मुंबई: राज्यातील मुद्रांक शुल्क विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी तसेच, प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेले 'म
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा आढावा घेतला जातो. परंतु, पुन्हा त्याची पुनरावृत्ती होतानाचे पाहायला मिळत आहे. अं
मुंबई: ‘एस आणि ‘टी' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत चक्क पुन्हा एकदा उबाठाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांनी नाट्यमय विजय मिळवला आ
मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती घडवण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. त्यानुसार, आता या विभागात कृत्रिम ब
पंचांगआज मिती फाल्गुन कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग हर्षण. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर १९ फाल्गुन शके १९४७-४८. मंगळवार दिनांक १० मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.५१ मुंब
राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटकामुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'बेस्ट' बसची सेवा सध्या व्हेंटिलेटरवर आहे, असा आरोप करीत मुंबईतील आमदारांनी सो
मुंबई : गेल्या काही वर्षांत राज्यात घडलेल्या हुंडाबळी प्रकरणांचा मुद्दा सोमवारी विधानसभेत चांगलाच गाजला. यावेळी लग्नाळू तरुणांना मुली मिळत नसल्याचा मुद्दाही चर्चेत आला. दरम्यान, सभागृहा
गांधी परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी देशाची बदनामी थांबवावीमुंबई : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार तेल आणि गॅसबाबत काळजी घेत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थि
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी आयएएस अधिकारी देवेंद्र सिंह यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली ह
मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी अभ्यंगस्नान करून घरास
मुंबई : Apple iPhone 17e नंतर आता Apple च्या पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची चर्चा सुरू झाली आहे. कंपनी लवकरच Apple iPhone 18 Pro बाजारात लवकरच आणणार आहे. लॉन्चला अजून वेळ असला तरी काही रिपोर्ट्समधून या फोनच्या डिझाइन,
-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणारमुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची कार्य
मुंबई : महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सहभागी असल्याचे आढळल्यानंतर राज्याती
मुंबई : मुंबई व आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल कर
गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे स्थान सातत्याने उंचावत आहे. गेल्या दोन वर्षांत भारताने सहा विश्वविजेतेपदे
केंद्रीय तपास ब्युरो (सीबीआय) ने अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) च्या इतर संचालकांविरुद्ध फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पंजाब नॅशनल बँक (पीएन
योहमोर : इस्रायलने लेबनॉनमधील योहमोर गावात हिझुबल्लाह या अतिरेकी संघटनेच्या तळावर हल्ला करण्याच्या निमित्ताने एक केमिकल अॅटॅक अर्थात रासायनिक हल्ला केल्याचा आरोप ह्युमन राइट्स वॉच नावा
मुंबई : ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ किताब जिंकलेली सायली सुर्वे सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सायली सुर्वे ही मराठी आणि मूळची पुण्याची परंतु तिने आतिफ या इसमाची २०१९ मध्ये घरच्यांच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'महाराष्ट्राच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा (ULB) ग्रीन म्युनिसिपल बाँड' या नाशिक महानगरपालिकेच्या पब्लिक इश्यूचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज
नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे ड्रोनचे महत्त्व आणखी वाढले आहे. याआधी रशिया - युक्रेन लढाईत दोन्ही देशांनी तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तान विरोधात ड्रोनचा श
नवी मुंबई : नवीन पनवेल येथे जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण मिळाले. नवीन पनवेल सेक्टर १४ येथील अमृतवेल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये पुनर्विकासाच्या विषयावर आयोजित सर्
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुकमुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत पुन
मुंबई: उन्हाळा वेळेआधीच तीव्र होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील तापमानाने पस्तिशी ओलांडली असून आता हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये उष्
-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणामुंबई : वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ९ मार्चपासून राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात ये
