्या चौथ्या आवृत्तीचे ऑनलाईन उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि यु
बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका क्रिकेट सामन्यानंतर झालेल्या वादाचे पर्यावसान भीषण हत्याकांडात झाले आहे. किरकोळ वादातून एका २७ वर्षीय तरुणाने आपल्या मित्राच्या चालत्या कार
सोमवार २६ जानेवारी रोजी स्पीकर कोसळून एका तीन वर्षांच्या चिमूरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विक्रोळी येथे घडली. विक्रोळीच्या टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार
पुणे : पुण्यातील वाघोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका आईनेच आपल्या पोटच्या ११ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आ
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली. प्रामुख्याने जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी विक्रीच्या दबावामुळे सेल ऑ
जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचाराचे फुंकले रणशिंग२८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी पर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे राज्यभर घेणार प्रचार सभासातारा ( महाबळेश्वर) : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच
भोपाळ : देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'एम्स' (AIIMS) रुग्णालयातून सुरक्षेला आव्हान देणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात कार्यरत असलेल्या वर्षा सोनी य
मोहित सोमण: भारत व ईयु एफटीएसाठी अनिश्चितता व युएस इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी आज एकदा अस्थिर कौल दिला आहे.त्यामुळे सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात हृदय पिळवणारी घटना घडली आहे. ७७ व्या प्रजासत्ताक दिनी सगळीकडे उत्साहाचं वातावरण असताना या आनंदात मिठाचा खडा पडला. मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिष
कोलकाता : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, कोलकात्याच्या आनंदपूर परिसरात सोमवारी पहाटे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका सुक्या अन्नाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याला आणि शेज
TOP BLOOD TESTS TO DO EVERY YEAR : गंभीर आजार वेळेवर ओळखता यावेत आणि ते टाळता यावेत यासाठी वर्षातून एकदा नियमित आरोग्य तपासणी (हेल्थ चेकअप) करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रेगुलर ब्लड टेस्ट करणं तुमच्या एकूण आरोग्य
मुंबई : राज्यातील किमान तापमानात चढ-उतार सुरूच असून थंडीची तीव्रता कमी-अधिक होत आहे. त्यातच मुंबई शहर आणि उपनगरांतील काही भागांमध्ये येत्या काळात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या (Bank Strike) ५ दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या मागणीसाठी २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे देशभराती
बिजापूर/रायपूर : रविवारी २५ जानेवारीला छत्तीसगडमधील बिजापूरच्या उसुर पोलीस स्टेशन परिसरात आयईडी स्फोट झाला. इथे सुरक्षा दलांचे नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू होते . ऑपरेशन सुरू असताना कर्रेगुट्
पंचांगआज मिती माघ शुद्ध नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग शुक्ल चंद्र राशी मेष. भारतीय सौर०७ माघ शके १९४७.मंगळवार दिनांक २७ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय १२.५२ ए
झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात बुडाली. बुडालेल्या बोटीत ३५० पेक्षा जास्त नागरिक होते. यातील अनेकांचा बुडून मृत्य
धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा त
नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात परेडचे आयोजन करण्यात आले होते. या संचलनात महाराष्ट्रासह एकूण १७ राज्य आणि केंद्रश
मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित प्लॅन मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. नागपूर ते मुंबई या
नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नव
मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे कारण अद्याप समजलेले नाही. पण तो काही दिवसांपासून आजारी होता आणि या आजारपणातच त
