दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया या देशात सोमवारी (२३ मार्च) एक भीषण विमान अपघात घडला. या अपघातात ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. अपघातग्रस्त
मुंबई : मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील सागरी सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी गिरगाव चौपाटी येथे उभारण्यात येणारे 'पोलीस बोट स्टेशन' (जेट्टी) अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे हे काम लवकरात ल
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या वर्सोवा आराम नगर येथील ३३ बांधकामांवर महापालिका के पश्चिम विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये ३ निवासी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकला आता सरकता जिना जोडला जाणार आहे. बोरीवली रेल्वे स्थानकासमोर गोरा गांधी हॉटेल समोरील स्कायवॉकला जोडण्यास
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर होणारे हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचे निर्देश दिल्यानंतर तेहरानकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सोम
मुंबई : अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आ
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या २५ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. मात्र या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबण्याचे संकेत दिले आहेत. सोमवा
नाशिक: महाराष्ट्रातील भोंदूबाबा म्हणजेच अशोक खरातचं काळं सत्य आता हळूहळू समोर येत आहे. स्वत:ला कॅप्टन आणि महादेवाचा अवतार मानणारा अशोक खरात याने आस्था आणि चमत्काराच्या नावाखाली महिलांचं
मुंबई: डोंबिवलीतून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रहिम पद्मसी,करीम जैन आणि करण जोशी अशा तीन नावांचा वापर करणाऱ्या या नराधमाने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचा
पुणे: पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते वसंत मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायाल
पंचांगआज मिती चैत्र शुद्ध षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र रोहिणी योग वैधृती, चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर ३ चैत्र शके १९४७-४८. मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ मुंबईचा सूर्योदय ०६.३९ मुंबईचा चंद्रोद
मुंबई: पाली हिल जलाशयाच्या पाणी पातळीत सुधारणा करण्यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग आणि आर. के. पाटकर मार्ग जंक्शन या दरम्यान ७५० मिलीमीटर व्यास
मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईतील निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकाऱ्यांनी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्य
मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार पद्धती आणि सातत्यपूर्ण रुग्ण सहाय्य व पाठपुरावा करण्यात येतो. परिणामी, औषध प
मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनासह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसा
मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर, आता विधान परिषदेतही विरोधकांचे संख्याबळ कमालीचे घटणार आहे. येत्या १३ मे २०२६ रोजी वरिष्ठ सभागृहातील ९ सदस्यांची मुदत संपत असून, विधानसभ
मुंबई :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागण
मुंबई : राज्यातील दुकाने आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाचे तास १० पर्यंत वाढवण्याबाबतचे सुधारित विधेयक राज्य सरकारने सोमवारी मागे घेतले. या विधेयकातील अनेक तरतुदींबा
राज्यातील अवैध उत्खननावर 'एसआयटी'चा हातोडा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणामुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढील तीन महिन्यांत संपूर्ण राज्याचे ईटीएस (इलेक्
मुंबई : आज विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान साताऱ्यातील एका धक्कादायक घटनेचे तीव्र पडसाद उमटले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत साताऱ्याचे पालकमंत्री शंभू
ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण कोट्यात आता ५० टक्क्यांपर्यंत मोठी वाढ करण्यात आल
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अधिवेशनात जाहीर होणार.. उपाध्यक्षांच्या पुढाकारानंतर मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन..मुंबई :मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी मोठा दि
मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना आता या प्रकरणाचे धागेदोरे इतर संस्थांकडेही पोहोचताना दिसत आहेत. तपास यंत्रणांनी या प्रकरणाशी संबंधित शिवनिका ट्रस्टच्या कामका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) मधील अडथळा कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचे ठामप
