वरळी कोळीवाड्यांमधील जेट्ट्यांची दुरवस्था झाली असल्याने कोळी बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांची गैरसोय दूर होण्यासाठी येथील जेट्ट्यांची पुर्नबांधणी करण्याकरिता तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे, नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांना केली आहे. त्यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे, अशी […]
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून IED स्फोट, सीएएफचा जवान शहीद
छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात सशस्त्र दलाचा एक जवान शहीद झाला. मनोज पुजारी (26) असे शहीद जवानाचे नाव आहे. तोयनार ते फरसेगढ दरम्यान मोरमेड गावातील जंगलात हा सोमवारी हा स्फोट झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोयनार ते फरसेगढ दरम्यान रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. या रस्त्याच्या सुरक्षेसाठी सीएएफ बटालियनच्या जवानांना गस्तीवर तैनात करण्यात आले होते. यादरम्यान […]
तुम्हालाही वारंवार ढेकर येतात का! मग या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
ढेकर येणे ही एक सामान्य समस्या आहे पण ती जास्त प्रमाणात असणे योग्य नाही. काही लोक वारंवार ढेकर देतात, त्यांना हे समजून घेणे आवश्यक आहे की ही समस्या सामान्य नाही तर ती एका मोठ्या समस्येचे संकेत देते. दिवसभर ढेकर येण्याची कारणे आणि ती कधी गांभीर्याने घ्यावी याबद्दल जाणून घेऊया. अन्न खाल्ल्यानंतर किंवा गॅस तयार झाल्यावर […]
पॅकर्स प्रिमीयर लीगचा फायटो मार्केटिंग संघ चॅम्पियन, सोलर हर्बो संघ उपविजेता
60 धावा करणाराफायटो मार्केटिंगचा रणजीत निकम हा सामन्याचा हिरो ठरला कोल्हापूर : पॅकर्स प्रिमीअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फायटो मार्केटिंग संघाने सोलर हर्बो संघाचा 5 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. शिवाजी विद्यापीठ क्रिकेट मैदानात हा अंतिम सामना झाला. यात फायटो मार्केटिंगला विजेतेपदी विराजमान करण्यासाठी सर्वाधिक 60 धावा करणारा रणजीत निकम हा सामन्याचा [...]
नवोदय विद्यालयात ऍथलेटिक स्पर्धेचा आरंभ
तुळजापूर (प्रतिनिधी)- पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे अमरावती संकुल स्तरीय स्पर्धेचा प्रारंभ सोमवार दिनांक २१ एप्रिल २५ रोजी करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सोलापूर प्राचार्य श्री संजय कोठाडी यांच्या करकमलो द्वारा हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या स्पर्धा २१ व २२ एप्रिल २५ या दोन दिवस चालणार असून अमरावती संकुल मधील अकोला, बीड ,भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, नागपूर, वाशिम, यवतमाळ ,लातूर ,नांदेड, परभणी सोलापूर ,धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश असून यामध्ये ३११ खेळाडूंनी भाग घेतला आहे. या स्पर्धा वयोगट १४, १७, १९ या वयोगटातील मुला मुलींमध्ये होणार आहेत. या अथलेटिक स्पर्धेमध्ये १००,२००,४००,६००, ८००,१५००,३०००,५००० मीटर धावणे, गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक, उंच उडी, लांब उडी, अडथळा शर्यत, तिहेरी उडी, क्रॉस कंट्री, हॅमर थ्रो अशा वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळ्या गटात घेण्यात येणार आहेत. यातून निवड झालेल्या स्पर्धकांना रीजनल खेळासाठी पुढे पाठवण्यात येणार आहे. या अथलेटिक्स खेळाच्या प्रसंगी मुख्य अतिथी श्री संजय कोठारी म्हणाले की, सर्व स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडून आपलं कौशल्य दाखवून आपल्या शाळेचं व मार्गदर्शक शिक्षकाचे नावलौकिक कमावण्याचे आव्हान केले हे करत असताना खेळाचे सर्व नियम पाळून सर्वजण आनंदाने खेळात सहभागी व्हा !अशा प्रकारच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री सचिन खोब्रागडे, वरिष्ठ अध्यापक श्री चक्रपाणि गोमारे , क्रीडा अध्यापक रवींद्र अलसेट, श्रीमती सुनेत्रा अलसेट, श्री हरी जाधव उपस्थित होते. या खेळासाठी पंच म्हणून श्री इसाक पटेल, श्री राहुल बोबडे, राहुल जाधव, राजेश जगताप अशोक चव्हाण, गणेश राठोड, दिनकर रोकडे, छाया घोडके, हे काम पाहत आहेत. . या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कॉमेंट्री श्री हरी जाधव ,सुजाता कराड, श्री सुरेश भोरगे यांनी अतिशय खुमासदार शैलीमध्ये करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धा पाहण्यासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक वृंद उपस्थित होता. या क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा अध्यापक आर एम अलसेट व श्रीमती एस आर अलसेट विशेष परिश्रम घेत आहेत.
'रात्रीस खेळ चाले' फेम वच्छीचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; या मालिकेत साकारणार हटके भूमिका
Ratris Khel Chale Fame Sanjeevani Patil : 'रात्रीस खेळ चाले' फेम वच्छी आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.
सोशल मिडियातील पोस्ट लाईक करणे गुन्हा नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सोशल मिडियातील विशिष्ट पोस्ट लाईक करणे म्हणजे ती पोस्ट प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे नव्हे. किंबहुना, तशा प्रकारे पोस्टला लाईक करणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती सौरभ श्रीवास्तव यांच्या एकलपीठाने इम्रान खान विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणात हा निर्णय दिला. […]
केशेगाव येथील वाघाळे गुरुनाथ श्रीशैल्य यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी
धाराशिव (प्रतिनिधी)- केशेगाव ता धाराशिव गावातील सुपुत्र वाघाळे गुरुनाथ श्रीशैल्य यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मैलाचा दगड गाठत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. “उस्मानाबाद जिल्ह्यातील महिलांचा मानवी विकास निर्देशांक : शेतकरी व अशेती क्षेत्रातील तुलनात्मक अभ्यास” या विषयावर त्यांनी सखोल आणि स्तवाधिष्ठित संशोधन केले आहे. त्यांच्या या अभ्यासामध्ये ग्रामीण भागातील महिलांच्या शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य व सामाजिक स्तरावर होणाऱ्या विकासाचा अभ्यास करून तुलना करण्यात आली आहे. या संशोधनासाठी डॉ. बी. डी. अवघडे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले. संशोधन प्रक्रियेदरम्यान अनेक तज्ञ प्राध्यापक, सहकारी व कुटुंबियांनी त्यांना मानसिक, बौद्धिक व भावनिक आधार दिला. गावकरी, नातेवाईक, शिक्षक व सहकारी वर्गातून त्यांच्यावर अभिनंदन होत आहे. त्यांचे हे यश भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
तहसील कार्यालया समोरील चौकाचे महात्मा फुले चौक असे नामकरण करण्याची फुले प्रेमी नागरिकांची मागणी
कळंब. (प्रतिनिधी)- स्त्री शिक्षणाचे जनक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा तसेच त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने कळंब शहरातील तहसील कार्यालयासमोरील चौकाचे महात्मा फुले चौक असे नामकरण करण्याची मागणी कळंब शहर व तालुक्यातील समस्त महात्मा फुले प्रेमींच्या वतीने मंजुषा गुरमे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद कार्यालय कळंब यांना दिलेल्या निवेदनात ( दिनांक 21 एप्रिल ) रोजी करण्यात आली आहे कळंब शहरात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे चौक अस्तित्वात आहेत. थोर समाजसेवक आणि स्त्रियांच्या शिक्षणाचे उद्धारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने शहरात एकही चौक नाही. महात्मा फुले यांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा यासाठी तहसील कार्यालयासमोरील चौकाला जर महात्मा फुले चौक असे नाव दिले तर त्यांच्या कार्याचा उचित गौरव होईल यासाठी नगरपरिषदेचा ठराव घेवुन चौकास अधिकृत महात्मा फुले चौक कळंब असे नाव देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या मागणीस कळंब शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे याप्रसंगी टी.जे. माळी, हरिभाऊ कुंभार , प्रा. राजेंद्र खडबडे , अरुण माळी, रवी गोरे,माधवसिंग राजपूत, शहाजी शिरसाट ,दीपक माळी, रवी चराटे,अशोक माळी, सचिन डोरले, अजय यादव, शिवाजी माळी यांची उपस्थिती होती.
