मुंबई : नवीन घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना राज्य सरकारने एक अत्यंत सुखद वार्ता दिली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा महत्त्वपूर्
मुंबई :भारतीय हवामान विभागाच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज चमकणे, गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांनी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. मुंबई मह
पुणे : यंदाचा २०२५ -२६ चा ऊस गाळप हंगाम आता जवळपास संपला असून मोजकेच १० ते १२ कारखाने अद्याप सुरु आहेत. तरीसुध्दा साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या एफआरपीची सुमारे ४ हजार ८९८ कोटी रुपये थकीत
मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पाडण्यासाठी आणि पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी ५ कोटी रुपयांचे 'पॅकेज' एका खासगी एजन्सी
उटावा : कॅनडातील सरे शहरात भारतीय वंशाच्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख २७ वर्षीय जसमन सेखों अशी झाली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा हल्ला
युद्धनौका निर्मितीमध्ये आत्मनिर्भरतेला मोठी चालनामुंबई : गार्डन रीच शिपबिल्डिंग अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई) येथे बांधण्यात आलेली नीलगिरी दर्जाची (प्रकल्प १७ ) पाचवी आणि या वर्गातील
तेहरान : मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज ३२वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हल्ला सुरू केल्यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये तणाव कायम आहे. एक
मुंबई :केंद्र सरकारने चार नवीन कामगार संहिता पूर्णपणे अंमलात आणण्यासाठी नियम जवळजवळ अंतिम केले आहेत. यामुळे पगार, ओव्हरटाईम, दैनंदिन कामाचे तास आणि सामाजिक सुरक्षा यासारख्या मूलभूत बाबीं
वॉशिंग्टन : अमेरिकेतील फ्लोरिडा येथील पाम बीच इंटरनॅशनल एअरपोर्टचे नाव बदलून आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. एरिक ट्रम्प यांनी सोशल मीडिया प
मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल करत राज्य सरकारने आज, मंगळवारी एकाचवेळी १० वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या बदल्यांमध्ये विविध महत्त्वाच्या
महिनाभरात तब्बल २६ कामगारांचा तडफडून मृत्यूनागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत २६ कामगारांचा मृत
मुंबई : १४० कोटी भारतीय नेभळट आणि भ्याड नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे समर्थ नेतृत्व जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना जनतेला कोणाची भीती नाही मात्र विधानसभा, महापालिका, जिल
नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीबरोबरच, देशाच्या आयकर रचनेतही १ एप्रिलपासून मोठे बदल होणार आहेत. नवीन आयकर कायदा, २०२५, बुधवारी लागू होईल आणि तो सुमारे सहा दशके जुन्या १९६१
आचार्य नयन पद्मसागर यांचे वादग्रस्त विधान; मराठी भाषेची रचना देखील जैन आचार्यने केल्याचा दावामुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्
चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक १ व ३ एप्रिल २०२६ रोजी येलो अलर्ट तर २ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावध
लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव; प्रेरणा देशभ्रतार मत्स्यव्यवसाय आयुक्तपदी, तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदलीमुंबई : राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ स्तरावर मंगळवारी म
मुंबई : भारताचे आर्थिक वर्ष हे १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंत असते. उद्यापासून नव आर्थिक वर्ष सुरु होतंय. आणि पॅनकार्डच्या बदलत्या नियमानुसार भारतातील मध्यम वर्ग आणि व्यापाऱ्यांच्या हिशोबाच्
इराणसोबत चर्चेचे दावे सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला (Iran-US-Israel War) त्याच्या तेलसाठ्यांवर आणि वीज प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इरा
पाकिस्तानने दावा केला होता की अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी थेट चर्चेचे आयोजन करण्यास तो तयार आहे. मात्र, पाकिस्तानचा हा प्रस्ताव इराणने पूर्णपणे फेटा
मुंबई : भारताच्या नीलक्रांतीमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीत राज्याने मोठी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. गेल्या पाच वर्षांत म
मुंबई : जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष गाडी म्हणून धावणारी दादर–भुसावळ एक्सप्रेस (Dadar-Bhusaval Express) आता कायमस्वरूपी करण्याच
भारतीय टेनिस दिग्गज लिअँडर पेसने (Leander Paes) भाजपमध्ये प्रवेश केला आहे .पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी उचललेले हे पाऊल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. केंद्रीय मंत्री किर
नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी, नालंदा जिल्ह्यातील दिपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माघरा गावातील शी
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसा
- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे खासदार रविंद्र वायकर यांनी केली मागणीनवी दिल्ली : कोकणात जा
मुंबई : मुंबईत सध्या लोकलचे वेळापत्रक हे बिघडलेलं दिसत आहे. अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत आणि बऱ्याच गाड्या या उशिराने येत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय उशिरा
मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.नेमकं प्रकरण काय?मंगळवारी, नालंदा जिल्ह्याती
मुंबई : आयपीएल २०२६ च्या चौथ्या सामन्यात मंगळवारी (३१ मार्च) पंजाब किंग्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आयपीएल २०२६ निमित्त भारतात आलेल्या बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यान विल्यम लेग्नफोर
- आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने (भाजप) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांविरोधात आचारसंहितेच्या कथित उल्लंघनाबद्द
- तीन कॅबिनेट मंत्र्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारीमुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यातील विभागीय संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची घोषणा केली
मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे नियम अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे. इकॉनॉमिक टाइम्समधील एका वृत्तानुसार, १ ए
नवी दिल्ली: अमेरिकेच्या लष्कराने इराणमधील इस्फहान येथील एका मोठ्या दारूगोळ्याच्या गोदामाला लक्ष्य केले. या हल्ल्यात २,००० पौंड वजनाच्या बंकर-भेदी बॉम्बसह इतर अनेक धोकादायक बॉम्ब वापरण्य
- दुबईऐवजी मुंबईत होणार चित्रीकरणमुंबई : आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता चित्रपट सृष्टीवरही होताना दिसत आहे. नुकताच शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित 'किंग' चित्रपटाबाबत एक नवीन माहित
- ५ वर्षांचे संपूर्ण वेतन महापौर निधीसाठीमुंबई : जनहितासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलत नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी आपल्या संपूर्ण वेतन आणि भत्ते जनसेवेसाठी समर्पित करण्याचा मोठा निर्
- जैश-ए-मोहम्मदचा कणा ढासळला?मुंबई : पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख चेहरा मसूद अझर याचा मोठा भाऊ ताहिर अन्वर याच्या आकस्मिक मृत्यूने दहशतवादी वर्तुळात मोठी खळबळ उडाल
मुंबई : भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या प्रकरणांमध्ये आता नवीन ट्विस्ट निर्माण झाला असून नाशिक शहरांमध्ये काही महिन्यापूर्वी दाखल झालेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातही सहभाग असल्याच
मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. पुणे हवामान विभागाने मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' दिला आहे. दुसऱ्या बाजूला कृषी विभागाकडून मार्च महिन्यातील नुकसानीची प्राथम
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाने (Iran-US-Israel War) आता आणखी धोकादायक वळण घेतले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाला एक महिना उलटूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. उलट, या संघर्षामुळे जाग
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या लोकसभा संपर्क प्रमुखांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.संपूर्ण यादी :
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह सध्या आपल्या 'धुरंधर: द रिवेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिह
मुंबई : राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ एका नवीन वादात सापडले आहेत. त्यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने आता
नवी दिल्ली: पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. या तिसऱ्या स्तरावरील स्पर्धेत पाकिस्तान व्यतिरिक्त इतर देशांचे फार कमी खेळाडू सहभागी होतात, पण जे होतात त्यांना न
नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर निवडून आले होते. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिक
मुंबई: सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांचे नाव उच्चारताच आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात ते म्हणजे मेट्रो व्हूमन. अभियंता म्हणून त्यांनी कोणतेही शिक्षण घेतले नाही. परंतु प्रशासनाचा अनुभव गाठ