बर्न : सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज (CHPM) या स्विस मिलिटरी थिंक टँकने ४७ पानांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानवर निर्ण
पंचांगआज मिती माघ शुद्ध अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अश्विनी. योग साध्य ०९.११ पर्यंत नंतर शुभ. चंद्र राशी मेष भारतीय सौर ०६ माघ शके १९४७. सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१
चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी रविवारी केंद्र सरकारला इशारा दिला आह
वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा देत सांगितले आहे की, कॅनडाने जर चीनसोबत कोणताही व्यापार करार केला, तर त्यावर १०० टक्के शुल्क (टॅरिफ) लावले जाईल. ट
नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ‘पंचम’ हा विशेष व्हॉट्सअॅप चॅटबॉट लाँच केला आहे. आता घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचा
कोपरगाव : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील नॅशनल बाल भवन येथे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ब्
गुवाहाटी : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय नोंदवला आहे. सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोराव
नांदेड : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला सत्य,धर्म आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी निर्भीडपणे उभे राहण्याची प्रेरणा दे
पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून तेजस्वी यादव यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आ
नेहा जोशी, mgpshikshan@gmail.comकोर्टाची पायरी शहाण्या माणसाने चढू नये’ असे म्हणतात. पण काहीवेळा ती पायरी चढून न्याय मिळवावा लागतो. तसेच काहीसे या केसमध्ये झाले. पुण्यातील दोन भावांचे हे कुटुंब, त्यातील
श्री. एस. सुंदर, (लेखक श्रीराम फायनान्स कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि सीएफओ आहेत.)भारताचे आर्थिक विश्व झपाट्याने विकसित होत असताना बचत करणाऱ्या व्यक्ती अधिक विचारपूर्वक निर्णय घेताना
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.comआपण बघणार आहोत निफ्टी ५० मधील आणखी एक कंपनी आणि खासगी क्षेत्रातील दिग्गज आणि सर्वात मोठी बँक ‘एचडीएफसी बँक’एचडीएफसी बँक (HDFC Bank) ही भारतातील सर्वात मोठी खासगी
महेश देशपांडेभारतात टोल व्यवस्था पूर्णपणे कॅशलेस होणार, ही सरत्या आठवड्यातील पहिली रंजक बातमी, तर भारताच्या निर्यातशुल्काचा अमेरिकेला तडाखा बसला, ही अशीच एक खास बातमी. भारतीय आर्थिक विका
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. केंद्राने २०२६ साठी पाच जणांना पद्मविभूषण, तेरा जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्क
मुंबई : केंद्रातील मोदी सकारने पेन्शन अन् पगार वाढीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि सार्वजनिक क्षेत्रातील जनरल विम
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी होणार अनावरणमहानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी यांच्या संकल्पनेतून, उद्योजक सिंघानिया यांच्या सहकार्याने वाहनाला नवी झळाळीसन १९
मुंबई :मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून हजारो वर्षांची नदीसारखी अविरतपणे वाहणारी सांस्कृतिक परंपरा आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्ण
सिंधुदुर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने बिनविरोध विजयाची मालिका सुरू ठेवली असतानाच, कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडत आहे.
अंधार कोणाच्या आयुष्यात नाही असं होतं का? कधी बाहेरचा, तर कधी आतला, पण प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या तिमिरातून चाललेलाच असतो. मात्र त्या तिमिरात थांबणं नव्हे, तर त्यातून तेज शोधणं हेच खर
मनस्विनी,पूर्णिमा शिंदेप्रेम हे आपल्या संस्कृतीचं पवित्र मूल्य. शब्दांना प्रेमाचा ओलावा लागला की जीवनालाच एक सुरेल सूर प्राप्त होतो. प्रेम कुणावर करावं ? याचं उत्तर कुसुमाग्रज देतात. प्रे
मुंबई : कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने निलंबित करण्याचे सक्त निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप
जीवनगंध,पूनम राणेविवारचा दिवस होता. खूप दिवस घराची साफसफाई करणे बाकी होते. आईने आदल्या दिवशी सर्वांना बजावून सांगितले होते की, उद्या सर्वांनी लवकर उठायचे.कारण उद्या आपल्याला घराची साफसफाई
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवार २५ जानेवारी २०२६ रोजी १३० व्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. याप्रसंगी पंत
संवाद,गुरुनाथ तेंडुलकरडोंबिवलीचे ट्रेकर विजय वाठारे (आनंद यात्रा पर्यटन) यांनी तीन दिवसांची हरिश्चंद्रगड पदभ्रमंती आयोजित केली आहे असं समजलं. आतापर्यंत नुसतं ऐकलं होतं, पण कधीच कुठला ट्र
स्मृतिगंध,लता गुठेमहाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो, ज्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्या जनसामान्यांमध्ये जागृत आहेत. त्यापैकीच एक म्ह
र्वी एकंदर समाजाच्या मानसिकतेचा विचार करून सिनेमाचे कथानक आणि गाणीही लिहिली जात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बरीच वर्षे देशाच्या नव्या उभारणीचा विचार सिनेमाच्या कथानकात, तत्कालीन लोकप्रि
नद्या सतत वाहत असतात. वाहणे हा त्यांचा धर्म. अनेक नद्या समुद्राला मिळतात. वाफ होऊन आकाशात जातात आणि पावसाच्या रूपाने खाली येतात. चराचराला संजीवनी देणे, आतबाहेर ओल-हिरवाई जिवंत ठेवणे हे त्यां
शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेगबहादूर यांना संपूर्ण भारतात “हिंद द चादर” (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदरा
मुंबई : मालाड स्टेशनवर शनिवारी रात्री प्राध्यापक आलोक सिंह यांची हत्या झाली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी ओंकार शिंदे (२७) याला अटक केली आहे. ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्यावरुन वाद झाला आणि ओ
खेळ खेळूया शब्दांचाशब्दांवर साऱ्यांची मालकीतीन अक्षरी शब्दांची ही‘की’ची करामत बोलकीदाराची बहीण कोणतिला म्हणतात खिडकीमातीची भांडी कसली?ही तर आहेत मडकीस्वतःभोवती फिरण्यालाघेतली म्हणत
प्रतिभारंग,प्रा. प्रतिभा सराफमाझ्या घरी संध्याकाळी जेवायला पाहुणे येणार होते. आज संध्याकाळी बागेत फेरफटका मारता येणार नाही, असे वाटत असतानाच अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक झालेला होता. म्ह
पंचांगआज मिती माघ शुद्ध सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र रेवती.चंद्र राशी मीन. भारतीय सौर ०५ माघ शके १९४७. रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ . मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ११.२२ ,मुंबईचा
कथा,रमेश तांबेराजूला गोष्टीची पुस्तकं वाचायचा खूपच नाद होता. राक्षस-परीच्या गोष्टी तर त्याला खूपच आवडायच्या. शिवाय भुताखेताच्या गोष्टी वाचतानाही तो अगदी देहभान विसरून जायचा. एके दिवशी तो
सीता व नीता या दोघी जुळ्या बहिणी खूपच हुशार होत्या. त्यांच्याकडे सुट्टी असल्याने शहरातील त्याची प्राध्यापिका मावशी आलेली होती. मग या दोघीजणी त्या मावशीला रोज सायंकाळी आपली शाळा सुटल्यावर
साप्ताहिक राशिभविष्य, २५ ते ३१ जानेवारी २०२६आरोग्य उत्तम राहीलमेष : आरोग्य उत्तम राहिल्यामुळे मानसिकता सुधारेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपल्या समोरील कामे आपण उत्साहाने आणि वेगाने पूर्ण
नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार २६ जानेवारी २०२६ रोजी राजधानी नवी दिल्लीत कर्तव्य पथावर परेड अर्थात संचलन होणार आहे. या परेडच्या माध्यमातून देशाचे सामर्थ्य,
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 'पी पूर्व' (P-East) विभागांतर्गत येणाऱ्या गोरेगाव (पूर्व) येथील दिंडोशी मनपा वसाहत परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत दूषित आणि पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर मालाड स्टेशनवर शनिवारी रात्री ३१ वर्षांच्या प्राध्यापक आलोक सिंह यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना मालाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली
चार वर्षांच्या मुलीचा दु:खद अंतहरियाणा : हल्ली पालकांकडूनच मुलांवर शिक्षणाच्या बाबतीत अतिरिक्त ताण टाकला जातो. मुलांच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्यावर शिक्षणाचा भार टाकला जातो.