उमरगातील जीवघेणा हल्ला प्रकरणातील चौथा आरोपी जेरबंद
उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील एका बांधकाम व्यावसायिकावर दि. 15 एप्रिल रोजी दिवसाढवळ्या भर दुपारी पावणे तीन ते चार वाजण्याच्यासुमारास झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणातील तीन आरोपींना उमरगा पोलिसांनी 24 तासांच्या आत जेरबंद करुन त्यावर न थांबता तपासाची चक्रे तीव्र करत दि.20 एप्रिल रोजी आंध्र प्रदेश राज्यातील हुमनाबाद येथे दुपारी चौथा आरोपी जेरबंद करुन मोकळा श्वास घेतला.उमरगा पोलीस सदैव सतर्क असून तालुक्यातील तसेच शहरातील जनतेने अफवावर विश्वास न ठेवता कोणत्याही घटनेची चाहुल लागल्यास तात्काळ उमरगा पोलीसांना संपर्क करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी तालुकावाशीयांना केले आहे. दि 15 एप्रिल रोजी जो बांधकाम व्यवसायिक गोविंद दंडगुले यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला तो जुन्या आर्थिक वादातून हल्ला झाल्याचे समोर आले आहे. उमरगा पोलीसांनी तीन आरोपींना घटना घडल्यापासुन च्या वेळेपासून 24 तासाच्या आत कर्नाटकातून ताब्यात घेतले. जो एका फरार आरोपी होता त्यास आंध्र प्रदेश राज्यातील हुमनाबाद येथे दि.20 एप्रिल रोजी दुपारी जेरबंद केले.जखमी गुत्तेदारावर सोलापूर येथे उपचार सुरू आहे. हा हल्ला 15 एप्रिलला दुपारी पावणेतीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मारुती सुझुकी शो-रुमसमोर घडला होता. बांधकाम गुत्तेदार गोविंद राम दंडगुले (40) स्कूटीवरून घराकडे जाताना, नंबर प्लेट नसलेल्या सिल्व्हर रंगाच्या इर्टिगा कारमधून आलेल्या तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी स्कूटी अडवून धारदार शस्त्रांनी त्यांचे डोके व हातावर गंभीर वार करून हल्लेखोर कारमधून पसार झाले होते. नागरिकांनी गंभीर जखमी दंडगुले यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारास सोलापूर येथील खासगी रुग्णालयात हलवले होते. सध्या दंडगुले यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अंमलदार पोहेकॉ अतुल जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि श्रीकांत भराटे करत आहेत. आरोपी राहुल रमाकांत परशेट्टी (रा. मुळज), शिवा कुकुर्डे (रा. कुन्हाळी), प्रदिप कलशेट्टी (जुनीपेठ उमरगा) व फरार असलेला आरोपी व दि. 20 एप्रिल रोजी जेरबंद करण्यात आलेला नवतेज तोरणे (रा. काळे प्लॉट उमरगा) यांनी जखमीवर घातक शस्त्राने हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. अटकेतील राहुल परशेट्टी याच्याकडून गुन्ह्यातील मारहाण केलेले तीन लोखंडी कोयते, आरोपींनी वापरलेली सिल्व्हर रंगाची इर्टीगा कार शासकीय पंचांसमक्ष जप्त केली. फरार आरोपी नवतेज तोरणे यास दि. 20 एप्रिल रोजी जेरबंद करण्यात आले तीन आरोपींना शनिवारी (दि.19) न्यायालयासमोर हजर केले असता शुक्रवारपर्यंत (दि.25) पोलिस कोठडी सुनावली.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अश्विनी भोसले, सपोनि पांडुरंग कन्हेरे, पोउपनि गंगाधर पुजरवाड, सपोफौ प्रदिप ओव्हळ, पोहेको चैतन्य कोगुलवार, पोहेका विशाल कांबळे, पोना यासिन सय्यद, पोना अनुरुद्ध कावळे, पोकों नवनाथ भोरे यांच्या पथकाने केली आहे.
भाजपा परंडा तालुका अध्यक्षपदी अरविंद रगडे तर शहराध्यक्षपदी उमाकांत गोरे यांची निवड
परंडा (प्रतिनिधी)- परंडा भारतीय जनता पार्टीची भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होऊन परंडा तालुका अधयपदी अरविंदबप्पा रगडे यांची तर परंडा शहर अध्यक्षपदी उमाकांत गोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. भाजपा परंडा शहर व ग्रामीण मंडल अध्यक्ष निवडीकरिता भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा निवडणूक निरीक्षक श्री. गुरूनाथ मगे व परंडा शहर व ग्रामीण मंडल निवडणूक निरीक्षक श्री. प्रभाकर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि. 20 एप्रिल रोजी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. तालुक्यातील वाकडी ग्रामपंचात सदस्य व परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असलेले नवनिर्वाचित परंडा ग्रामीण मंडल अध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे हे यापूर्वी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष होते. भाजपा नेतृत्वाने नवीन तरूण चेहऱ्यास संधी दिली असून ते आतापर्यंतचे सर्वात तरूण अध्यक्ष आहेत. तर परंडा शहर मंडलाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. उमाकांत गोरे हे गेल्या चार महिन्यापासून अध्यक्षपद सांभाळत होते. अनुभवी चेहऱ्यास संधी दिली गेली आहे. रगडे व गोरे यांचा सुजितसिंह ठाकूर यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर ॲड. गणेशबप्पा खरसडे यांनी कमी काळात वेळ देऊन चांगले कार्य केल्याबद्दल कौतुक केले. या बैठकीस भाजपा मावळते तालुका अध्यक्ष ॲड. गणेशबप्पा खरसडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य व अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, तालुका सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग घोगरे, चिटणीस रामकृष्ण घोडके, माजी शहराध्यक्ष संदीप शहा, परंडा न.प. माजी गटनेते सुबोधसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, तुकाराम हजारे, नागेश शिंदे, रमेश पवार, श्रीराम देवकर, निशिकांत क्षिरसागर, मुकुंद चोबे, नागेश गर्जे, परसराम कोळी, डॉ. अमोल गोफणे, अर्जुन कोलते, रामदास गुडे, जयंत सायकर, सन्नी अहीरे, धनंजय काळे, गौरव पाटील, मनोहर पवार, सिध्दीक हन्नुरे, मुसळे आप्पा, आदर्श ठाकूर, सुरज काळे, व्यंकटेश दिक्षित, रवी गरड, राहुल फले, राहुल जगताप, ब्रम्हदेव उपासे, साहेबराव पाडुळे, श्रीमंत शेळके, योगेश डांगे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा गायत्रीताई तिवारी, शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुपारीची तस्करीचे रॅकेट उघड; कर्नाटक येथील 12 गाड्या पकडल्या
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव पोलिस व अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने सुपारीची तस्करीचे रॅकेट उघड करीत जवळपास 2 कोटी 25 लाख रुपयांची सुपारी जप्त केली आहे. ही सुपारी कर्नाटकमधुन दिल्लीसह देशभर पाठवली जात होती, पोलिसांनी राजस्थान, गुजरात, कर्नाटक पासिंगच्या 12 गाड्या पकडल्या आहेत. धाराशिव पोलिस व अन्न औषध विभागाने ही मोठी कारवाई केली. धाराशिव जिल्ह्यात मोठी कारवाई करीत एका टोलनाक्यावर 12 गाड्या पकडल्या आहेत, या गाड्यात भेसळयुक्त सुपारी असल्याचे समोर आले आहे. कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात खराब, भेसळयुक्त सुपारी मोठ्या प्रमाणात आणली जात असल्याची माहिती मिळताच धाराशिव पोलिस व अन्न औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. सुपारी व गाड्या असा 10 कोटी पेक्षा अधिक मुद्देमाल आहे. खराब असलेली सुपारी इतर पदार्थ गुटखा यात मिसळली जात असल्याचा संशय असुन ती कुठून आली व कशासाठी वापरली जात होती, याचा तपास सुरु आहे. गाड्या व जप्त मुद्देमाल हा तपासणीसाठी धाराशिव येथे नेण्यात आला असुन त्याची तपासणी सुरु आहे त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. नळदुर्ग जवळील फुलवाडी टोलनाका येथे ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या व नळदुर्ग पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
जंगलाच्या विनाशासाठी आणि मित्रांच्या विकासासाठी भाजपला महाराष्ट्रातली सत्ता हवी होती –जवाहर सरकार
राज्य वन्यजीव मंडळाने 1800 हेक्टर वनजमिनीवरील 4 मेगा-प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांसाठी 4 लाख झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. यामुळे होणारा जैवविविधतेवरील परिणाम आणि पर्यावरणाच्या गंभीर संकटांचा इशारा दिला आहे. याबाबत माजी खासदार जवाहर सरकार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपला महाराष्ट्रातील सत्ता का हवी होती, सत्ता मिळवण्यासाठी त्यांचा आटापीटा का सुरू होता, ते […]
भूम आगाराचा नियोजनशून्य कारभार उघड; प्रवाशांचे हाल,
भूम (प्रतिनिधी)- भूम आगाराचा नियोजनशून्य कारभार दिवसेंदिवस उघड होत चालला आहे. आगार व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे बसेस वेळेवर सुटत नसून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा थेट परिणाम प्रवाशांच्या गैरसोयीवर तर होतच आहे, पण आगाराच्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम होत आहे. काल रात्री सहा वाजता सुटणारी आरक्षण असणारी भूममुंबई हिरकणी बस (क्रमांक एमएच 14 बीएल 0750) ही बस भूम स्थानकातच लोड न घेतल्यामुळे बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना तब्बल दोन तास रात्री स्टेशन परिसरात बसून राहावे लागले. अखेर साध्या बस (क्रमांक 3102) मधून रात्री आठ वाजता प्रवाशांना पुढे रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे अनेक प्रवाशांनी हिरकणी बसचे तिकीट काढले होते, तरीही त्यांना साध्या बसने प्रवास करावा लागला. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानकावर उपस्थित प्रवाशांनी जेव्हा चौकशी केली, तेव्हा सांगण्यात आले की सदर बस लोड घेत नसल्यामुळे पुढे जाणार नाही. ही बाब स्पष्ट करते की भूम आगारात बसेसच्या वेळापत्रकावर, देखभाल व्यवस्थेवर व नियोजनावर कोणताही भर दिला जात नाही. याच दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली भूमपरभणी बस सेवा देखील फक्त एक दिवसच सुरु राहिली. त्याबाबत विचारणा केली असता, “कर्मचारी कमी आहेत“ हे नेहमीचे कारण पुढे करण्यात आले. आगारातील काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, बस दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. यामुळे बस वेळेवर तयार होत नाहीत. यासोबतच, भूम आगारात एकही कायमस्वरूपी वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीवही कमी आहे. धाराशिव जिल्ह्यातील इतर आगारांना नवीन बसेस मिळाल्या असताना, भूम आगार मात्र त्यापासून वंचित राहिला आहे. यामुळे जुन्या बसेसच्या देखभालीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. या बसेस रस्त्यात बंद पडतात, प्रवास अर्धवट राहतो, आणि परिणामी प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. आज दुपारी तीन वाजता, उन्हाच्या कडाक्यात प्रवासी प्रत्येक गाडी मागे धावताना दिसले. स्थानकावर चालू असलेली साऊंड सिस्टिम देखील लहरीपणाने चालू-बंद होत होती. हे दृश्य भूम स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण करत आहे. प्रवाशांच्या या हालांची दखल घेत विभागीय परिवहन नियंत्रकांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. तोट्यात चाललेल्या आगाराला फायदेशीर बनवण्यासाठी कठोर निर्णय आणि सुधारणा आवश्यक आहेत. अन्यथा भूम आगाराचा विश्वास प्रवाशांच्या मनातून पूर्णतः गमावण्याची वेळ येईल.
