मुंबई :वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) मध्ये व्यावसायिक जागेची मागणी प्रचंड वाढत असताना, बीएसईने मुंबईत विस्तार करण्यासाठी बीकेसी येथे भूखंडाबाबत एमएमआरडीएकडे विचारणा केली आहे.बीएसईचे व्य
मुंबई : औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखतानाच महाराष्ट्र राज्याने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही देशात आपला दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राज्याच्या आर
नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता देशातील साखर उद्योगापर्यंत पोहोचला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि सागर
स्थायी समिती अध्यक्षांनी दिले पालिका प्रशासनाला निर्देशमुंबई : मुंबई महापालिकेत मागील चार वर्षांमध्ये प्रशासकाची सत्ता असल्यामुळे त्यांनी आपल्या काळात महापालिकेच्या कारभाराची घडीच वि
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला मोर्चातर्फे उद्या रविवारी, ८ मार्च रोजी ‘साडी वॉकाथॉन – तिच्या पावलात शक्ती २०२६’
मुंबई : अर्थसंकल्प आणि शेती यातील शून्य ज्ञान असलेले संजय राऊत शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका करत आहेत हा मोठा विनोद आहे. नजिकच्या काळात कुठल्याही निवडणुका नसतानाही भाजपा महा
दुबई : अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध पश्चिम आशियात सुरू आहे. इराणने अमेरिकेच्या सैन्याचे तळ ज्या देशांमध्ये आहेत त्या अरब देशांतील महत्त्वाच्या ठिकाणांनाही लक्ष्य केले आहे. या य
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेच्या बिनशर्त आत्मसमर्पणाच्या मागण्यांना स्पष्टपणे नाकारले आहे. त्यांनी म्हटले आ
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) कडून एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन) वरील मरोळ नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज ट
- १८.९७ लाख परप्रांतीयांनी घेतले धान्य; शिवभोजन थाळीचाही ४ कोटींचा टप्पा पारमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ या महत्त्वाकांक्षी योजन
मुंब्रा : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये शिळ डायघर भागात गोळीबार झाला. मुंब्रा कौसा येथील बांधकाम व्यावसायिक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान (४५) यांच्या घरा
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या युद्धादरम्यान शेजारी देशांवर झालेल्या हल्ल्यांबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, इराणवर प्रथम हल्ला झाला नाही
शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी होती. मिळालेल्या माहितीनुसार हा भूकंप सिकर जिल्हा आणि आसपासच्या भागात सर्
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला सुरूच आहे. इराणही या हल्ल्यांना चोख उत्तर देत आहे. अशातच आता अमेरिकेने पुन्हा एकदा इराणला मोठी धमकी दिली आहे. अमेरिकेने आता इ
- आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मानमुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ८ मार्च रोजी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य संरक्षणासाठी राज्यभरात वि
मुंबई : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचे लग्न हे केवळ एक सेलिब्रिटी सेलिब्रेशन राहिले नाही, तर ते २०२६ मधील सर्वात मोठ्या सांस्कृतिक क्षणांपैकी एक बनले आहे. त्यांच्या लग्नातील सुंदर
शिवेंद्रराजे, अदिती तटकरे टॉपवर; सत्ताकारण आणि अर्थकारणाचा समतोल साधण्याचा फडणवीसांचा प्रयत्नमुंबई (सुहास शेलार) : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व
मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या सीझनमध्ये नवीन कस्तुरिया, शिवांकित सिंह परिहार, अभिलाष थपलियाल, सनी हिंदुजा, नमिता
- हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर धुरंधर होणार सर्वत्र प्रदर्शितमुंबई : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर: द रिव्हेंज चा शनिवार ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ट्रेलर रिलीज झाला आहे. you are still not ready for this म्ह
नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत वारंवार सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने स्
मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याचा निकाल कोणाच्याही बाजूने लागला, तरी क्रिकेटच्या इतिहासात एका नव्या अध्
पुणे : शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या एका महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थिनींकडे अश्लील हावभाव करत बसणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर
स्थायी समितीत विशेष सभेचे आयोजन करण्याचे अध्यक्षांचे आश्वासनमुंबई :मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमधील पाणीसाठा मुबलक असला तरी मुंबईतील अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र समस्या
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्ष उसगावकर यांची लाखोंची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे. वर्ष उसगावकरसाह यांच्यासह अनेक अभिनेत्रींची जवळपास ४७ लाखांची फसवणूक झाल
अमरावती (वृत्तसंस्था) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी एक धक्कादायक पण राज्याच्या भविष्यासाठी महत्त्वाचा निर्
मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे अशक्य होत आहे. कर्करोगाचा संभाव्य धोका असलेल्या व्यक्तींना तो ओळखता यावा यासाठी
मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद, मुंबई (सीएसएमटी) आणि पुणे दरम्यान चार विशेष सुपरफास्ट गाड्या चालवण्याचा निर्णय
मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी ब्लॉक असून रविवारी दिवसकालीन
मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत भारताने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता विजेतेपदाच्या लढतीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या तणावादरम्यान, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीम
