पदाधिकार्याला ३० दिवसांच्या कारावासाची शिफारस घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले; विशेषाधिकार समितीचा कठोर निर्णयमुंबई : विधान परिषदेची प्रतिष्ठा मलीन करणे आणि घटनात्म
प्रशासकीय भार हलका करण्यासाठी निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणामुंबई : राज्यातील वाढती लोकसंख्या, शहरीकरणाचा वेग आणि भौगोलिक विस्तार विचारात घेऊन प्रशासकीय कामकाजाचा भ
विधानसभा अध्यक्षांनी घेतली गंभीर दखल; कठोर कारवाईचा दिला इशारामुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पासारख्या अतिशय गंभीर विषयावर विधिमंडळात चर्चा सुरू असताना वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या अनुपस्
मुंबई : राज्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आणि नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी महसूल विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता शासकीय मोजणी कामी 'खासगी परवानाधारक भूमापका
आमदार निलेश राणे यांचे अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण भाषण; महसुली तुटीवर व्यक्त केली चिंतामुंबई : महाराष्ट्राचा जीएसडीपी (सकल राज्य देशांतर्गत उत्पादन) ५१ लाख कोटींच्या विक्रमी टप्प्यावर पो
मुंबई : विनोद शैलीने चाहत्यांना खळखळून हसवणारा शिवाय उत्कृष्ट कन्टेन्टने प्रेक्षकानं भारावून सोडणारा छत्रपती संभाजीनगरच्या या कन्टेन्ट क्रिएटरचे अकाली निधन झाले आहे.प्रसिद्ध रील स्टार
- सैन्यदलातल्या कुटूंबातील महिलांमध्ये व्यावसायिक संधी वाढीस लागण्यासाठी करणार मदतबंगळुरु : आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ चे औचित्य साधून ॲमेझॉन इंडिया तर्फे आर्मी विमेन्स वेल्फेअर असोस
अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला.सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तब्बल ९६ धावांनी
आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, इशान किशन आणि हार्दिक पंड्या या भारतीय खेळाडूंचा या संघा
स्विगीच्या विविध ऑफरिंग्समधून मिळणार मॅरियट बॉनव्हॉयचे फायदेमुंबई : मॅरियट इंटरनॅशनलचा पुरस्कारप्राप्त ट्रॅव्हल प्रोग्राम मॅरियट बॉनव्हॉय आणि भारतातील अग्रेसर ऑन-डिमांड प्लॅटफॉर्म स
सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय विद्यार्थ्याने केवळ शिक्षक आणि पालकांच्या भीतीने स्वतःच्या अपहरणाचा ड्रामा रचला. हा
महाराष्ट्र विधानपरिषदेत आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी आखाती (Gulf) देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे कार्यरत असलेल्या महार
शिवसेना महापालिका गटनेते अमेय घोले यांनी केली महापौरांकडे मागणीमुंबई :भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत तिसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा
सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संकल्पनांवर आधारित असेल प्रवेशद्वार महापौरांनी तिन्ही प्रवेशमार्गांची केली पाहणीमुंबई :मुंबई महानगरात प्रवेशाच्या मार्गावर, मुंबईची ओळख सांगणारे संकल्पना
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या दौऱ्यात ते हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि र
- मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा; नवा कायदा करण्याचे दिले संकेतमुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही पुराव्याशिवाय केली जाणारी वैयक्तिक बदनामी आणि चारित्र्यहनन रोखण्या
मुंबई : संजय राऊत, उबाठा गट हे षंढाच्या भूमिकेत वावरत आहेत. राऊत हे षंढ असून त्यांना, शांततेचा अधिकार षंढांना नसतो तर सामर्थ्यशाली शूरवीरांना असतो याचा विसर पडलेला आहे असा घणाघात भारतीय जनता
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मध्यपूर्वेत युद्ध पेटले आहे. त्यामुळे वाहतूक ही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्याचे प्रत्येक सरकारचे काम हे
श्रीवर्धन : राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसागणिक गंभीर होऊ लागली आहे. ताज्या घटनेत श्रीवर्धन शहरात भटक्या कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केला.
नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद भारताच्या ऊर्जा क्षेत्रावर उमटू लागले आहेत. या युद्धाचा फटका देशातील गॅस पुरव
इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आ
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बहरीन देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी सोशल मीडियावर इराणसमर्थक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून सहा परदेशी नागरिकांना अटक केली
भिवंडी: सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि तिला आंतरधर्मीय विवाहासाठी धमकावणाऱ्या २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडीत टेल
नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरून चालत्या ट्रेनमधून एका तरुणीने पाण्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सुदैवाने तिच्या खांद्यावर बॅग असल्यामुळे
मुंबई : पश्चिम आशियातील संघर्ष लवकरच संपेल असा विश्वास व्यक्त करणारे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये आशाद
- इंधन संकटामुळे पाकिस्तानचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये आठवड्यात फक्त ४ दिवस, तर शाळा दोन आठवडे बंदमुंबई : इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धाचा भ
इराणमधील युद्ध कधी संपवायचे याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना तेहरानने स्पष्ट केले आहे की, युद्ध कधी समाप्त करायचे हे इराणच ठरवेल.इर
मुंबई: इराण अमेरिका, इस्त्राईल युद्धाची झळ आता जगभरात बसताना दिसत आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या या संघर्षामुळे तेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे. भारतातही पेट्रोल, डिझेल महागण्याची चिन्
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान रचत पतीनेच आपल्या शिक्षक असलेल्या पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना नुक
मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरबाबत महत्त्व
मुंबई : मालाड परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मालाड टेकडी जलाशय-२ चे बांधकाम जुने झाले असून तब्बल ४१ वर्षे जुने असलेल्या या जलाशयाच्या दुरुस्तीचे काम
मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाला आता गती देण्यात येणार असून या धरण प्रकल्पाच्या कामासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्त
मुंबई: राज्यातील मुद्रांक शुल्क विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी तसेच, प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेले 'म
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा आढावा घेतला जातो. परंतु, पुन्हा त्याची पुनरावृत्ती होतानाचे पाहायला मिळत आहे. अं
मुंबई: ‘एस आणि ‘टी' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत चक्क पुन्हा एकदा उबाठाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांनी नाट्यमय विजय मिळवला आ
मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती घडवण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. त्यानुसार, आता या विभागात कृत्रिम ब
पंचांगआज मिती फाल्गुन कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग हर्षण. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर १९ फाल्गुन शके १९४७-४८. मंगळवार दिनांक १० मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.५१ मुंब
राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटकामुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'बेस्ट' बसची सेवा सध्या व्हेंटिलेटरवर आहे, असा आरोप करीत मुंबईतील आमदारांनी सो
मुंबई : गेल्या काही वर्षांत राज्यात घडलेल्या हुंडाबळी प्रकरणांचा मुद्दा सोमवारी विधानसभेत चांगलाच गाजला. यावेळी लग्नाळू तरुणांना मुली मिळत नसल्याचा मुद्दाही चर्चेत आला. दरम्यान, सभागृहा
गांधी परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी देशाची बदनामी थांबवावीमुंबई : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार तेल आणि गॅसबाबत काळजी घेत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थि
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी आयएएस अधिकारी देवेंद्र सिंह यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली ह
मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी अभ्यंगस्नान करून घरास
मुंबई : Apple iPhone 17e नंतर आता Apple च्या पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची चर्चा सुरू झाली आहे. कंपनी लवकरच Apple iPhone 18 Pro बाजारात लवकरच आणणार आहे. लॉन्चला अजून वेळ असला तरी काही रिपोर्ट्समधून या फोनच्या डिझाइन,
-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणारमुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची कार्य