श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 21 एप्रिल रोजी श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात जेईई मुख्य परीक्षेतील अँडव्हान्स साठी पात्र झालेल्या यशवंत व गुणवंत विदयार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार संस्थाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गुणवंतामध्ये कुमारी विनिता दत्तात्रय कुलकर्णी हीस सरासरी 99.51 टक्के, कुमारी सोनिया महेश माळी हीस सरासरी 89.15 टक्के, कु. शुभम तानाजी कांबळे यास सरासरी 65.65 टक्के गुण मिळाले आहेत. या सत्कार प्रसंगी बोलताना संस्थाध्यक्ष सुधीर पाटील म्हणाले की धाराशिव जिल्हयातील गुणवंत विदयार्थी 10 वी नंतर लातूर, संभाजीनगर, हैद्राबाद, कोटा अशा ठिकाणी जेईई व एनईईटी (नीट) च्या तयारीसाठी जातात. यामुळे पालकांना आर्थिक नुकसान होते. पालकांचे आर्थिक नुकसान होऊ नये त्याच बरोबर विदयार्थ्यांना घरच्या वातावरणात तयारीसाठी जास्तीचा वेळ मिळावा, त्यांना योग्य अशा तज्ञ प्राध्यापकांकडून माफक फीसमध्ये मार्गदर्शन मिळावे हे उद्दिष्ट समोर ठेवून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने जेईई, एनईईटी (नीट) परीक्षेसाठी श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालय येथे धाराशिव पॅटर्न तयार करण्यासाठी अजून एक सुवर्ण संधी 'फिजिक्सवाला' (पीडब्ल्यू) मार्फत एक भारतातील नामवंत क्लासेस कडून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी पीडब्ल्यूच्या वर्गखोल्या ह्या अद्यावत करण्यात आलेले आहेत. यामध्ये डिजिटल बोर्ड सुविधा, सर्व कॉलेज परिसर सीसीटीव्ही कक्षेत, ए.सी. वर्गखोल्या, लेक्चर रेकॉर्डिंग साठी कॅमेरे, पीडब्ल्यूचे ॲप, पीडब्ल्यू कीट, अद्यावत स्टडी मटेरियल, सुसज्य ग्रंथालय व अभ्यासिका, डेली डाऊट सॉल्विंग सत्र अशा वेगवेगळ्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. पीडब्ल्यू क्लासेसची सुविधा इयत्ता 8 वी ते 12 वी साठी उपलब्ध आहेत. आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आत्तापासूनच पीडब्ल्यूचे वर्ग करण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष सुधीर पाटील यांनी केले. या सत्कार समारंभासाठी संस्थाध्यक्ष सुधीर पाटील, संस्थेचे सीईओ आदित्य पाटील , प्रशासकीय अधिकारी एस. एस. देशमु , संस्था संचालक संतोष कुलकर्णी प्राचार्य एन. आर. नन्नवरे, उपप्राचार्य एस. के. घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , पर्यवेक्षक एम. व्ही. शिंदे आदींची उपस्थिती होती. तसेच कॉलेजमधील ए. व्ही. भगत, एन. के. मोमीन, एम. एन. शिंदे, एस. एस. सदाफुले, जे. एस. पाटील, आर. जी. लोमटे, एस. एल. तेली, के. बी. मोहिते, मिश्रा, आदींची देखील उपस्थिती होती.
श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये विद्यार्थी सुरक्षित वाहतुकीबाबत बैठक संपन्न !
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये विदयार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत शालेय प्रशासन व विदयार्थी वाहतुक संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत आढावा बैठक मुख्याध्यापक कक्षात घेण्यात आली . या बैठकीसाठी प्राचार्य नंदकुमार नन्नवरे , विदयार्थी वाहतुक चालकमालक संघटनेचे पदाधिकारी दादा गवळी व इतर त्यांचे सहकारी तसेच प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख , उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , पर्यवेक्षक सुनील कोरडे , डॉ. विनोद आंबेवाडीकर , शुभम मुंडे उपस्थित होते . सदर बैठकीत सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षात शासन निर्णयानुसार विदयार्थांची सुरक्षित वाहतुक कशी करावी , याबाबतच्या नियमांबाबत वाहतुक संघटनेच्या पदाधिक ऱ्यांना उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तर प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी गतवर्षी संघटनेने केलेल्या कार्याबद्दल गौरवउद्गार काढले . प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख यांनी आपल्या सहकार्यातून पालक - विदयार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीची हमी आम्ही देऊ शकलो याबद्दल सर्वांचे आभार मानले.
अरेरे! आतापर्यंतचा सगळ्यात महाफ्लॉप सिनेमा, १० कोटींचं बजेट कमाई फक्त २ हजार
super flop Hollywood movie zyzzyx road:चित्रपट निर्मितीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, निर्मितीपासून ते कास्टिंग आणि व्हीएफएक्सपर्यंत, इंडस्ट्रीतील बहुतेक मोठ्या चित्रपटांना कोट्यवधी रुपये खर्च येतो.