नवी दिल्ली : हॉकी इंडियाने ८ व्या वार्षिक पुरस्कार २०२५ साठी नामांकनांची यादी जाहीर केली. २७ मार्च २०२६ रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात, २०२५ या वर्षात भारतीय हॉकीसाठी उत्कृ
अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर 2 सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधरनं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत इतिहास रचला आहे. एकीकडे रणवीरच्या धुरंधरच सर्वत्र भरभरून कौतुक होत असताना म
सोलापूर : सोलापूर महापालिकेत १०२ पैकी ८७ जागा भाजपने जिंकल्या असून, आठ जागा मिळविलेला एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेला चार जागा मिळाल्या.सोलापूर जिल्हा परिषदेत देखील भाजपचे सदस्य
पुणे : परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आता कायमस्वरूपी स्थलांतरित होणार आहे. आगामी ३० मार्च २०२६ पासून या केंद्राचे कामकाज बाणेर-पाषाण
पुणे : मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती
२३ हजारांहून अधिक कार्ट्रिजेसचा साठा उपलब्धमुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये क्षयरोग (TB) निदानासाठी आवश्यक असलेल्या 'कार्ट्रिजेस'चा (Cartridges) तुटवडा नसल्याचे स्पष्ट करत, सध
नवी दिल्ली : भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी या महिन्यात सायप्रसमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित कॅन्डिडेट्स स्पर्धेत सहभागी होणार नाही. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूम
मुंबई : ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या
मुंबई: राज्यातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राज्य शासन अत्यंत गंभीर असून, या गुन्ह्यांच्या मुळाशी जाऊन कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मंत्री नरहरी झिरवळ
मुंबई : भोंदूबाबाचे कारनामे २००३ पासून सुरू होते, मात्र काँग्रेस सरकार आणि महाविकास आघाडी सरकारने त्याला बेड्या ठोकण्याची हिंमत दाखवली नाही. या भोंदूबाबाला पायघड्या घालण्याचे काम, भोंदूब
मुंबई इंडियन्स संघाची नजर आयपीएल २०२६ च्या हंगामात सहाव्या विजेतेपदावर आहे. मात्र यंदाचा सीझन खास ठरणार आहे, कारण संघात दोन टी-20 वर्ल्ड कप विजेते कर्णधार एकत्र खेळताना दिसणार आहेत.सध्या हार
मुंबई : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याचे पडसाद सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे हा लोकशाहीचा
अभिनेत्री अनुष्का शर्मानं बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसेच, बॉलिवूडच्या तिन्ही खान्ससोबत अनुष्कानं सुपरहिट सिनेमे केले आहेत. फार कमी वेळातच अनुष्का शर्मानं बॉलिव
मुंबई : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' याच्या अघोरी कृत्यांचे आणि लैंगिक शोषणाचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर, राज्यभरात खळबळ उडाली. सोमवारी विधानसभेतही या प्रकरणाचे पडसाद उ
नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील आपली उड्डाणे रद्द करावी लागली होती. पण, आजपासून एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्
तीन वेळचे चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने विदर्भातील उंच डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ दुबेला करारबद्ध केले आहे. तो भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीपची जागा घेणार आहे. आकाश दीप जो पाठीच्या स्
शिव ठाकरेची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होतेयं. बिग बॉस मराठी गाजवल्यानंतर आता शिव ‘The 50’ या प्रसिद्ध शोचा विजेता झाला आहे. या शोमधील सर्व स्पर्धकांना मागे टाकत दमदार खेळ आणि स्ट्रॅटेजीच्या ब
श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई करत एकूण १२ ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत हंदवाडा, कुप
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकारने आता हाय-ऑक्टेन इंधनावरील करात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर प्रति लिटर १०० पाकिस्तानी रुपयांवरून थेट ३०० रुपयांपर्यंत वाढवण
तेहरान : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले संकट अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. आता इराणने जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुज जलडमरूमधून जाणाऱ्या जहाजांवर निश्च
अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाचं वेडं जगभरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. धुरंधर २ सिनेमानं प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनादेखील भुरळ घातली आहे. रणवीरच्या धुरंधरचं प्रत्येकजण भरभर