आयआयटीकडून आराखड्याची पडताळणीमुंबई : भांडुप रेल्वेवरील भांडुप पूर्व आणि पश्चिम यांना थेट जोडणारा पूल वीर सावरकर मार्गावर ज्या ठिकाणी पूल उतरत आहे, त्या ठिकाणी पूर्व - पश्चिम संरेखनाशी जोड
मुंबई : गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाची महापौर रितू तावडे यांनी अचानक पाहणी केली. या रुग्णालय इमारतीचे बांधकाम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित
मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना, महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष पूर्तता करताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांना २ लाखांपर्य
मुंबई (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास विभागाच्या माध्यमातून अव्वल कामगिरी करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून नवे अ
मुंबई : 'अल-निनो'च्या संभाव्य धोक्यामुळे यंदा मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची आणि राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, पिण्याचे पाणी राख
मुख्यमंत्र्यांची घोषणा; सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूदमुंबई : राज्याचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासोबतच थोर समाजसुधारकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. या अफवांमुळे काही
बंगळूरु (वृत्तसंस्था) : कर्नाटकमध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केला. सोशल मीडियाचा वापर वाढला असून आता सर्
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात जागतिक दर्जाच्या आरोग्य आणि शिक्षण सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. नागरी भागातील आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी स्
भालचंद्र कुबल : पाचवा वेदआजवर भारंगम या नाट्य महोत्सवासाठी तीनदा जाणे झाले; परंतु यंदाच्या टूरचे महत्त्व थोडे वेगळे होते. पंचवीसावा भारंगम यंदा आंतरराष्ट्रीय होता त्यामुळे यंदाचा प्रेक्ष
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासकीय कौशल्याचा आणि लोकसेवेचा गौरव करण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्र
राजरंग : राज चिंचणकरमराठी रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाटकांची प्रयोगशील मांडणी होत असते. मनोरंजनाच्या सोबतच काही ठोस विचार मांडण्याचा वसाही काही नाट्यकृतींनी घेतलेला दिसतो. याच मांदिया
मुंबई (प्रतिनिधी) : पर्यावरणाचे संतुलन राखतानाच राज्याला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने 'हरित महाराष्ट्र' धोरणावर भर दिला आहे. सन २०३५ पर्यंत ६५ टक्के ऊर्जा हरित स्रो
मुंबई(प्रतिनिधी): राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री बळी
टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमलनेहा पेंडसे-बायस या चतुरस्त्र अभिनेत्रीने अभिनयाचे नाणं खणकावत अभिनयाच्या क्षेत्रात बाजी मारली आहे. एक सशक्त अभिनेत्री असल्याचे 'तिघी' या चित्रपटातून तिने दा
मुंबई(प्रतिनिधी): राज्याचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रस्नेही करण्यासाठी सरकारने 'सुशासना'वर भर दिला असून, प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र बदल करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे.
ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामा
वार्तापत्र : विदर्भकळमेश्वर तालुक्यात राउळगाव येथील एसबीएल स्फोटक कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत १९ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी अद्
शहरांच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाच्या शर्यतीत शहरी वृक्षसंपत्तीचे महत्त्व वारंवार दुर्लक्षित केले जात आहे. प्रत्यक्षात झाडे ही केवळ सौंदर्य नव्हे, तर पर्यावरण आणि सार्वजनिक सुरक्षेच
मुंबई : मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात सहा समित्यांच्या निवडणूका गुरुवारी पार पडल्यानंतर शुक्रवारी आणखी सहा प्रभाग समित्यांच्या निवडणूका पार
कोणत्याही राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे मुद्दलात ‘जमा-खर्चाचा वार्षिक ताळेबंद’च असतो. पण, राज्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय आहेत आणि उत्पन्नाचा विनियोग राज्यकर्ते कोणत्या प्राधान्यक्रमा
पंचांगआज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्थी शके १९४७-. चंद्र नक्षत्र चित्रा. योग ध्रुव . चंद्र राशी तुळ, भारतीय सौर १६ फाल्गुन शके १९४७-४८. शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ मुंबईचा सूर्योदय ०६.५३ मुंबईचा चं
राजकोषीय तूट १ लाख ५० हजार ४९१ कोटींवर; महसूल वाढीचा वेग कायम असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावामुंबई : यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करणार
अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर ; वडाळ्यात जागतिक दर्जाचे 'स्टार्टअप हब',मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधांचा धडाका ला
पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत मार्ग.विमानतळ विकास : नवी मुंबई विमानतळाचा दुसरा टप्पा, पुरंदर विमानतळासाठी विश
मुंबई : मुंबईतील पथविक्रेत्यांच्या (हॉकर) प्रश्नासंदर्भात दाखल असलेल्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून उच्च न्यायालयाचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. मात्र हा निर्णय येईपर्यंत २०२४ च्या
प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंद्र उभारणारमुंबई : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना २.० राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणव
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा २०२६ - २७ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्याची अर्थव्यवस्था ७.९ टक्क्यांच्या वेगाने वाढत असल्या
मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विकासकामांसाठी तरतुदी जाहीर केल्या. यावेळी राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; ७ लाख ६९ हजार ४६७ कोटींचा अर्थसंकल्प सादरमुंबई : विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष पूर्तता करताना