कलाविष्कार अकादमी,मेलडी स्टार्सच्यावतीने अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे युवराज नळे यांचा सन्मान
धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्य,कला,क्रीडा, ऐतिहासिक,पर्यटन समाजकारण,गायन राजकारण अशा विविध क्षेत्रात अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे युवराज नळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालालजी सुराणा आणि नागोराव कुंभार यांच्या हस्ते नुकतेच सन्माननीत करण्यात आलेले असून युवराज नळे लिखित “ मराठवाडा नव्हे, भारताचा मुक्ती संग्राम“ या शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय पुरस्कार ही नुकतेच पुणे येथे प्रदान करण्यात आला, त्याच प्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथेही खुल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष हे सन्मानीय पद भूषविले. या समग्र कार्याचा आढावा घेऊन कलाविष्कार अकादमी , मेलडी स्टार्सच्यावतीने युवराज नळे व सौ. वर्षा नळे या दांपत्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी सत्काराला दिलेल्या उत्तरात सर्वांना धन्यवाद देताना जीवन जगत असताना कायम मनमोकळे,साहित्य, गायन , मित्रत्वाचे नाते दृढ होईल असे प्रयत्न केले पाहिजेत तसेच ताण विरहित जगणे ही काळाची गरज ठरली आहे म्हणून एकत्र येऊन सांस्कृतिक ,सामाजिक कार्यात असले पाहिजे असे कथन युवराज नळे यांनी केले. या सन्मान कार्यक्रमात सहसमन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कलाविष्कार मेलडी स्टार्स चे समन्वयक शरद वडगावकर प्रभाकर चोराखळीकर, महारुद्र मोरे, रविंद्र कुलकर्णी, ॲड. दीपक पाटील मेंढेकर, धनंजय कुलकर्णी, नितीन बनसोडे, घनश्याम पाटील, महेश उंबर्गीकर, मारूती लोंढे, सुशील कुलकर्णी, सौ.वर्षा नळे, सौ. तारा मोरे, सौ. राजश्री निंबाळकर तसेच मल्हार माने यांच्या सुविद्य पत्नी आणि रुपामाता बँकेच्या संचालिका महानंदा माने, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम, भारत देवगुडे, निसर्ग योगा वर्गाचे योगशिक्षक सूर्यकांत आनंदे, सुभाष पवार, ॲड. बय्याजी साबणे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पाई व मोटर सायकल वरती चैन चोरांचा सुळसुळाट ; पोलिसांनी पहाटेची गस्त वाढवणे गरजेचे
कळंब / शहरात रोज शेकडो महिला पुरुष , वृद्ध नागरिक सकाळची शुद्ध हवा घेण्यासाठी पहाटे साडेचार वाजल्यापासून केज, ढोकी, येरमाळा, मोहा या रस्त्यावरती पाई मॉर्निंग वॉक करत असतात. अशातच दि. 19 एप्रिल रोजी केज रोड वरती मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलांच्या गळ्यातील काही तरुण चैन हिसकावण्याच्यावेळी महिलांनी आरडा ओरडा केला. तात्काळ काही मॉर्निंग वॉक करणारे पुरुष धावले. त्यामुळे अनार्थ टाळला. लागली चोर पसार झाले. यासाठी कळंब पोलिसांनी शहराच्या चारी रोडवरती पहाटे साडेचार वाजल्यापासून सात वाजेपर्यंत राऊंड साठी काही पोलीस शिपायांची नेमणूक करावी. अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. कळंब शहरातील शेकडो महिला पुरुष हे सकाळी सकाळी शुद्ध हवा घेण्यासाठी घराबाहेर पडतात. काहीच्या गळ्यामध्ये सोन्याचे दागिने असतात. काहीच हातात अंगठ्या असतात. तरी ही तसेच बाहेर पडतात काहीजण एकटे एकटे फिरतात. तर काहीजण ग्रुपने फिरतात. अशाच संधी साधून चैन चोर आपला डाव साधून घेतात. अशावेळी बंदोबस्त करण्यासाठी कळंब पोलिसांची एक ग्रस्त पथक नेमले जावे अशी मागणी नागरिकांत जोर धरत आहे. सकाळी मॉर्निंग वॉक साठी फिरणाऱ्या महिला, पुरुष यांनी आपल्या गळ्यातील हातातील मौल्यवान वस्तू या घरीच ठेवून शुद्ध हवा घेण्यासाठी घराबाहेर पडावे असे आव्हान उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी केले आहे . जेणेकरून चोरांना यापासून काही मिळणार नाही अशा चोरांचा आपण तात्काळ बंदोबस्त करू .उपविभागीय पोलीस अधिकारी - संजय पवार कळंब शहरात रात्रीचे गस्त घालणारे पोलीस हे किती वेळ पहाटे गस्त घालतात हे माहीत नाही पण पहाटेच्या वेळी पोलीस दलाने या चारी रस्त्यावर किमान दोन-दोन तरी पोलिसांची नेमणूक करावी जेणेकरून अशा चोरांना आळा बसेल. - आमोल वाकचौरे कळंब पोलीस स्टेशनला मुळातच मॅन पावर कमी आहे. त्याच पूर्ण डोलारा चालवा लागत आहे. जयंती ,मिरवणुका आणि रात्रीची गस्त हे पूर्ण करावी लागत आहे. त्याच आहे त्या कर्मचाऱ्यावर हँडल करावा लागत आहे. जेवढी पटसंख्या कळंब पोलीस स्टेशनला नेमून दिलेले आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने पोलिसांची संख्या कमी आहे. तरीही नागरिकांच्या मागणी नुसार आपण सकाळच्या गस्तीसाठी काही माणसाची नेमणूक करून चोरांचा बंदोबस्त करू. पोलीस निरीक्षक - रवी सानप
बालाजी अमाईन्सने तामलवाडीत दिले दोन कोटीचे रस्ते करुन
तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील तामलवाडी येथे बालाजी अमाईन्स प्रा लि तामलवाडी यांच्या वतीने तामलवाडी येथील वार्ड क्रमांक तीन व चार मध्ये सीएसआर फंडातुन ऐक कोटी रुपयाचे सिमेंटरस्ते काम पुर्ण केल्याने या भागात वास्तव्यास असणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय दूर झाल्याने ते बालाजीअमाईन्सप्रालि कंपनी चा संचालक मंडळीना धन्यवाद देत आहे. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे गाव अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्याने ग्रामपंचायत ने बालाजीअमाईन्सप्रालि कंपनी कडे सिमेंट रस्ते कामा बाबतीतमागणी केली असता व्यवस्थापकीय संचालक ऐ प्रताप रेड्डी राजेश्वर रेड्डी राम रेड्डी यांनी तात्काळ मान्यता दिला नंतर लगेच काम सुरु करण्यात आले वार्ड क्रमांक तीन व चार मध्ये 22ते 24सिमेंट रस्तेदर्जदार केले. वार्डक्रमांक ऐक व दोन मध्ये सिमेंट रस्ता साठी ग्रामपंचायत ने प्रशाषणाने मागणी केली आहे, यास मंजुरी कधी मिळणार या कडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे,
भाजपच्या नूतन तालुका अध्यक्षपदी सुपेकर तर शहराध्यक्षपदी वीर यांची निवड
भूम (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या नूतन भूम तालुका मंडल अध्यक्षपदी संतोष सुपेकर तर भूम शहर मंडलाध्यक्षपदी बाबासाहेब वीर यांची पक्षश्रेष्ठीकडून निवड झाली . त्यांचे तालुका भाजपच्यावतीने स्वागत करुन पेढे वाटून फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी तालुका भाजप कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा निवडणूक निरीक्षक गुरुनाथ मगे यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुका मंडल अध्यक्षपदी संतोष सुपेकर तर भूम शहर मंडल अध्यक्षपदी बाबासाहेब वीर यांची निवड जाहीर केली . ही सर्व निवड प्रक्रिया परंडा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या देखरेखी खाली पार पडली . यावेळी परंडा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष निवड ही पक्षाच्या ध्येय धोरणानुसार झालेली असून पूर्ण वेळ कार्यकर्ते पक्षाला मिळालेले आहेत .याचा उपयोग आगामी प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाचा टीआरपी वाढवण्यासाठी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, मावळते तालुका अध्यक्ष महादेव वडेकर , अनुसूचित जाती जमाती तालुका अध्यक्ष प्रदीप साठे, तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर खामकर , उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गवळी, अध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष योगेश आसलकर , युवा नेते आबासाहेब मस्कर, बन्सी महाराज काळे , कामगार मोर्चा मराठवाडा प्रदेश सदस्य सचिन बारगजे, बापू बगाडे, मुकुंद वाघमारे शांतीराज बोराडे, शुभम खामकर , जोतीराम पावले ईराचीवाडी, हनुमंत शेलार आष्टा, ज्ञानेश्वर गिलबिले, विभीषण पवार वालवड, सुबराव शिंदे वाल्हा, ज्ञानेश्वर सानप उळूप , अंकुश करडे बऱ्हाणपूर, अलिभाई निमटके अलीभाई इद्रूस माणकेश्वर, सुहास सानप , सुरेश उपरे, युवा तालुका अध्यक्ष गणेश भोगिल, पिंटू भारती आदींची उपस्थिती होती.
स्वराज्य संघटना सरचिटणीस यानी केली वावर याञा
तुळजापूर (प्रतिनिधी)- स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव व युवा नेत्या पुजा मोरे यांनी रविवार दि. 19 एप्रिल ररोजी तिर्थक्षेञ तुळजापूर ला येवुन श्रीतुळजाभवानी मातेस साडीचोळी पुजा करुन पुरणावरणाचा नैवध दाखवुन मनोभावे पुजा कुलधर्मकुलाचार लग्नाची वावर जत्रा सहकुटुंब सहपरिवार करुन आपल्या नव्या संसारी आयुष्य आरंभ केला. यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपरिक पुजारी धनाजी पेंदे यांनी केले श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर या नवविवाहीत दांम्पत्याचे स्वागत स्वराज्य संघटना जिल्हाअध्यक्ष महेश गवळी, स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष रविद्र इंगळे मराठा क्रांती मोर्चाचे कुमार टोले यांनी केले.