पंचांगआज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी नंतर चतुर्दशी शके १९४८, चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग गंड चंद्र राशी सिंह ०९.३३ नंतर कन्या भारतीय सौर १० चैत्र शके १९४७-४८. मंगळवार दिनांक ३१ मार्च २०
नवी दिल्ली : बातमीचं हेडिंग वाचून चक्रावला असाल. पण हा एक अभिनव प्रयोग आहे. भारतात मुंबई, उदयपूर, जयपूर येथे या सिनेमाचं शूटिंग झालंय. हा एक बॉलीवूड-शैलीतील संगीतमय विनोदी सिनेमा आहे. यात 'जिमी
पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान; फडणवीस-शिंदे यांच्या बैठकीत शिक्कामोर्तबमुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना पूर्णविराम देत, मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अ
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने नवा कर्णधार रियान परागच्या नेतृत्वात सोमवारी (३० मार्च) पहिल्या विजयाची नोंद केली आहे. घरच्या मैदानात गुवाहाटीमध्ये झालेल
मुंबई : कोकणच्या विकासाचा कणा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महायुती सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सुखद निर्णय घेतला आहे. चिपी (सिंधुदुर्ग) ते मुंबई या विमान प्रवासासाठी राज्य सरक
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कामे ही नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांना विनानिविदा पद्धतीने मात्र स्पर्धात्मक पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबत बैठक सोम
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणावर निवडून आलेल्या विविध पक्षांच्या १३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे ५, उबाठाचे ४, शिवसेनेचे २, काँग्रेसचे
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांना सध्या कोणत्याही मुद्दयावर आपली भूमिका मांडता येत नसल्यामुळे तसेच महत्वाच्या विषयांना हात घालता येत नसल्याने पुन्हा एकद
पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, नाशिकमध्ये शेतकरी चिंतातूरमुंबई : अवकाळी पावसाबाबतचा हवामान विभागाचा अंदाज बऱ्याच दिवसांनी खरा ठरला असून सोमवारी दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये अ
गडचिरोलीतील 'सी-६०' जवानांना विशेष पदक जाहीरमुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाला तंत्रज्ञानाने अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. गुन्हेगारी तपासात पारदर्शकता आणि वेग आणण्य
मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘माझं गाव, आरोग्यसंप
मुंबई : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा पुढे नेत झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. पारदर्श
पुणे : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी असताना नीलम गोऱ्हे राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी अशोक खरातची भेट घेतली होती, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. या आरोपावर अखे
नवी मुंबई : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी
पुणे : ऐन उन्हाळयात भर दुपारी पावसाने पुण्यात हजेरी लावली. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा पाऊस आणि गारपिटीने पुणेकरांना चांगलेच झोडपून काढले आहे. पुण्यातील आयटी पार्कमध्ये तर चक्क बर्फ साचला.महा
मुंबई : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारच्या वेळेतच मुसळधार पाऊस, गारपिट आणि वादळी वाऱ्यांनी अनेक जिल्ह्यांना तडाखा दिला असून श
उपराष्ट्रपती यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी चैत्यभूमी येथे येण्याचे शिष्ट मंडळाचे निमंत्रण..मुंबई : भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण
नवी दिल्ली :भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपती भवन येथे सदिच्छा भेट घेतली.या भेटीत १४ एप्रिल रोजी
पुणे : अनेक होतकरू तरुण सरकारी नोकरीचा पाठलाग करत असतात. नोकरी मिळवून कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न बघत असतात. असंच एक स्वप्न राज्यातल्या बुलढाणा जिल्ह्यातील तरुणानं बघितलं. प
मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'व्हिजिएफ' मंजूर; फ्लाय ९१ कंपनीची निवड, प्रति आसन २ हजार ९९१ रुपये दर निश्चितमुंबई : कोकणच्या विकासाचा कणा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मह
मुंबई : कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकले आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे.झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात
वाढवणजवळ उभारणार जगातील सर्वोत्तम बाजार व्यवस्थामुंबई : बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त
मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा; व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढमुंबई : राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे न