रियाध : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियात झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अल-खर्ज परिसरातील एका निवासी इमारतीवर क्षेप
इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. इराणच्या सरकारी दूरदर्शनने सोमवारी पहाटे ही घोषणा क
नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत मध्य पूर्वेतील तणावाबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी उदयोन्मुख घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या रस्ते विकास प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या निवासासाठी बृहन
- इराणने दिला अमेरिकेला थेट इशाराइराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कठोर इशारा दिला आहे. इराण आपल्या नेत्यांच्या आणि नागरिका
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि होर्मुज जलसंधीतून जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर वाढलेल्या धोक्यामुळे भारताने आपल्या तेलपुरवठ्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्या
मुंबई : अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने दणदणीत वर्चस्वासह टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडचा धुव्वा उडवत जेतेपदा
नवी दिल्ली : मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या काही महत्त्वाच्या लष्करी सुविधांना फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. इराण आ
मुंबई : पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम मुंबईसह जगभरातील शेअर बाजारांवर दिसून आला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार ९ मार्च २०२६ रोजी मुंबईचा शेअर बाजार दोन हजारांपेक्षा जास्त अ
- भारतीय दूतावासाने दिली माहितीइराणने रविवारी (८ मार्च) सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात निवासी भागात एक प्रोजेक्टाइल पडल्याने सुरुवातीला एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झ
अहमदाबाद (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील नॉकआउटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकून आपल्या टीकाकारांना बॅटनं उत्तर दिले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेड
कोहली-सॅम्युअल्स-विल्यमसनचे रेकॉर्ड्स धुळीसअहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारतीय फलंदाज संजू सॅमसनने टी-२० विश्वचषक २०२६ च्या महाअंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ८९ धावांची झंझावाती खेळी साका
मुंबई (प्रतिनिधी) : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धुव्वादार फलंदाजी पाहायला मिळाली. भारतीय संघाच्या सलामी जोडीने षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत तडाखे
- पिझ्झा दुकान आणि दुचाकी दुकानांवर कारवाईचे दिले आदेशमुंबई (विशेष प्रतिनिधी)कांदिवली परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करतेवेळी जमावाने महागरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना
मुंबई: पेट्रोल, गॅस गरवाढीचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. पण इस्रायल इराणचं हे युद्ध आता थेट पाण्यावरच वार करणार आणि आखातातले देश तहानलेले राहणार, अशी चिन्हं आता दिसू लागली आहेत. प्रत्यक्षा
मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बोगद्याचे काम सुरू आहे. वन विभागाच्या अखत्य
मुंबई: भारतीय क्रिकेट संघानं २०२६ च्या आयसीसी पुरुष टी-२०विश्वचषक स्पर्धेत शानदार कामगिरी केली. अहमदाबाद इथं झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करुन तिसऱ्
मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी मार्गावर तसेच दुभाजकाच्या छताचे काम करण्यात येणार असून यासाठी तब्बल सुमारे १९
मुंबई: आयसीसीच्या टि ट्वेंटी विश्वचषकाच्या सलग दोन स्पर्धेत विश्वचषकांवर नाव कोरण्याची भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी भेट आहे. ही कामगिरी आणि खेळी क्रि
मुंबई :टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.उप
पंचांगआज मिती फाल्गुन कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा योग व्याघात चंद्र राशी तूळ ०९.३० नंतर वृश्चिक, भारतीय सौर १८ फाल्गुन शके १९४७. सोमवार दिनांक ९ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०
विश्वविजेता भारत, फायनलमध्ये ९६ धावांनी विजयअहमदाबाद : अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने दणदणीत वर्चस्वासह टी-२० वर्ल्डकपच
अहमदाबाद : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड असा सामना सुरू आहे. या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या