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर; दरवर्षी १ हजार २४० कोटींची तरतूद करणारजलवाहतुकीचे जाळे ३४० किमीपर्यंत विस्तारणार, नवीन टर्मिनल्ससाठी ६ हजार ६०० कोटींची तरतूदमुंबई : मत्स्यव्यवसाय
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्यमत्री फडणवीस यांनी महिलांच्या कल्याणासाठीही मोठ्या घोषण
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा २०२६ - २७ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबई
मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज म्हणजेच शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून विधानसभेत सादर करत आह
मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज म्हणजेच शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून विधानसभेत सादर करत आह
मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज म्हणजेच शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून विधानसभेत सादर करणार
बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे. आई हा अखेरचा संवाद असे म्हणत मुलाने आपल्या जन्मद
संगमनेर / मुंबई :रशियाकडून कच्च्या तेलाची (Crude Oil) खरेदी करण्याबाबत अमेरिकेने भारतासाठी वापरलेल्या भाषेवरून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भ
नवी दिल्ली: कर्नाटकात मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत सोशल मीडिया बंदीची घोषणा केली. मुख
दिल्ली: आसामच्या दाट जंगलात बेपत्ता झालेल्या त्या 'सुखोई-३०' विमानाबाबतची भीती अखेर खरी ठरली आहे. तासनतास सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर भारतीय वायूसेनेने अत्यंत जड अंतःकरणाने एक दुःखद बातम
अमरावती : खोलापूरहद्दीत म्हैसपूर येथील व्यक्तीचा मोबाईल हॅक करून त्यांच्या बँकखात्यातून ऑनलाइन ९८ हजार ५०० रुपयांची रोकड परस्पर वापरून ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. उमेश रामराव ढोके (वय ४५),
मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज म्हणजेच शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी दुपारी दोन वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. या
अमरावती : विदर्भातील निसर्गसंपन्न नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी येथील डॉ. वांगारी मुटा माथाई रोपवाटिकेत अत्यंत दुर्मिळ ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन झाले. लहान आकारमान असूनही या पक्ष्याच
दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या पश्चिम आशियात परिस्थिती तणावपूर्ण आहे. युद्धात इराणमध्ये सर्वाधिक जीवितहानी
हायकोर्टाने बजावली शिक्षण विभागास नोटीसअमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अन्वये महाराष्ट्र शासनास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील कमी पटसंख्य
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि कार्यशैलीचे कौतुक केले आहे. त्यांनी मोदींना विलक्षण व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगत भारतातील डिजिटल सु
मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या समूहाची कंपनी असलेल्या रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मुंबई आणि हैदराबादमधील अ
मुंबई : दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थी अयान शेख याला अटक केली आहे. एटीएसने २ मार्च रोजी म
- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळमुंबई : विक्री होणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध रंगांमध्ये असलेल्या घातक घटकांबाबत चर्चा करुन खाद्यरंगांबाबतचे धोरण ठरविण्या
नेपाळमधील निवडणुकीचे निकाल आता टप्प्याटप्प्याने समोर येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये बालेन शाह यांच्या पक्षाची जोरदार आघाडी दिसून येत आहे. प्रारंभीच्या निकालांनुसार बालेन शाह या
दिल्ली: हिंसक जनरल झेड निदर्शनांमुळे केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील युती सरकार कोसळल्यानंतर देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत नेपाळचा नवनिर्मित र
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत (स्टॅंडिंग कमिटी) यापुढे कोणतेही ‘अंडरस्टँडिंग’ खपवून घेतले जाणार नसल्याचे संकेत सत्ताधारी भाजपकडून देण्यात आले आहेत. स्थायी समितीतील कामकाज
भारत सरकारतर्फे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाला भेट देऊन इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी त्य
मुंबई: सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र अधिकारिणीने (म्हाडा) आता डिजिटल क्रांतीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. म्हाडाच्या सेवा अधिक पारदर्शी
मुंबई: महाराष्ट्रातील कथित दहशतवादी कारवायांशी संबंधित एका ऑनलाइन नेटवर्कबाबत दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एक मोठा खुलासा केला आहे. तपास यंत्रणेने मुंबईतील अनेक ठिकाणी छापे टाकून एका तर
मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बेस्टला कायमच मदतीचा हात दिला जात असतानाच आता ही मदत अधिक चांगल्याप्रकारे करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. यामध्ये बेस्टचे जे चालक सध्या कार्यरत नाहीत,
मुंबई: भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई-३० लढाऊ विमानाबाबत नवीन बातमी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे एसयू-३० एमकेआय लढाऊ विमान कोस
मुंबई: मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमि
पंचांगआज मिती फाल्गुन कृष्ण तृतीया शके १९४७,. चंद्र नक्षत्र हस्त,योग गंड ०७.०४ पर्यंत नंतर वृद्धी.चंद्र राशी कन्या, भारतीय सौर १५ फाल्गुन शके १९४७-४८. शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ मुंबईचा सूर
मुंबई : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम करतानाच डॉ. विपीन इटणकर हे नागपूर जिल्हाधिकारी म्हण

28 C