अभिनेता सनी देओल सध्या बॉर्डर २ मुळे चांगलाच चर्चेत असून नुकताच नेटफ्लिक्सवर बॉर्डर २ सिनेमा रिलीज झाला. तसेच, अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनाच्या ३ महिन्यानंतर आता सनी देओलनं सोशल मिडिय
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्
न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळ (LaGuardia Airport) येथे सोमवारी (२३ मार्च) एक धक्कादायक अपघात घडला. लँडिंगदरम्यान एका विमानाची जमिनीवरील वाहनाशी धडक झाली, ज्यामुळे विमानतळावरील कामकाजात मोठा अडथळ
मुंबई : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याचे पडसाद सोमवारी विधानपरिषदेत उमटले. ‘आम्ही सुरक्षित आहोत की नाही?’ असा संतप्त सवाल करत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सातार
इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरने त्या महिलेला गु
मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता घाम काढणार आहे. मागच्या २४ तासांत हवामानात मोठे बदल झाले आहेत. पश्चिम महाराष्ट
मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक असतानाच महेंद्र सिंह धोनीने आपल्या निवृत्तीबद्दल एक मोठं विधान केलं आहे. त्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवर मिश्कीलपणे उत्तर दिलं
मुंबई : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात २८ फेब्रुवारी २०२६ पासून युद्ध सुरू केले आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या या युद्धाचा आजचा २४ वा दिवस आहे. हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता वाढल
नाशिक: लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक खरातच्या जवळ १०० व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. आता आणखी एक नवी
मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलजल प्रक्रिया केंद्रांची कामे हाती घेण्यात आली आहे. यातील कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात
मुंबई: मराठी अभिनेता शिव ठाकरे याने 'द ५० इंडिया' शोच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्याने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि ५० लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली आहे, जी त्याने नंतर त्यांच्या एका चाहत्
मुंबई: कल्याण जवळील आंबिवली परिसरात नशेखोराकडून नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता नागरिकांसमोर नव्या संकटानं डोकं वर काढलं आहे. का
मुंबई : भारतात पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याची (बाटलीबंद पाण्याची) लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. आज, जागतिक जल दिनानिमित्त (2026) एक संघर्ष करणारा इटालियन ब्रँड भारतात अब्जाधीश कसा बनला? आणि रमेश
पंचांगआज मिती चैत्र शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र कृतिका. योग विषकंभ चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २चैत्र शके १९४७-४८. सोमवार दिनांक २३ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.४० मुंबईचा चंद्रोद
मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे आणि प्रचंड मोठे सामाजिक कार्य उभे करताना त्यांच्या संपूर्ण राजकारणात सामान्
पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘क्रीडा स्पेशालिस्ट शाळा’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहित
मुंबई : उन्हाळा येताच किरकोळ बाजारात लिंबू महागले आहे. सध्या किरकोळ बाजारात आकारमानानुसार लिंबू प्रति नग १०, १२, १५ रुपये दराने विकले जात आहे. अन्नाची लज्जत वाढवणारे, पचनक्रिया सुधारण्यास मद
नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक तथा राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे यांचे रविवारी नागपूर येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने विदर्भासह राज
- उरुळी कांचन, पुणे येथे निसर्गोपचार आश्रम ८१ वा वर्धापनदिनपुणे : आजच्या वेगवान जीवनशैलीत लोक अनेकदा भौतिक यशामध्ये आनंद शोधतात, परंतु खरे समाधान हे शांतता, संतुलन आणि जीवनातील सुसंवादातून
लातूर : राज्य सरकारने सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित मुलींना आयुष्यभरासाठी कुटुंब
तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. इराणने दावा केला आहे की होर्मुज सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे एफ-१५ लढाऊ विमान त्यांनी पाडले आहे.इराणच्या स
कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक २१ व २२ मार्च २०२६ रोजी 'जिल्हास्तरीय ध
नवी दिल्ली : प्रतिकूल हवामानामुळे देशातले काजू उत्पादन ६० टक्के घटण्याची भीती व्यक्त होत आहे. शाला कच्च्या काजूचा पुरवठा करणाऱ्या प्रमुख आफ्रिकी देशांनी कच्चा काजू निर्यात न करण्याचा निर
नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड (ता. कळवण) येथे भेट देऊन विविध सुविधा व व्यवस्थांची पाहणी करीत अधिकाऱ्यांसोबत आ
नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे सुरू असलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मध्ये रविवारची सकाळ सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठणाच्या भक्तिरसात आनंदात बहरली. श्रीरामरक्षा या अद्
नागपूर : महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचे ठिकाण नसून महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ म्हणून कार्य करत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन मु
पुणे : गॅस टंचाईमुळे पर्यायी साधनांकडे वळणाऱ्या नागरिकांना आता सायबर फसवणुकीचा धोका वाढल्याचे समोर आले आहे. पुण्यात इलेक्ट्रिक शेगडी खरेदीच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाची लाखोंची फ
तेहरान : होर्मुझची सामुद्रधुनी शत्रू देशांसाठी बंद ठेवणार, असा इशारा संयुक्त राष्ट्रांतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेतील इराणचे प्रतिनिधी अली मौसावी यांनी दिला. जे युद्धात शत
राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स य
मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या या मंदिरातच असा प्रकार घडल्याने आश्च
बिग बॉसच्या घरातील सदस्य उत्तम खेळ खेळत असून बिग बॉस मराठीच्या 6 व्या सिझननं प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. बिग बॉसच्या घरात अनेक दमदार स्पर्धकांची एक्झिट झालीअसून ड्रामा क्
वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६ पासून इराण विरोधात युद्ध सुरू केले आहे. या युद्धात २३ दिवसांत अमेरिकेने अब्जावधी डॉलर खर्च केले आहेत. या खर्चामुळे अमेरिका सरक
पुणे : वाढत्या उष्णतेमुळे वकिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या काळात पारंपरिक काळा कोट घालण्यापासून वकिलांना तात्पुरती सूट देण्यात आली आहे.१५ मार्च ते १५ जून
सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क साधण्याबरोबरच अनेक महत्वाच्या कामांसाठी मोबाईल फोन हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे मोब
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील मुंबईतील महत्त्वाच्या भुयारी टप्प्यासाठी आवश्यक तयारी पूर्णत्वाकडे जात असून लव
मराठी टेलिव्हिजन विश्वात अनेक मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यापैकीच एक असलेली कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'जय जय स्वामी समर्थ'. या मालिकेनं कमी वेळातचं प्रेक्षकांच्य
मुंबई : टाटा.इव्ही, भारतातील सर्वात मोठी फोर-व्हीलर इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी, यांनी हॅरियर.इव्ही या संपूर्ण स्वदेशी आणि दमदार एसयूव्हीसाठी नवी ‘फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५’ पर्सोना साद
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेतील देशांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान, शेजारी देशांबरोबर राजनैतिक तणाव वाढवत इराणने आता संयुक्त अ
कुस्तीप्रेमींच्या उत्सुकतेचा कळस गाठलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच रविवार २२ मार्च रोजी पुण्यातील वाघोली येथे रंगणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धे
- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटीभारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा उत्पादन घेण्याचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे गाठला. या यशामुळे ऊर्जा क्षेत्रातील भार
काही दिवसांपूर्वी रणवीरने दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारा सिनेमातील भूमिकेची नक्कल केली होती. त्यानंतर ऋषभनेही रणवीरने आपल्या देवाचा अपमान केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली ह
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे नेतृत्व करत सार्वजनिक पदावर दीर्घकाळ काम करण्याचा नवा विक्रम केला आहे. त्यांनी सलग ८९३१ दिवस सार्वजनिक पदावर राहून सरकारचे नेतृत्व केले आ
भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या भूमीवरून इराणवर हल्ला करण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. परराष्ट्र मं
तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री दोन नंतर दहशतवाद्यांनी हल्ला सुरू केला. दहशतवाद्यांनी कॅम्पला लक्ष्य करून म
अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर २ ने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला असून या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड मोडित काढत ऐतिहासिक अशी विक्रमी कमाई केली आहे. नुकताच ३०० कोटीचा टप्पा पार केल्

35 C