- कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची स्पष्ट भूमिकाकॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी सांगितले की मध्यपूर्वेत वाढत असलेल्या संघर्षात लष्करी सहभागाची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाह
आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला असला, तरी आता एका नव्या वादामुळे पाकिस्तानी खेळाडू पुन्हा चर्चेत आले आहेत. श्रीलंकेतील कँडी येथे मुक्कामादरम्यान पाकिस्तानच्या
मुंबई : 'मराठी बाणा' या सुप्रसिद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी संस्कृती जगभरात पोहोचवणारे लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक अशोक हांडे यांच्यासोबत एक भीषण घटना घडली आहे. गाडी पार्किंगच्या हप्
पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते. एका १९ वर्षांच्या तरुणीचा वाढदिवसाच्या रात्री मृत्यू होतो आणि त्यानंतर सु
इस्रायलने बुधवारी (४ मार्च) सांगितले की त्यांनी तेहरानमधील एका प्रमुख इराणी लष्करी संकुलावर हल्ला केला आहे, ज्यामध्ये रिव्होल्यूशनरी गाईंस, कुट्टस फोर्स आणि बसिज निमलष्करी दलांचे कमांड स
पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) कॉलेज परिसरात एक संतापजनक घटना घडली. इथं एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी एका विद्यार्थ्याला चोप दिला आहे. संबंधित विद्यार्थी मागील १५ दिवसांपासून
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा पोहोच रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून या रस्त्याचे काम आता वाढले गेले आहे.
- अमेरिकेने अधिकृतपणे घेतली हल्ल्याची जबाबदारीश्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ बुधवारी (४ मार्च) इराणी नौदलाच्या जहाजावर अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला करुन ते नष्ट केले. या हल्ल्यात आतापर
सौदी अरेबियामध्ये कोसळलेल्या एका लहान इराणी सुसाइड ड्रोनमुळे हजारो किलोमीटर दूर असलेला पाकिस्तानही संभाव्य युद्धस्थितीत ओढला जाऊ शकतो. यामागचे कारण म्हणजे सप्टेंबर २०२५ मध्ये पाकिस्ता
पुणे: पुणे आणि रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी चॅम्बेरी पॉवर (ईडीएफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांची समूह कंपनी) यांच्
मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे बांधकाम जुने झाले असून या जलााशयातून काही प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. तसेच मोठ
मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हवामानाने कूस बदलली आहे. उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टरबन्स सक्रिय झाली असला तरी, त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार
पालघर: भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध केवळ औद्योगिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता आता ते शैक्षणिक आणि सांस्कृतिक पातळीवरही घट्ट होत आहेत. पालघर जिल्ह्यातील चहाडे येथील सूर्
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातले जामखेड पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरून गेले आहे. जामखेडमध्ये कुख्यात गुंड सागर मोहळकरवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शहरातील न्युरानी कॉलनी
नागपूर: नागपूर महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. अभिजीत चौधरी यांच्यावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमं
मुंबई : शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमु
मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना हक्काच्या घरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस
कोलकाता : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले. स्पर्धेत अपराजित राहिलेला एकमेव संघ असलेला आफ्रिकेचा संघ मोक्याच्या सामन्यात पुन्
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेच्या वैधानिक समित्या असलेल्या १७ प
पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमीनवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर बुधवारी एका इराणीयुद्धनौकेवर भीषण पाणबुडी हल्ला झाल्याची खळ
वॉशिंग्टन डीसी : पश्चिम आशियातील अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाने आता रौद्र रूप धारण केले आहे. याचे पडसाद पाकिस्तानातही दिसून येत आहेत. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या संयुक्त हल्ल्यात इराणच
मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची खात्री आज पटली,” अशा शब्दांत इंदिरा युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष तरीता शंकर यांनी ए
मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी चॅम्बेरी पॉवर (ईडीएफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांची समूह कंपनी) य
मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आयुक्तपदी डॉ. अभिजित चौधरी यांची नियुक्ती करण्या
मुंबई :गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्र
मुंबई : कन्नड स्टार यशच्या बहुचर्चित ‘टॉक्सिक: ए फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जगभर १९ मार्चला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आलेला हा सिनेमा आता
मिनाब : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले त्याला इराणने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि नव्या युद्धाला तोंड फुटले. पश्चिम आशियात नवा संघर्ष सुरू झाला. युद्धाच्या पहिल्याच
मुंबई :ससून डॉक येथील मच्छिमार, महिला कामगार आणि बोटधारकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, या परिसराच्या आधुनिकीकरणाला वेग दिला जाईल, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व
पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय देत मेट्रो सेवा आता थेट लोहगाव विमानतळाच्या दारात पोहोचणार आहे. वनाझ–रामवाडी मार्गिकेचा विस्तार करण्याचा निर्णय निश्चित झाला असून, कल्याणीनग
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्
मुंबई :मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिक
मुंबई : वर्धा जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. मत्स्यव्
मुंबई : मुंबई ते विजयदुर्ग या बहुप्रतिक्षित ‘रो-रो’ सेवेचा विस्तार आता अधिक व्यापक होणार आहे. या मार्गावर आता रायगडमधील दिघी, रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ला हे तीन नवे थांब
मुंबई : राज्यातील द्राक्ष पिकाचे संरक्षण करण्यासाठी झालेल्या कराराच्या माध्यमातून राज्य शासनाने यासंदर्भात काही ठोस धोरण राबविणे गरजेचे आहे आणि त्याबाबत काही सूचना आमदार रोहित पाटील या
मुंबई :सध्या जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे. आरोग्य क्षेत्रातही दररोज नवनवे तंत्रज्ञान येत आहे. नवनवीन संशोधन, येणारे तंत्रज्ञान, दुर्धर आजारावरील परवडणारे उपच
मुंबई : मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रो-रो सेवेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन
मुंबई :युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांची हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीयांबाबत राज्य शासन सतर्क असून त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुर
मुंबई :हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी राज्य शासनाने स्पेशल सेल तयार केला आहे. या सेलमध्ये अतिरिक्त महासंचालक (एडीजी) स्तराच्या महिला अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. या शोध मोहिमांचे नियोज
मुंबई : राज्यातील शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांवर आकारला जाणारा अकृषिक (एनए) कर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यापुढे जुन्या किंवा नव्या कोणत्याही बांधकामा
मुंबई :राज्यातील ई-पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत नेटवर्क किंवा सर्व्हरच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून ऑफलाइन फोटो नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्य
मुंबई : पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणामुळे विस्थापित झालेल्या चंद्रानगर आणि हनुमाननगर येथील आदिवासी बांधवांना तब्बल ४५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जमिनीचा मालकी हक्क मिळणार आहे. प
मुंबई : राज्यातील वर्ग-२ जमिनीधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाने मालकी हक्क रूपांतरातील पाच वर्षांची सक्ती हटवण्यास मंजुरी दिली
मुंबई : राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये कुरघोड्यांचे राजकारण शिगेला पोहोचल्याने मविआचे घोडे अडले आहे. मविआ मधील तिन्ही पक्ष आपापले घोडे दामटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या
मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेपटूंनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. ५ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड
आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे स्वागत केले. स्टब यांच्या भेटीमुळे भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मज
एक्सेल एंटरटेनमेंट, चॉकबोर्ड एंटरटेनमेंट आणि सूटेबल पिक्चर्स यांची BAFTA जिंकणारी पहिली भारतीय फिल्म ‘बूंग’ ६ मार्चला थिएटरमध्ये, ट्रेलर प्रदर्शितमुंबई : एक्सेल एंटरटेनमेंट, चॉकबोर्ड एंटरट
इराणवर इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. मंगळवारी (३ मार्च) संध्याकाळी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट क
— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणामुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‘शिवनेरी’ बस सेवेची झेप आता राज्यभर घेण्याचा न
मुंबई : दक्षिण मुंबईतील सर्वात गजबजलेला भाग असलेल्या वरळी नाक्यावरील वाहतुकीचा ताण कायमचा कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. वरळीतील दोन महत्त्व
मध्य-पूर्वेतील महायुद्ध सुरु होऊन ५ दिवस झाले असून याची झळ आता भारतालाही बसली आहे. या युद्धात भारताच्या २५ वर्षीय दीक्षितचा ड्रोनने बळी घेतला आहे. ओमानच्या किनारपट्टीवर मस्कतजवळ एका मालवा
मुंबई : बहुचर्चित राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी उमेदवारांची घोषणा केली असून, नेहमीप्रमाणे यंदाही 'धक्कातंत्रा'चा अवलंब केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्र
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर पश्चिम आशिया प्रदेशातील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (३ मार्च) दुप
तेहरान : इस्रायलच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अयातुल्ला अली खामेनींच्या (८६) मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाली आहे. इराणच्या
मुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर टाऊन हॉल जिमखाना बांधण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावती
मुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समितीपैकी ०९ प्रभाग प्रभाग समिती अध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपने जाहीर केले. भाजपने आपले उमेदवार जाहीर केले असून या सर्व उमेदवारांनी आपल
परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास अलर्ट मोडवरमुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय आणि विशेषतः महाराष्ट
प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे पारडे जडभाजपच्या करिष्म्याकडे सर्वांचे लक्षमुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी गेलेल्या कोल्हापुरातील हुपरीमधील २३ पर्यटक अडकले होते. मात्र, आता हा प्रवासी ग्रु