३० जूनआधी प्रक्रिया पूर्ण करणार; राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा अहवाल तयारमुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने'च्या अंमलबजावणीला
मुंबई : सध्याच्या काळात विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक म्हणून समोर आले आहे. या विस्तारामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवनवीन आणि प्रगत वाट
पुणे : सततच्या ट्रॅफिकमुळे त्रस्त असलेल्या पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे ते नाशिक या मार्गावरील महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाला गती मिळाली असून, यामुळे प्रवास अधिक वे
सिलिंडर वादावर मंगलप्रभात लोढांचे विरोधकांना प्रत्युत्तरमुंबई : मलबार हिलमधील १६ जैन मंदिरांना उत्सवासाठी प्रत्येकी पाच गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र मंत्री मंगल
मुंबई : मुंबई लाईफलाईन म्हटली की दोन गोष्टी नजरेसमोर येतात एक म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन आणि दुसरी म्हणजे मुंबईचे डब्बेवाले. १३० वर्षांपासून संपूर्ण मुंबईकरांना सकाळी, दुपारी वेळेत डब्बा प
अफगाणिस्तानच्या काही भागांत महापूर, भूस्खलन आणि वादळी वाऱ्यांसह आलेल्या वादळामुळे गेल्या २४ तासांत १७ जणांचा मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी (२९ मार
नवी मुंबई : स्वतःला इस्रो शास्त्रज्ञ असल्याचे भासवून उच्चभ्रू महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमसंबंधांच्या आमिषाने महिलांना जाळ्यात ओढत आर्थ
- २९ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम अर्ज करता येणारमुंबई : मुंबईकरांसाठी घराचे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. म्हाडा (MHADA) मुंबई मंडळाने २०२६ सालातील घरांच्या लॉटरीची घोषणा केली अ
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध
पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League 2026) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) संघातील कर्णधार शाहीन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आणि अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा (Sikandar Raza) यांच्यावर
मुंबई : बिग बॉस मराठी ६ सिझन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सिझनची जोरदार चर्चा रंगली. या बिग बॉस मराठीमधील भांडणं, टास्क, हेवेदावे आणि चढाओढ यामुळे बीग बॉस मराठी ६ सीझन चांगलाच गाजला पण त्य
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला हादरवून सोडण्याचा दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत चातुर्याने उधळून लावला आहे. लष्कर-ए-तोयबा (LeT) या प्रतिबंधित संघटनेचा अत्यंत प्रभाव
- परदेशी मूर्ती पाठवण्यात येत आहेत अडचणीमुंबई : गणेशमूर्तींचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण येथील मूर्तिकारांना यंदा गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. आखाती देशांमधील तणावपूर्
कराड : सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. कराडजवळील तासवडे एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीत आज भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, त
पश्चिम आशियातील संपूर्ण प्रदेशात सध्या परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अशातच इराकच्या कुर्दिस्तानमधून (Kurdistan) एक नवीन घटना समोर आली आहे. थेट कुर्दिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थान
मुंबई : आपल्या 'बरगद' या गाण्यामुळे २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्ध झालेला गायक अर्पित बाला याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत असून नुकताच पार पडलेल्या एका लाइव्ह कॉन्सर्टमुळे तो वादाच्या भोव
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण जेव्हा एखादा क्रिकेटपटू ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतो, तेव्हा त्यामुळे केवळ
मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन नवीन यांनी आज म्हणजेच सोमवार ३० मार्च रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच राज्यसभे
- सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा खळबळजनक आरोपमुंबई : महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आता या प्रकरणात आता विधान पर
मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधर २ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र रणवीर सिंह आणि राकेश बेदी यांची जोरदार चर्चा होत आहे. मात्र, याआधी धुरंधर रिलीज झाल्यानंतर
मुंबई : स्वतःला ज्योतिषी म्हणवत भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आणि आर्थिक फसवणूक करणारा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्याविरोधात

29 C