रा.गे.शिंदे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
परंडा (प्रतिनिधी) - श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या नेतृत्व व अध्यक्षतेखाली सांस्कृतिक विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे ,वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. सचिन चव्हाण प्रा.संभाजी धनवे व प्रा शंकर अंकुश यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये वाचन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले .यावेळी कार्यक्रमाचे आयोजन प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले. यावेळी प्रा.शंकर अंकुश यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन वाचन किती महत्त्वाचे आहे वाचनामुळे माणूस कसा घडतो या संदर्भात आपले व्याख्यान दिले तर प्रा.संभाजी धनवे यांनीही विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली . डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आपल्या मनोगत्वातून सांगितले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक मात्र जगातील व्यक्ती आहेत ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधले म्हणून बाबासाहेबांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती केली या देशाची राज्यघटना लिहिली.संविधानामुळे व बाबासाहेबांनी घेतलेल्या शिक्षणामुळे समस्त मानव जातीचे कल्याण झाले.त्यांचे विचार केवळ भारत देशाने नव्हे तर जगाने आत्मसात केले म्हणून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांची जयंती ही केवळ एका देशातच नव्हे तर 150 देशांमध्ये साजरी केली जाते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण किती महत्त्वाचे आहे ते सांगितले.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा बाबासाहेबांचा शिक्षणाचा संदेश समस्त मानव जातीसाठी प्रेरणा देणार आहे.शिक्षणामुळे माणसांना आपल्या कर्तव्याची जाणीव होते.या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद,कर्मचारी ,विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.सचिन चव्हाण यांनी मानले.
बीसीसीआयचा पाच खेळाडूंना झटका, वार्षिक कराराच्या यादीमधून डच्चू, पाहा कोण?
BCCI Drop Five Players in Contract : बीसीसीआयने यंदाच्या वर्षी वार्षिक करारबद्ध केलेल्या खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये युवा खेळाडूंची निवड झाली आहे. परंतु पाच खेळाडू असे आहेत ज्यांचा पत्ता कट झाला आहे. कोण आहेत ते खेळाडू ज्यांना वार्षिक करारामध्ये न ठेवण्याचा निर्णय बीसीसीआयने केल
निवडणूक न होताच दिल्लीत बसणार भाजपचा महापौर, आपने केला गंभीर आरोप
दिल्लीची महापौर निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचा विजय झाला आहे. कारण या निवडणूकीत आम आदमी पक्षाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा महापौर बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. पण आपच्या नेत्या आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत ही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. […]
आता काॅलर घासणं बंद करा! शर्टच्या कॉलरवरील डाग फटक्यात होतील छूमंतर.. वाचा सविस्तर
उन्हाळ्याच्या दिवसात पुरुषांच्या शर्टची कॉलर आणि मनगटावर घामाचे डाग पडतात. मानेवरील घाम आणि प्रदुषणामुळे हे डाग फारच चिवट होतात. शर्ट कोणत्याही रंगाचा असला तरी, त्याची कॉलर आणि बाह्या या खूपच लवकर घाण होतात. अशातच पांढऱ्या रंगाचा शर्ट घातल्यास, एका दिवसात कॉलर घाणेरडी होते. पांढऱ्या रंगाचे शर्ट बहुतेक वेळा शाळेच्या गणवेशासाठी तसेच ऑफिसमध्ये मीटिंगसाठी वापरले जातात. […]
१९व्या वर्षी विवाह, लग्नानंतर नशिबाने दिली नाही साथ; पती-मुलांना सोडून आश्रमात काढले दिवस अन्...
Bollywood Actress : बॉलिवूडच्या या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, तिचा हा प्रवास सोपा नव्हता. जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल.
लोकप्रिय अभिनेत्रीने गर्लफ्रेंडसोबत उरकले लग्न; 6 वर्षांपासून सुरू होते अफेअर
Kristen Stewart Got Married To Girlfriend Dylan Meyer: हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्टने तिची गर्लफ्रेंड डायलन मेयेरशी त्यांच्या राहत्या घरी लग्न केले आहे.
दफन करण्यापूर्वी अंगठी तोडणार... पोप फ्रान्सिस यांना कुठे आणि कसं दफन केलं जाणार?
Catholic Church Pope Funeral Rites: पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी व्हॅटिकन सिटी येथे अखेरचा श्वास घेतला. यामुळे व्हॅटिकन सिटीमध्ये सध्या शोकाकूल वातावरणात आहे.
लाडकी बहीण योजनेबद्दल स्पष्टच बोलल्या आदिती तटकरे, म्हणाल्या, योजनेबद्दल गैरसमज करून घेतला आहे..
Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीचे आभार मानले. आता नुकताच आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत मोठे विधान केले आहे.
Mahesh Manjrekar Skit : अभिनेते महेश मांजरेकर लवकरच महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये स्किट सादर करताना पाहायला मिळणार आहे.
आयपीएल कारकिर्दीत पहिल्या चेंडूवर षटकार मारणारे १० खेळाडू
Fact Check: कथावाचक अभिनव अरोराचं Instagram अकाउंट डिलीट झाले? व्हायरल व्हिडिओचे सत्य काय?
बाल कथावाचक अभिनव अरोराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की त्याचे इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहे. सजगच्या टीमने याचा तपास केला आहे.
Madhav Bhandari on Mumbai 26t/11 Attack : हेडली का पळून गेला किंवा इतर सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यावेळेस असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने दिली पाहिजेत असं माधव भांडारी म्हणाले.
झारखंडमध्ये चकमकीत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षादलाला मोठे यश
झारखंडच्या बोकारे भागात सकाळी सकाळी सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. तेव्हा या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले. यात एक कोटी रुपये बक्षीस असलेल्या विवेक उर्फ प्रयाग मांझी याचाही समावेश होता. आम्ही शहीद जवानांचा बदला घेतल्याची प्रतिक्रिया सुरक्षाबलाच्या टीमने दिली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार झारखंड पोलीस आणि सीआरपीएफच्या कोबरा कमांडोंच्या संयुक्त भागात नक्षलवादी लपल्याची […]
Meditation Benefits- दररोज ध्यान केल्याने आपल्या शरीरामध्ये हळूहळू दिसून येतील हे 4 सकारात्मक बदल
आपल्या हिंदुस्थानात ध्यानधारणा ही साधना फार पूर्वापार चालत आलेली आहे. ध्यान ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्या आयुष्याला एक वेगळाच आयाम देते. ध्यानाचे परीणाम हे मानवी जीवनासाठी फार उपयुक्त आहेत. म्हणूनच धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात ध्यानधारणा आशेची संजीवनी ठरत आहे. ताण तणाव असलेल्यांसाठी ध्यान हे गेमचेंजर म्हणून ओळखले जाते. ध्यान आपल्याला शांती आणि आनंदाच्या […]
Uday Samant: केशवसुत स्मारकासाठी 1 कोटी रुपयांचा निधी, उदय सामंत यांची घोषणा
मालगुंड होणार पुस्तकांचे गांव, साहित्य भूषण पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपये होणार रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून 10 लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड येथील केशवसुत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी करतानाच साहित्यिक नसतील तर सांस्कृतिक [...]
'ब्राम्हणांना टॉयलेट समजता का?' अनुराग कश्यपच्या वक्तव्यावर अभिनेत्रीचा संताप
Actress Filed Complaint Against Anurag Kashyap : अभिनेत्री गेहना वशिष्ठने अनुराग कश्यप यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Amruta Khanvilkar On performing Lavani On Sai Tamhankar Song: अभिनेत्री अमृता खानविलकरने अलीकडेच सई ताम्हणरच्या 'आलेच मी' या लावणीवर नृत्य करत रील शेअर केले होते. असे करण्याविषयी तिने स्पष्टीकरण दिले.
1 मे पासून ATM मधून पैसे काढणे महागणार, बॅलेन्स चेक करण्यासाठीही मोजावे लागणार जास्त पैसे
एटीएमधून पैसे काढणे हे येत्या मे महिन्यापासून महागणार आहे. कारण ATM Withdrawal Charges वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. इतकंच नाही तर एटीएमध्ये बॅलेन्स चेक करण्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. ATM मधून पूर्वी पैसे काढण्यासाठी बँका 17 रुपये दर आकारले जायचे. आता 1 मे पासून 17 ऐवजी ग्राहकांना 19 रुपये मोजावे लागणार आहे. तसेच […]
Fact Check News : सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वडिलांना त्यांच्या मृत मुलाला दुचाकीवरून घेऊन जाण्यास भाग पाडले जात आहे. ही घटना बिहारमधील समस्तीपूर येथील असल्याचा दावा केला जात आहे. टीम सजगने तपास केल्यावर असे आढळून आले की हा व्हिडिओ दोन वर्षे जुना आहे, जो अलीकडील म्हणून शेअर केला जात आहे.