मध्य-पूर्वेतील महायुद्ध आता जमिनीवरून समुद्रात पोहोचलं आहे. अमेरिकेने इराणला आजवरचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. अमेरिकन सेंट्रल फोर्सच्या कमांडरने एका व्हिडिओ मेसेजद्वारे खळबळजनक माहित
वॉशिंग्टन डीसी : इराणने रविवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकेच्या सहा सैनिकांचा मृत्यू झाला. यापैकी चार सैनिकांची ओळख पटली आहे, अशी माहिती पेंटागॉनने दिली आहे. ओळख पटलेल्या सैनिकांचे फो
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या सुमारे अडीच हजार शासकीय प
नवी दिल्ली : मध्य-पूर्व आशियात सध्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 'कामिकाझे' (Kamikaze) ड्रोनचा वापर करून युद्ध पेटलेले असताना, भारताने आपल्या हवाई संरक्षणाला अधिक अभेद्य करण्याचा निर्णय घेतला आह
महाराष्ट्रातील हवामानात सध्या कमालीची अनिश्चितता पाहायला मिळत आहे. अवघ्या आठवड्याभरापूर्वी ज्या राज्यात अवकाळी पाऊस आणि गारठा होता, तिथे आता उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. विदर्भातील
नांदेड : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून त्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटत आहेत. जगाला इंधन पुरवठा करणाऱ्या इराणवर हल्ले झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या कि
वलसाड : गुजरातच्या वलसाड येथील 'सरदार हाईट्स' या गुजरात हाऊसिंग बोर्ड संकुलात आज सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली. संकुलातील साबरमती बिल्डिंगमध्ये लिफ्टचा भीषण अपघात झाला, ज्यामध्य
अबू धाबी : मध्य-पूर्व आशियातील संघर्ष आता एका भयंकर वळणावर येऊन पोहोचला आहे. इराणकडून होणाऱ्या सततच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीने (UAE) आ
मुंबई :सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ४४९ वसतिगृहा
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने अर्थात भाजपने बिहारमधून आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लवकरच ते र
विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 247 नियंत्रण कक्षनवी दिल्ली : मध्य पूर्वेतील संघर्ष आणि बदलती जागतिक ऊर्जा परिस्थिती या पार्श्वभूमीवर
मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक कर्तव्यही सर्वांनी पार पाडावे, त्यासाठी मुंबईची महापौर या नात्याने स्वतः कृतीतून
मनरेगा अंतर्गत १ हजार १६८ कोटींचा निधी मंजूर; होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा श्रमिकांना मोठा दिलासामुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील अर्थचक्राला गती देण्यासाठी केंद्र सरकारने 'महात्म
आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यशमुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध राष्ट्रीय
माजी खासदार उन्मेष पाटील शिवसेनेच्या वाटेवर; ६ मार्चला मुंबईत पक्ष प्रवेश होणारमुंबई : राजकारणात 'मैत्री' आणि 'शत्रुत्व' यापेक्षा 'संधी'ला किती महत्त्व असते, याचा प्रत्यय जळगावच्या राजकारणा
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल
एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्याखासदार नरेश म्हस्के यांचे रेल्वे मंत्री आणि कोकण रेल्वेच्या अध्यक्षांना खरमरीत पत्रठाणे : कोकण रेल्वेच्या
मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत
मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असल
मुंबई : महाविकास आघाडीतील भांडणे ज्यांना सोडवता येत नाहीत, राज्यसभेच्या जागेवरून तीन पक्षातील कुरघोड्या ज्यांना रोखता येत नाहीत त्या उबाठा गटाच्या संजय राऊत यांनी आखाती देशांतील युद्धजन
मुंबई :पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे नामकरण ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांच्या नावाने करण्यास राज्य शासनाने मान्यता
नवी दिल्ली :भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आता जम्मू-काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या पुंछ येथे दि
मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असल
अंजली दमानियांचे सर्वच आरोप लोकायुक्तांनी लावले फेटाळूनकृषी साहित्य खरेदीबाबतचा उच्च न्यायालयाचा निकाल स्वयंस्पष्ट; लोकायुक्तांचे निरीक्षणकृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिटसह दमानि
मुंबई : गटार (सीवर) सफाईदरम्यान मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रलंबित असलेली नुकसानभरपाई तात्काळ देण्यात यावी, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष
युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकलेल्या मराठी नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिला आधारदुबईतील बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या मदतीने सर्वांपर्यंत मदत पोहचवण्याचा प्रयत्नमुंबई :- इराण आणि इस्राय
मुंबई : अंधेरी पूर्व भागातील सागबाग रोडवरील आराध्या रुग्णालयासमोर शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता एक धक्कादायक घटना घडली. राजेश एकनाथ छत्रे या ४६ वर्षीय व्यक्तीने
बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित केमिकल्स) ओलियम वायूची गळती झाली. परिसरात असलेल्या अनेक नागरिकांना तसेच कामगारांन
लातूर : लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, माजी कुलगुरू आणि प्रख्यात विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे सोमवारी २ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजक
तेहरान : अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण अशी लढाई सुरू झाल्यामुळे आखाती देशांमध्ये अस्थिरतेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. लढाईत तीन देश थेट सहभागी आहेत आणि दहा पेक्षा जास्त देशांचा लढा

37 C