अहमदाबाद: भारतीय फलंदाजांनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियच्या खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला आणि न्यूझिलंडसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. अभिषेक शर्माने फायनलसाठी राखून ठेवलेला ख
बंगाल-तामिळनाडूसह पाच राज्यांमधील निवडणुकांमुळे वेळापत्रक बदललेनवी दिल्ली :आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्च रोजी होईल. रविवारी टी-२० विश्वचषक फायनलपूर्वी याची घोषणा करण्यात आली. आधी स्पर्
९.८४ लाख मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभमुंबई : राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगापासून स
बीजिंग : भारत आणि चीन यांनी एकमेकांना प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे तर भागीदार म्हणून पाहिले पाहिजे. दोन्ही देशांनी एकमेकांकडे धोका म्हणून नव्हे तर संधी म्हणून पाहण्याची गरज आहे, असे चीनचे परर
एक हजारांपेक्षा जास्त माता-भगिनींचा महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’मध्ये सहभागमुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितमुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निम
पर्थ :ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक पिंक बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने तिसऱ्या दिवशीच भारतीय महिला संघाला १० विकेट्सनी पराभव करत कर्णधार एलिसा हिली हिला विजयी आणि अविस्मरणीय नि
ठाणे : जागतिक महिला दिन आणि समाजसुधारक डॉ.मुत्थुलक्ष्मी रेड्डी यांच्या विधानमंडळ सदस्यत्वाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेत म
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार टी
ओले-ओलेवर थिरकले स्टेडियम; सुखबीर-फाल्गुनीच्या गाण्यावर नाचले चाहतेअहमदाबाद : टी-२० विश्वचषकाचा समारोप समारंभ नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शानदार पद्धतीने पार पडला. या समारंभात प्रसिद्ध प
नवी दिल्ली : इराण-इस्त्रायल संघर्षानंतर पश्चिम आशियातील काही देशांमध्ये हवाई क्षेत्र अंशतः पुन्हा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ५२ हजारांहून अधिक भारतीय नागरिक स्वदेशात परतले. भारताच्या पर
अहमदाबाद : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या फायनलसाठी टॉस झाला. न्यूझीलंडने टॉस जिंकून बॉलिंगचा अर्थात गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम बॅटिंग अर्थात फलंदाजी करणार आहे.
मुंबई : गोव्याकडून डोमेस्टिक आणि लखनऊ सुपर जायंट्सकडून आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरचे लग्न बिझनेसवुमन सानिया चंडोकशी झाले. हे लग्न गुरुवार ५ मार्च २०२६ म्हणजेच भारताच्या
इस्रायलने लेबनॉनवर मोठा हल्ला केला असून या हल्ल्यात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. नबी शीट येथे झालेल्या हल्ल्यानंतर मोठ्या खड्ड्याभोवती जळालेल्या इमारती, तुटलेली छते आणि जमिनीवर विखुरलेली श
पाटणा : बिहारमध्ये एक मोठी राजकीय घटना घडली आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल संयुक्त अर्थात जेडीयूचे (Janata Dal United or JDU) अध्यक्ष नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार याने पक्षप्रवेश करत राजकीय
मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी, आध्यात्मिक शुद्धीसाठी आणि शारीरिक-मानसिक नियं
मध्यपूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता नि
हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील स्पेसटेक स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसच्या इन्फिनिटी कॅम्पसचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. तसेच पंतप्रधान मोदींनी भारताच्या पहिल्या
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड सारखे संघ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर अद्याप मायदेशी परतू शकलेले नाहीत. पण आता हे सर्व सं
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला सुरूच आहे. इराणही या हल्ल्यांना चोख उत्तर देत आहे. अशातच आता अमेरिकेने इराणवर सर्वात मोठा हल्ला केला आहे.शनिवार ७ मार्च रोजी
लक्ष्य सेन याने २०२६ च्या ऑल इंग्लंड ओपनची अंतिम फेरी गाठत इतिहास रचला आहे. त्याने तीन सामन्यांच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा पराभव केला. लक्ष्य सेन याने हा सा
मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्डकप २०२६ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात गतविजेता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. भारताने इंग्लंडचा, तर न्यूझीलंड
सुशील परबयंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या या बहुप्रतिक्षित अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ भिडतील. हा अंतिम सामना ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल
- आरबीआयचा नवीन मसुदा आराखडा तयार; ६ एप्रिलपर्यंत मागवल्या सूचनाभारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल व्यवहारांमध्ये वाढत असलेल्या फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचे संरक्षण अधिक
नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) या त्यांच्या नियोजित आंतरराष्ट्रीय संथाल सम्मेलनात सहभागी झाल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने या कार्यक्रमाचे ठिकाण बदलले आणि कोणता
मुंबई (प्रतिनिधी) : रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणारा सामना फक्त विजेतेपदासाठीच नाही, तर अनेक ऐतिहासिक शाप म
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवार ८ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद येथे खेळला जाईल. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अहमदाबाद येथील नरेंद
रशियाकडून खरेदीबाबत भारत ठामनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जिथे मिळेल तिथून कमीत कमी किमतीत तेल खरेदी करेल. अडथळे असूनही, भारताचा ऊर्जा पुरवठा सुरक्षित आहे. भारताला सर्वात स्वस्त स्रोत मिळ
नगर (प्रतिनिधी) : ज्या बँकांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, त्या बँकांतून पीक कर्ज घेतलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सरकारच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री देवें
तेहरान (वृत्तसंस्था): अमेरिका आणि इस्रायलसोबत तणावपूर्ण परिस्थिती असताना इराणमध्ये शनिवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र बंदर अब्बास या शहरापासून ७५ किमी अंतरावर व जमिनीप
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील उद्योग क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी गेल्या पाच वर्षांत राज्याच्या अर्थव्यवस्थेला भक्कम आधार दिला आहे. राज्याच्या ताज्या
मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअस पार करून काही ठिकाणी चाळीशीकडे झुकतान
न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज ली ताहुहूने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ३५ वर्षीय या गोलंदाजाने तिच्या १५ वर्षांच्या शानदार एकदिवसीय कारकिर्दीच
मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय येथे आकस्मिक भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची ६ मार्च २०२६ रोजी सविस्तर पाहणी केली. मात्र, या पाहणीदरम
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई (चालक) पदासाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची मैदानी चाचणी आज म्हणजेच रविवारी, ८ मार्च रोजी सहकारनगरमधील कै. सदू
मुंबई: मालमत्ताकर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात महानगरपालिकेने कठोर पावले उचलत जप्ती व लिलाव कारवाई सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यान
मुंबई: ' बिग बॉस मराठी ६ 'च्या आठव्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर सुरुवातीला रितेश देशमुख राखी आणि रुचिताला नात्यांचं महत्व सांगतो. तुमच्या नात्याचा गेमवर परिणाम होताना दिसतोय, असं रितेश
मुंबई: ८ मार्च ही केवळ एक तारीख नसून, ती लाखो महिलांच्या त्या संघर्षाचे आणि संकल्पाचे प्रतीक आहे, जो त्यांनी आपल्या सन्मानासाठी, समानतेसाठी आणि हक्कांसाठी दिला. आज जरी जगभरात आंतरराष्ट्रीय
तेहरान: गेल्या आठवड्याभरापासून इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरु आहे. त्यामुळे मध्य पूर्व आशिया धुमसत आहे. या भागातील देशांमध्ये खजिन तेल, नैसर्गिक वायूंचे साठे आहेत. त्यामुळे
मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ८ मार्च रोजी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य संरक्षणासाठी राज्यभरात गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी १४ वर्षे पूर्ण झा
महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरेश्रीमद्भागवत पुराण व विष्णुपुराणानुसार एकदा मनूला शिंका आली, त्यातून एक मुलगा जन्माला त्याचे नाव ईश्वांकू. ईश्वांकूला शंभर पुत्र होते. त्यापैकी विकुक
नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरेकर्णमधुर संगीत, आपल्या कलेशी समरस झालेले गायक, अर्थपूर्ण हृदयस्पर्शी गाणी, नयनरम्य चित्रीकरण आणि रसिक सहज गुंगून जातील अशी कथा - ही जुन्या सिनेमाची वैशिष्ट्
स्मृतिगंध; लता गुठेमी वयाच्या १७ व्या वर्षी मुंबईत आले आणि या सिमेंटच्या जंगलात माझी कर्मभूमी निर्माण केली. पण इथं कधी तसं मन रमलंच नाही. आजही सण उत्सव आले की, माझं मन गावच्या बालपणीच्या कोवळ
मनोगत; साक्षी माने‘स्त्री’ हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर उभी राहते ती, तिची अष्टपैलू रूपं आणि तिच्या अस्तित्वासाठी तिनं दिलेला प्रदीर्घ लढा. आज जग बदलतंय, संस्कृती बदलतेय. पुरुषप्रधान मा

29 C