मैत्रिणीच्या लग्नात कतरिनाचे नवऱ्यावरचे प्रेम उतू, दंडावरच्या मेहंदीत हटके पद्धतीत लिहिलं विकीचं नाव
Katrina Kaif Mehndi : कतरिना कैफने तिच्या मैत्रिणीच्या लग्नात विकी कौशलवरील तिचे प्रेम अगदी सुंदरपणे व्यक्त केले, ज्यामुळे त्या दोघांचे चाहतेही खुश झाले आहेत.
Thane Vartak Nagar Cluster Redevelopment : ठाण्यातील वर्तकनगरमधील म्हाडा वसाहती क्लस्टरच्या माध्यमातून रिडेव्हलप केल्या जाणार असल्याच्या योजनेला म्हाडावासियांनी कडाडून विरोध केला आहे.
चिमुकलीला वाचवणारी Khushboo Patani नक्की कोण आहे ? जाणून घेऊ संपूर्ण माहिती
Khushboo Patani Information : खुशबूच्या धाडसी आणि निस्वार्थी कृतीने इंटरनेटवर लोकप्रियता मिळवली आणि नेटिझन्सनी तिच्या या कृतीचे कौतुक केले. जाणून घेऊ की खुशबू पाटानी नक्की कोण आहे. खुशबू ११ वर्षे भारतीय सैन्यात होती. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर, खुशबू आता पूर्णवेळ वेलनेस कोच आहे. आणि तिला ध्यानधारणा आणि योगसाधनेचा १५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. तिच्याकडे Nutrition and fitness प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देखील आहे आणि ती एक प्रमाणित आणि अनुभवी Consultant आहे.
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. तसेच कुरुंदकरची मदत केल्याप्रकरणी कुंदन भंडारी आणि यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अभय कुरुंदकर याने मीरा रोड येथील आपल्या घरी 11 एप्रिल 2016 रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या केली होती. अश्विनी यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांच्यासह […]
Maharashtrachi Hasyajatra Fame Actress : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने ट्रोलिंगचा सामना केला होता. त्याबद्दल तिनं एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
Ramdas Kadam on MNS-Shivsena Alliance : राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी युतीसाठी हात पुढे केल्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, शिंदे गटातील रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत, राज ठाकरे त्यावेळी अध्यक्ष असते तर शिवसेनेचे तुकडे झाले नसते, असे म्हटले आहे. योगेश कदम यांनीही उद्धव ठाकरेंवर स्वार्थी असल्याचा आरोप केला आहे.
Chennai Man Risks Life to Save Boy From Electric Shock : एका तरुणाने चिमुकल्यासोबत केलेल्या कृतीने साऱ्यांचीच मनं जिंकली आहेत. तरुणाने आपला जीव धोक्यात घालून एका लहान मुलाला जीवदान दिलं आहे.
पोप फ्रान्सिस यांचे निधन, 88 व्या वर्षी व्हॅटिकन सिटीमध्ये घेतला अखेरचा श्वास
रोमन कॅथलिक चर्चचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. व्हॅटिक सिटीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्हॅटिकनने व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे. गेल्या 12 वर्षांपासून त्यांना अनेक व्याधी होत्या अशी माहिती व्हॅटिकनने दिली आहे. रविवारी झालेल्या इस्टर संडेच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी 35 हजार लोक चर्चच्या प्रांगणात उपस्थित […]
Ratnagiri : रत्नागिरीत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या चौघांना अटक
शहर पोलीस, गुन्हे अन्वेषण विभागाची धडक कारवाई, तीन ठिकाणी छापे रत्नागिरी :रत्नागिरी शहरात गांजा विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. शहरातील जेलरोड, कोकणनगर, शिरगाव अशा ठिकाणी गांजा विक्री करणाऱ्या चौघाजणांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून अमली पदार्थ पोलिसांकडून जप्त करण्यात आला आह़े पोलिसांच्या कारवाईने गांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील मच्छीमार्केट [...]
शेतकऱ्यांची 170 पोरकी लेकरं सांभाळणारे हात हरपले, कसारा घाटात अपघात, राजश्री गायकवाड यांचं निधन
Mumbai Businesswoman Dies In Car Accident : घाटात गाडी रस्त्यावरून थोडी खाली उतरली. राजश्री बसलेल्या बाजूला एका दगडाला गाडीची धडक बसली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली
ना GST ची कटकट, ना घडणावळचा खर्च; सोन्यात गुंतवणूक करायचा बेस्ट पर्याय कमी लोकांना माहिती
Smart Way of Gold Investment: गेल्या काही दिवसांत सततच्या दरवाढीमुळे मौल्यवान सोन्याची खरेदी सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेली आहे. येत्या काही दिवसांत लग्नसराईचा हंगाम सुरु होणार असून वधुपित्याची चिंता वाढली आहे तर याउलट गुंतवणूकदारांची मौज झाली आहे. तुम्हीपण दागिने खरेदी करण्याऐवजी सोन्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्याकडे एक चांगली आणि स्वस्तातली संधी आहे, ज्याच्याबद्दल फार कमीच लोक विचार करतात.
Husband Ends Life Due To Wifes Harassment : मोहित यादव औरेया जनपद येथील दिबियापूर येथील रहिवासी असून तो एका सीमेंट कंपनीत फिल्ड इंजीनियर म्हणून काम करत होता. प्रिया नावाच्या तरुणीशी त्याचा प्रेमविवाह झाला होता. काही दिवस सारं काही ठीक चाललं होतं. याचदरम्यान, बिहारच्या समस्तीपूरमध्ये प्रियाची नियुक्ती प्रायमरी शिक्षक म्हणून झाली. त्यानंतर प्रियाच्या स्वभावात कमालीचा बदल झाला. तिने तिची आई आणि भावाच्या सांगण्यावरून मोहितला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. मोहितवर त्यांचे दुकान, जमिन सर्व आपल्या नावावर करण्याचा दबावही टाकला.
फॅण्ड्री फेम 'शालू'ने बदलला धर्म! ख्रिश्चन धर्माचा केला स्वीकार; फोटो पाहून चाहत्यांमध्ये नाराजी
Rajeshwari Kharat Post : फॅन्ड्री या सिनेमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने नुकताच धर्म बदलला असून तिने ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे.
Kisha Bapu Bungalow: चित्रपट सृष्टीसाठी आकर्षक ठरलेला किशाबापूंचा सुप्रसिद्ध बंगला..
गर्द झाडीतील बंगल्याचे आकर्षक बांधकाम आणि राजेशाही थाटात सजलेला व्हरांडा सर्वांना आकर्षित करतो By : शहाजी पाटील कोल्हापूर : अनेक मराठी, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाल्यामुळे किश्याबापूंचा हा बंगला प्रसिद्ध आहे. सुमारे 200 हून अधिक मराठी, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण या शाहूकालीन बंगल्यामध्ये झाले आहे. अनेक दिग्गज अभिनेते, दिग्दर्शकांचे येणे–जाणे बंगल्यामध्ये झाले आहे. आजही कोल्हापूर–रत्नागिरी मार्गावरील [...]
श्रवणचे वडिल, भावाला अटक, गूढ कायम
नगरगाव येथील श्रवण बर्वेच्या खूनाचा कट उघड : तिघेगजाआड, खुनाचेकारणमात्रगुलदस्त्यातच वाळपई : नगरगाव येथील श्र्रवण देविदास बर्वे यांच्या खुनाचा शेवटी उलगडा झाला. या खुनामागे त्यांचे वडील देविदास बर्वे व त्यांचे भाऊ उदय बर्वे यांनीच कट रचल्याचे उघडकीस आले आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी काल रविवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकूण खुनाचा घटनाक्रम [...]
Aarti solanki post: अभिनेत्री आरती सोळंकी सध्या चर्चेत आली आहे. तिनं मुक्ताई चित्रपटासंदर्भात केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.
कला अकादमीत ‘बिघाडाची नाटके’ थांबणार तरी कधी?
‘पुरुष’ वेळच्या घोळाची ‘पंत’ च्या वेळी पुनरावृत्ती : प्रेक्षकांमधूनसंतप्तनाराजीच्याप्रतिक्रिया पणजी : दुरुस्ती, फेरनूतनीकरणाच्या नावाखाली जवळजवळ 75 कोटी रुपये खर्च केल्यानंतरही कला अकादमीला अपेक्षित साज देण्यात सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता तेथे व्यावसायिक नाटकेही पाहणे प्रेक्षकांसाठी मुश्कील बनू लागले आहे. अकादमीला लागलेले ‘ग्रहण’ सुटता सुटेना अशी परिस्थिती निर्माण झाली असून गत रविवारी आयोजित ‘पुरुष’ [...]