मुंबई : महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सहभागी असल्याचे आढळल्यानंतर राज्याती
मुंबई : मुंबई व आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल कर
गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे स्थान सातत्याने उंचावत आहे. गेल्या दोन वर्षांत भारताने सहा विश्वविजेतेपदे
केंद्रीय तपास ब्युरो (सीबीआय) ने अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) च्या इतर संचालकांविरुद्ध फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पंजाब नॅशनल बँक (पीएन
योहमोर : इस्रायलने लेबनॉनमधील योहमोर गावात हिझुबल्लाह या अतिरेकी संघटनेच्या तळावर हल्ला करण्याच्या निमित्ताने एक केमिकल अॅटॅक अर्थात रासायनिक हल्ला केल्याचा आरोप ह्युमन राइट्स वॉच नावा
मुंबई : ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ किताब जिंकलेली सायली सुर्वे सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सायली सुर्वे ही मराठी आणि मूळची पुण्याची परंतु तिने आतिफ या इसमाची २०१९ मध्ये घरच्यांच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'महाराष्ट्राच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा (ULB) ग्रीन म्युनिसिपल बाँड' या नाशिक महानगरपालिकेच्या पब्लिक इश्यूचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज
नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे ड्रोनचे महत्त्व आणखी वाढले आहे. याआधी रशिया - युक्रेन लढाईत दोन्ही देशांनी तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तान विरोधात ड्रोनचा श
नवी मुंबई : नवीन पनवेल येथे जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण मिळाले. नवीन पनवेल सेक्टर १४ येथील अमृतवेल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये पुनर्विकासाच्या विषयावर आयोजित सर्
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुकमुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत पुन
मुंबई: उन्हाळा वेळेआधीच तीव्र होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील तापमानाने पस्तिशी ओलांडली असून आता हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये उष्
-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणामुंबई : वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ९ मार्चपासून राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात ये
रियाध : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियात झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अल-खर्ज परिसरातील एका निवासी इमारतीवर क्षेप
इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. इराणच्या सरकारी दूरदर्शनने सोमवारी पहाटे ही घोषणा क
नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत मध्य पूर्वेतील तणावाबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी उदयोन्मुख घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या रस्ते विकास प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या निवासासाठी बृहन
- इराणने दिला अमेरिकेला थेट इशाराइराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कठोर इशारा दिला आहे. इराण आपल्या नेत्यांच्या आणि नागरिका
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि होर्मुज जलसंधीतून जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर वाढलेल्या धोक्यामुळे भारताने आपल्या तेलपुरवठ्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्या
मुंबई : अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने दणदणीत वर्चस्वासह टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडचा धुव्वा उडवत जेतेपदा
नवी दिल्ली : मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या काही महत्त्वाच्या लष्करी सुविधांना फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. इराण आ
मुंबई : पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम मुंबईसह जगभरातील शेअर बाजारांवर दिसून आला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार ९ मार्च २०२६ रोजी मुंबईचा शेअर बाजार दोन हजारांपेक्षा जास्त अ
- भारतीय दूतावासाने दिली माहितीइराणने रविवारी (८ मार्च) सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात निवासी भागात एक प्रोजेक्टाइल पडल्याने सुरुवातीला एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झ
अहमदाबाद (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील नॉकआउटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकून आपल्या टीकाकारांना बॅटनं उत्तर दिले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेड
कोहली-सॅम्युअल्स-विल्यमसनचे रेकॉर्ड्स धुळीसअहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारतीय फलंदाज संजू सॅमसनने टी-२० विश्वचषक २०२६ च्या महाअंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ८९ धावांची झंझावाती खेळी साका
मुंबई (प्रतिनिधी) : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धुव्वादार फलंदाजी पाहायला मिळाली. भारतीय संघाच्या सलामी जोडीने षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत तडाखे
- पिझ्झा दुकान आणि दुचाकी दुकानांवर कारवाईचे दिले आदेशमुंबई (विशेष प्रतिनिधी)कांदिवली परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करतेवेळी जमावाने महागरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना
मुंबई: पेट्रोल, गॅस गरवाढीचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. पण इस्रायल इराणचं हे युद्ध आता थेट पाण्यावरच वार करणार आणि आखातातले देश तहानलेले राहणार, अशी चिन्हं आता दिसू लागली आहेत. प्रत्यक्षा
मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बोगद्याचे काम सुरू आहे. वन विभागाच्या अखत्य
मुंबई: भारतीय क्रिकेट संघानं २०२६ च्या आयसीसी पुरुष टी-२०विश्वचषक स्पर्धेत शानदार कामगिरी केली. अहमदाबाद इथं झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करुन तिसऱ्
मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी मार्गावर तसेच दुभाजकाच्या छताचे काम करण्यात येणार असून यासाठी तब्बल सुमारे १९
मुंबई: आयसीसीच्या टि ट्वेंटी विश्वचषकाच्या सलग दोन स्पर्धेत विश्वचषकांवर नाव कोरण्याची भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी भेट आहे. ही कामगिरी आणि खेळी क्रि
मुंबई :टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.उप
पंचांगआज मिती फाल्गुन कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा योग व्याघात चंद्र राशी तूळ ०९.३० नंतर वृश्चिक, भारतीय सौर १८ फाल्गुन शके १९४७. सोमवार दिनांक ९ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०
विश्वविजेता भारत, फायनलमध्ये ९६ धावांनी विजयअहमदाबाद : अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने दणदणीत वर्चस्वासह टी-२० वर्ल्डकपच
अहमदाबाद : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड असा सामना सुरू आहे. या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या
अहमदाबाद: भारतीय फलंदाजांनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियच्या खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला आणि न्यूझिलंडसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. अभिषेक शर्माने फायनलसाठी राखून ठेवलेला ख
बंगाल-तामिळनाडूसह पाच राज्यांमधील निवडणुकांमुळे वेळापत्रक बदललेनवी दिल्ली :आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्च रोजी होईल. रविवारी टी-२० विश्वचषक फायनलपूर्वी याची घोषणा करण्यात आली. आधी स्पर्
९.८४ लाख मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभमुंबई : राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगापासून स
बीजिंग : भारत आणि चीन यांनी एकमेकांना प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे तर भागीदार म्हणून पाहिले पाहिजे. दोन्ही देशांनी एकमेकांकडे धोका म्हणून नव्हे तर संधी म्हणून पाहण्याची गरज आहे, असे चीनचे परर
एक हजारांपेक्षा जास्त माता-भगिनींचा महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’मध्ये सहभागमुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितमुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निम
पर्थ :ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक पिंक बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने तिसऱ्या दिवशीच भारतीय महिला संघाला १० विकेट्सनी पराभव करत कर्णधार एलिसा हिली हिला विजयी आणि अविस्मरणीय नि
ठाणे : जागतिक महिला दिन आणि समाजसुधारक डॉ.मुत्थुलक्ष्मी रेड्डी यांच्या विधानमंडळ सदस्यत्वाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेत म
नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान भारताला कच्च्या तेलाची कमतरता भासणार नाही. भारताकडे सध्या कच्च्या तेलाचा आणि रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांचा २५ कोटी बॅरल (सुमारे ४ हजा
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार टी
ओले-ओलेवर थिरकले स्टेडियम; सुखबीर-फाल्गुनीच्या गाण्यावर नाचले चाहतेअहमदाबाद : टी-२० विश्वचषकाचा समारोप समारंभ नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शानदार पद्धतीने पार पडला. या समारंभात प्रसिद्ध प
नवी दिल्ली : इराण-इस्त्रायल संघर्षानंतर पश्चिम आशियातील काही देशांमध्ये हवाई क्षेत्र अंशतः पुन्हा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ५२ हजारांहून अधिक भारतीय नागरिक स्वदेशात परतले. भारताच्या पर

35 C