कार्यकर्त्यांचा एकजुटीने मोठ्या विजयाचा निर्धारशिरगांव : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, देवगड तालुक्यातील शिरगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांसा
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या लाँग विकेंडमुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील आंतरशहरी बस प्रवासात लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रेडबसकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, या कालावधीत महाराष्ट्
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात एका लग्नसमारंभात भीषण आत्मघाती हल्ला झाला. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार
बँकॉक : कुटुंबनियोजनासारख्या योजना राबविल्याने आता चीनसमोर लोकसंख्येबाबत नवेच संकट उभे राहिले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये देशाची लोकसंख्या अंदाजे ४ दशलक्षने (३.३९ दशलक्ष) कमी हो
इतर एअरलाईनला संधी नवी दिल्ली : डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या उड्डाण गोंधळानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाईनवर कारवाई केली आहे. प्रवाशांच्या मोठ
भाईंदर : मीरा–भाईंदर महानगरपालिकेत निवडून आलेले एकमेव अपक्ष आणि भाजपचे बंडखोर नगरसेवक अनिल भोसले स्वगृही परतले आहेत. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीदरम्यान त्यांनी भाजपला बिनश
फोडाफोडीचे राजकारण; भाजप-शिवसेनेचा बचावात्मक उपायउल्हासनगर : महापौरपदासाठी उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यामुळे नगरसेवक फुटू नयेत यासाठी दोन्ही पक्
सखोल चौकशीची मागणीकल्याण : उबाठाचे कल्याण पूर्वेतील नवनिर्वाचित चार नगरसेवक अद्यापही ‘नॉट रिचेबल’ असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर उबाठाने पोलीस ठाण्यात हरवल्याची अ
विविध भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणारठाणे : ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील भातसा नदीवरील बंधाऱ्यावर बसवण्यात आलेल्या न्युटिक गेट सिस्
अलिबाग : अलिबाग नगर परिषदेतील चार विषय समिती सभापती, तसेच सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र भाजपचे अंकित बंगेरा यांनी चारऐवजी ५ समित्या गठित कराव्यात, पर्यटन ही समिती जी आधी होती, त
शिवसेना शिंदे गटाचे ५ समित्यांवर वर्चस्व नांदगाव मुरुड : मुरुड नगरपालिकेच्या विविध विषयांच्या विषय समित्यांच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत सर्व समित्यांच्या बिनविरोध निवडी क
महापौर, उपमहापौर निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातविरार : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीपूर्वी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या विविध राजकीय पक्षांची गट नोंदणी
प्रशासकीय दिरंगाई विरोधात माजी सैनिकांचे उपोषण पालघर : नगर परिषदेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभारामुळे एका माजी सैनिकाला न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागल्याची बाब समोर आली आहे. घरपट
थंडी आणखी वाढणारनवी दिल्ली : देशभरात हवामानाचा लहरीपणा वाढताना दिसत असून कधी कडाक्याची थंडी तर कधी अचानक पावसाचा मारा असा अनुभव नागरिकांना येत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील ४८
तेलंगणा : तेलंगणामधील जगतियाल जिल्ह्यातील पेगाडपल्ली गावात सुमारे ३०० भटक्या कुत्र्यांना मारण्यात आले आहे. या भटक्या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन मारण्यात आले. गावाच्या सरपंच आणि ग्
माहितीच्या सहाय्याने प्रवाशांशी संवाद साधण्याची क्षमताविशाखापट्टणम : सध्याचे जग कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्सचे आहे. आपली बहुतांशी कामे मानव आता यंत्रमानवाकडून करून घेऊ लागला आहे. रे
आठ जणांचा मृत्यू; ८२ बेपत्ताजकार्ता : इंडोनेशियातील जावा या बेटाला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास झालेल्या भूस्खलनात आठ जणांचा मृत्यू झाला असून, ८२
उच्च न्यायालयाची केंद्र व राज्य सरकारांना नोटीसभोपाळ : मध्य प्रदेशात वाघांच्या मृत्यूत चिंताजनक वाढ झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकार
२४ तासांत २६ विमाने, ६ युद्धनौकांची घुसखोरीबीजिंग : जगाच्या पाठीवर आधीच रशिया–युक्रेन आणि मध्य-पूर्वेतील संघर्ष सुरू असताना, आता आशिया खंडातही युद्धाचे ढग गडद होऊ लागले आहेत. चीन आणि तैवान
जयपूर : राजस्थान आपल्या वन्यजीव पर्यटनात आणखी एक महत्त्वाची भर घालणार असून, अलवार जिल्ह्यातील कटी घाटी परिसरात अत्याधुनिक जैविक उद्यान विकसित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प वन्यजीव संवर्ध
अयोध्या : अयोध्येतून एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक धार्मिक उपक्रम सुरू झाला असून, राम मंदिराच्या शिखरावर फडकवला जाणारा पवित्र धर्मध्वज आता जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. सनातन संस्कृतीचा संदेश

27 C