मडगाव परिसरात आजपासून चार दिवस खंडित वीजपुरवठा
मडगाव : वीज खात्यातर्फे मडगावातील ट्रान्स्फॉर्मर बॉक्समधील एलव्ही बोर्ड, फिडर पिलर्स व सर्व्हिसपिलर्स बदलायचे काम आज सोमवार दि. 21 ते शुक्रवार दि. 25 एप्रिल पर्यंत हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे मडगाव परिसरातील काही भागात सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. आज सोमवार दि. 21 रोजी कामत मिलन ट्रार्न्स्फार्मरवरील [...]
मजबूत स्टार्टअप केंद्र बनण्यास गोवा उत्सूक
मुख्यमंत्रीडॉ. प्रमोदसावंतयांचेप्रतिपादन पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत देश एक अग्रगण्य स्टार्टअप राष्ट्र बनण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे आणि यामध्ये ईडीआयआय महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. गोवा एक मजबूत स्टार्ट-अप-केंद्रित परिसंस्था उभारण्यास उत्सुक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. भारतीय उद्योजकता विकास संस्थेने काल आपला 43 वा स्थापना दिन गोव्यात [...]
आगीचे नेमके कारण मात्र अस्पष्ट : कर्मचारीमाहितीदेतनसल्याचादावा म्हापसा : वागातोर येथे पेट्रोलपंपजवळ ‘द बायकी रॉयल पर्ल’ या हॉटेलला काल रविवारी रात्री 9.45 वा.च्या दरम्यान आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. म्हापसा व पर्वरी अग्निशामक दलाचे अधिकारी गणेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सुमारे 20 लाख रुपयांची [...]
Solapur Accident Mumbai Police Accident Death : महादेव सोनवणे हे सांगोला तालुक्यातील जुनोनीतील पोलिस मित्राला फोन करून परत नाझरे मठमार्गे जुनोनीला गेले. मित्राचा पाहुणचार घेऊन जुनोनी, कोळे भिवघाटमार्गे विट्याकडे निघाले होते.
दुचाकीला धडक देऊन महिलेचे मंगळसूत्र लांबवले
विधानसौधजवळभामट्यांचाप्रताप बेळगाव : दुचाकीला पाठीमागून धडक देऊन अपघात घडवून खाली पडलेल्या महिलेला वर उचलण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याची घटना पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगाजवळ घडली आहे. मोटारसायकलवरून पाठलाग करणाऱ्या शिक्षकाला हेल्मेटने मारहाण करून भामट्यांनी पलायन केले आहे. शुक्रवार दि. 18 एप्रिल रोजी रात्री सुवर्ण विधानसौधपासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली [...]
सर्व सफाई कामगारांना सेवेत कायम करणार
मुख्यमंत्रीसिद्धरामय्या: स्थानिकस्वराज्यसंस्थांच्याकर्मचाऱ्यांनालाभ: बहुउद्देशीयव्यापारसंकुलाचेउद्घाटन बेळगाव : सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्यातील ग्राम पंचायती, नगरपंचायती, नगरपरिषद, महानगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या सर्व सफाई कामगारांना सेवेत कायम केले जाणार आहे. सफाई कामगारांसह ड्रायव्हर, क्लिनर आणि लोडर्सनाही सेवेत कायम केले जाणार असून 17 हजार रुपये किमान वेतन दिले जात आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या [...]
‘जागते रहो, रात्र वैऱ्यांची नव्हे तर चोऱ्यांची आहे’
केवळ20 दिवसांत30 हूनअधिकचोरीच्याघटना: स्थानिकगुन्हेगारांबरोबरचआंतरराज्यगुन्हेगारहीसक्रिय बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. केवळ वीस दिवसांत 30 हून अधिक चोऱ्या घडल्या आहेत. स्थानिक गुन्हेगारांबरोबरच आंतरराज्य गुन्हेगारांचाही बेळगावात वावर वाढला आहे. चोरीच्या घटनांच्या तुलनेत तपास संथ गतीने सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ठळक चर्चेत आला आहे. ‘आम्ही आहे, तुम्ही घाबरू नका’ म्हणणारी पोलीस [...]
राज्यात सिंचन प्रकल्पावर अधिक खर्च
मुख्यमंत्रीसिद्धरामय्यायांचीमाहिती: शेतकऱ्यांनाविविधकृषीअवजारांचेवितरण बेळगाव : राज्यातील विविध प्रलंबित सिंचन प्रकल्पांना लवकरच चालना दिली जाणार आहे. विविध प्रकल्पाबरोबर आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. राज्य सरकार या सर्व प्रकल्पांना तात्काळ सुरुवात करणार आहे. केंद्र सरकारने या सिंचन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी चालना द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. विधानसौध परिसरात रविवारी बेळगाव विभागीयस्तरीय कृषी अवजारांचा वितरण [...]
'आधी मिरची पावडर टाकली, मग हातपाय बांधले, नंतर...' पत्नीनेच केला डीजीपींचा गेम, काय घडलं नेमकं?
DGP OM Prakash Case : ओम प्रकाश यांच्या पत्नी पल्लवी म्हणाल्या की, घरात आठवडाभर भांडण सुरू होते. ओम प्रकाश वारंवार बंदूक घेऊन येत. मला आणि माझ्या मुलीला धमकावत. ते आम्हाला गोळी मारण्याची धमकी देत होते. रविवारी सकाळपासूनच घरात विविध मुद्द्यांवरून भांडण सुरू होते. ओम प्रकाशनी दुपारी भांडण केले आणि आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. पल्लवी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, आम्हाला आमचे प्राण वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यातच हा अपघात झाला.
गरिबांना शिक्षण मिळाले पाहिजे!
जातनिहायजनगणनेवरमुख्यमंत्रीसिद्धरामय्यायांचेप्रतिपादन: सांबराविमानतळावरपत्रकारांशीसाधलासंवाद बेळगाव : केवळ मुसलमान किंवा मागासवर्गीय यांनाच नव्हे तर सर्व जाती-धर्मातील गरिबांना शिक्षण मिळाले पाहिजे. सामाजिक, आर्थिक स्तरही उंचावला पाहिजे, हेच आपले ध्येय आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. रविवारी सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी जातनिहाय जनगणनेचे समर्थन केले. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सर्वेक्षणाची मूळ प्रत मुख्यमंत्र्यांजवळ आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते आर. [...]
Usha Nadkarni Mother: उषा नाडकर्णी यांनी नुकतीच भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या करियरचे किस्से शेअर केले.
BCCI Annual Contracts Announced : बीसीसीआयने यंदाच्या वर्षीच्या केंद्रीय वार्षिक कराराची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये स्टार खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी मोठी अपडेट, मुख्य आरोपी अभय कुरूंदकरला जन्मठेप
Ashwini Bidre Case Court Decision- अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी कोर्टाने आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीला सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Yoga In Summer Season- उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि मनाला शांत करणारे ‘शवासन’करायलाच हवं!
दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. उष्णतेचा शरीरावर आणि मनावरही परिणाम होऊ लागलाय. अशा परिस्थितीत घरबसल्या तुम्ही स्वतःच्या मनाला शांत करणारे योगासन करु शकता. सध्याच्या घडीला उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रत्येक व्यक्तीची अवस्था दयनीय आहे. या उष्णतेचा केवळ शरीरावर नाही तर, मानसिक आरोग्यावरही चांगलाच परिणाम होतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही ठराविक योगासनं केल्यामुळे, आपल्या शरीराला आणि मनालाही आराम मिळतो. […]
शरद पवार-अजित दादांची चौथी भेट, ठाकरेंनंतर दोन्ही पवारांचं एकत्र येणं चर्चेत; जवळिकीची कारणं काय?
Sharad Pawar and Ajit Pawar : राज्याचे नेते आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा होत असताना आता शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा होत आहे. महिन्याभरातील दोघांच्या भेटी चर्चेचा विषय ठरत आहेत.
ढकलत ‘जाऊ दे यार, कामाचं बोला’, एकनाथ शिंदेंचा पारा चढला
ठाकरे बंधुंच्या होवू घातलेल्या मनोमीलनावर विविध राजकीय नेत्यांच्या सगळ्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिल्या पाचगणी : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण ठरलं आहे ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याबाबत केलेली विधाने. एका मुलाखतीमध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करण्याचा प्रस्ताव ठेवला. महाराष्ट्राच्या हितापुढे मी माझा [...]
शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत डॉल्बीला फाटा द्या
मध्यवर्तीसार्वजनिकश्रीशिवजयंतीउत्सवमहामंडळशहापूरच्याबैठकीतकार्यकर्त्यांनाआवाहन बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत डॉल्बीला फाटा देत शिवचरित्रावर आधारित देखावे सादर करावेत. ढोल-ताशा, झांजपथक, लेझीम पथकांनी एकाच ठिकाणी उशिरापर्यंत वादन न करता 15 ते 20 मिनिटे वादन केल्यास शिवभक्तांना चित्ररथ पाहताना अडचणी येणार नाहीत. त्याचबरोबर चित्ररथ लवकर मार्गस्थ करावेत, अशा विविध विषयांवर मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. [...]
पारंपरिक शिवजयंती उत्सवाची शहरात जय्यत तयारी
ढोलताशा-ध्वजपथक, लाठीमेळ्यांच्यासरावालाप्रारंभ बेळगाव : बेळगाव शहरात पारंपरिक पद्धतीने ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षी ही मिरवणूक गुरुवार दि. 1 मे रोजी काढली जाणार असून त्यासाठी शिवजयंती मंडळांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. सध्या परीक्षांचा कालावधी संपल्याने मंडळांकडून लाठीमेळा, ढोलताशा तसेच सजीव देखाव्यांच्या तालीम घेतल्या जात आहेत. रात्री उशिरापर्यंत युवा मंडळींचा सराव सुरू आहे. यावर्षी [...]
Raj Thackeray and Uddhav Thackeray viral video: गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप झाले. यावर सिनेमे, वेब सीरिजही आले. आता राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडताना दिसतायत. यावर एक जुन्या सिनेमातला व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.
दोन भाऊ एकत्र आल्यामुळे काही लोकांना शेतात किंवा संघदक्ष शाखेत जावं लागेल, संजय राऊत यांचा चिमटा
उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकावण्याचं असतं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे काही लोकांना शेतात किंवा संघदक्ष शाखेत जावं लागेल अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे […]
खासगी ट्रॅव्हल्सचे दर न परवडणारे
सुट्यांच्याकालावधीतप्रवाशांचीलूट: प्रशासनानेचापलावण्याचीमागणी बेळगाव : उन्हाळी सुट्यांमुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु, रेल्वे तसेच परिवहन मंडळाच्या बस मर्यादित असल्याने खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून मनमानी कारभार सुरू आहे. सलग सुट्यांमुळे ट्रॅव्हल्सचे दर अव्वाच्या सव्वा आकारले जात आहेत. बेळगाव-मुंबई या मार्गावर ट्रॅव्हलचा दर 1700 ते 2200 पर्यंत पोहोचला होता. यामुळे ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्यांची लूट होत असल्याने प्रशासनाने यावर [...]
जरा जपून.., भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील; योगेश कदम यांचा राज ठाकरेंना 'आपुलकीचा सल्ला'
Yogesh Kadam Post For Raj Thackeray- शिवसेनेचे येथे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली असतानाच आता रामदास कदम यांचे सुपुत्र शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही एक फेसबुक पोस्ट करत राज साहेबांना आपुलकीचा सल्ला दिला आहे.
अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या गणवेशाकडे दुर्लक्ष
सहावर्षांततीनसाड्या: सेविका-मदतनीसांचीगैरसोय बेळगाव : बालकांचा सांभाळ करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना गणवेश देण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मागील सहा वर्षांत केवळ तीन वेळाच सेविका आणि मदतनीसांना गणवेश मिळाला आहे. त्यामुळे सेविका आणि मदतनीसांची गैरसोय होत आहे. बेळगाव जिल्ह्यात 5331 अंगणवाडी केंद्रे आहेत. या केंद्रांतील सेविका आणि मदतनीसांना गणवेश वितरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. एकसमान गणवेश परिणाम [...]
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसाठी केली रोमँटिक पोस्ट; घटस्फोटाची चर्चा करणाऱ्यांची बोलती बंद!
Aishwarya Rai Abhishek Bachchan Anniversary Pic: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने अलीकडेच अभिषेक बच्चनसोबत फोटो शेअर करत घटस्फोटाची चर्चा करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.
पक्ष्यांसाठी धान्य-पाणी ठेवा उपक्रम
जायंट्समेनतर्फेमातीचीभांडीवाटप बेळगाव : उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने पशु-पक्ष्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेक पक्षी यामुळे तहानेने व्याकुळ होत आहेत. त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून नागरिकांनी आपापल्या घराच्या छतावर, परसबागेत, बाल्कनीमध्ये पाणी आणि धान्य ठेवावे, असे आवाहन जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी केले. बॉक्साईट रोडवरील ग्रीन गार्डनमध्ये जनजागृती कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. प्रास्ताविक आणि स्वागत [...]
श्रीसंत तुकारामांच्या वैकुंठगमन सोहळ्याला प्रारंभ
वारकऱ्यांतउत्साह, पादुकांचेदर्शन, विविधकार्यक्रमांचीरेलचेल बेळगाव : अनगोळ येथील एसकेई एज्युकेशन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळ्याअंतर्गत तुकोबांच्या अखंड गाथा पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने काकड आरती, गाथा वाचन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आदी भरगच्च कार्यक्रम होत आहेत. रविवारी पहाटे काकड आरती, त्यानंतर तुकाराम महाराजांच्या पादुकांना अभिषेक, भागवत ध्वजारोहण आणि त्यानंतर [...]
'राज ठाकरे तेव्हाच शिवसेना अध्यक्ष झाले असते, तर....' शिंदेंच्या शिलेदाराचा सनसनाटी दावा
Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक वेळेला हात मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीही 'हो' म्हटले नाही, असाही टोला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे त्यावेळेला माझ्याकडे असं म्हटले होते 'एक म्यान मे दो तलवार नही रहती है' मला अजून आठवतंय हे वाक्य. असाही गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रामदास कदम यांनी राज- उद्धव यांच्या एकत्र येण्यावरती मत व्यक्त केलं आहे.
कृष्णातडोणेमहाराजांचीभाकणूक: नणदीयेथेहालसिद्धनाथांचीयात्राउत्साहात वार्ताहर/एकसंबा नणदी (ता. चिकोडी) येथे हालसिद्धनाथांच्या चैत्र यात्रेनिमित्त कृष्णात डोणे महाराज यांनी रविवारी 20 रोजी पहाटे विविध विषयांवर भाकणूक सांगितली. खासकरून पुण्य-पाप, महागाई, राजकारण, महामारी, तरुणपिढी वाममार्गाला लागंल, 18 तऱ्हेचे आजार माणसाला येतील, विशेषकरून माणसाचे जगणे मुश्कील होईल, बारा वर्षाचं बालपण, 24 वर्षाचं तरुणपण, 35 वर्षाचं म्हातारपण, तीन दिवस तीन रात्र अंधार पडंल, [...]
देशातील असमानता दूर करण्याची गरज
मुख्यमंत्रीसिद्धरामय्यायांचेमत: चिकोडीतगोल्ल(यादव) हणबरसमाजाचाशतकमहोत्सवीकार्यक्रम चिकोडी : देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी आजही सामाजिक, शैक्षणिक असमानता आहे. ही असमानता दूर करण्याचा प्रयत्न आमचे सरकार करीत असून, त्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. चिकोडी येथील आर. डी. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कर्नाटक राज्य गोल्ल (यादव) हणबर समाजाच्या शतकमहोत्सव आणि श्री. कृष्ण यादवानंद स्वामींच्या 16 व्या [...]
सोमवार ठरला शुभ; शेअर बाजारात मंडे मॅजिक, मंदीच्या चिंतेला तेजीचा ‘पंच’, गुंतवणूकदारांची चांदी...
Share Market on Monday Today: भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून भरभराटीचा कल पाहायला मिळत आहे. एकीकडे अमेरिकेचे आशियाई बाजारांमध्ये अजूनही अस्थिरता पाहायला मिळत असली तरी, भारतीय शेअर मार्केट एकदम जोमाने उसळी घेतली आहे. सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, बँकिंग स्टॉक्समधील शानदार तेजीचा मागोवा घेत देशांतर्गत बाजारात तेजीने सुरुवात झाली आहे.
ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या अपमानाविरुद्ध आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
जानवेकापूनअपमानकरणाऱ्यांवरकडककारवाईचीमागणी बेळगाव : दावणगेरे, बिदर, धारवाडसह राज्यातील विविध ठिकाणी परीक्षेच्यावेळी ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या गळ्यातून जानवे काढायला लावली आहेत. यासंबंधी दि. 21 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वा.ब्राह्मण समाजातर्फे निदर्शने करणार आहेत. रविवारी आरपीडी कॉलेजजवळील श्रीकृष्ण मठात झालेल्या समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. कन्नड साहित्य भवनपासून मिरवणुकीने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देणार आहे. राणी कित्तूर चन्नम्मा चौकातही निदर्शने [...]
बेकिनकेरे परिसरात भरदिवसा हत्तीचा धुमाकूळ
भुईमूग, मका, उसाचेनुकसान: शेतकऱ्यांतभीती, खबरदारीघेण्याचेआवाहन बेळगाव : बेकिनकेरे, अतिवाड, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी परिसरात रविवारी हत्तीने धुमाकूळ घातला आहे. भुईमूग, ऊस, मका आणि भाजीपाला पिकाचे नुकसान केले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वनखात्याने तातडीने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. शिवाय शेतकऱ्यांनी शेताकडे जाणे टाळावे, असे आवाहनही वनखात्याने केले आहे. बेकिनकेरे-कोवाड [...]