Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 3 डिसेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे आरोग्य – मनाची चलबिचल होणार आहे आर्थिक – आर्थिक आवक समाधानकारक असेल कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस सकारात्मक जाणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात […]
डॉलर, जागतिक कमकुवत स्थितीने बाजार घसरणीत
सेन्सेक्स 503 अंकांनी नुकसानीत : डॉलर घसरला वृत्तसंस्था/ मुंबई भारतीय शेअरबाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण अनुभवायला मिळाली. सेन्सेक्स 503 अंकांनी घसरत बंद झाला. फायनॅन्शीयलसंबंधीत समभागांमध्ये दबाव मंगळवारी बाजारात दिसून आला. मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 503 अंकांनी घसरत 85138 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 143 अंकांनी [...]
वृत्तसंस्था/ मुंबई ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी लिमिटेड पुढील आठवड्यात 10,000 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांना समभाग विकून ही रक्कम उभारणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने शेअर विक्रीचे व्यवस्थापन करण्यासाठी सिटीग्रुप, जेपी मॉर्गन चेस आणि कोटक महिंद्रा कॅपिटलची निवड केली आहे. 7 नोव्हेंबर रोजी, बोर्डाने क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे निधी उभारण्याची योजना मंजूर [...]
भारत- दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे सामना आज
वृत्तसंस्था/ रायपूर ड्रेसिंग रूममधील वातावरणाविषयी वादग्रस्त चर्चा असूनही आज बुधवारी येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या दृष्टीने भारताला विराट कोहलीच्या जबरदस्त फॉर्मवर आणि रोहित शर्मावर अवलंबून राहावे लागेल. रांची येथे झालेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात कोहलीचे विक्रमी 52 वे एकदिवसीय शतक आणि रोहितच्या जलद 57 धावांमुळे भारताच्या 17 धावांनी विजयाचा मार्ग [...]
एप्रिल 2026 ते फेब्रुवारी 2027 पर्यंत 2 टप्प्यांमध्ये जनगणना
केंद्र सरकारने लोकसभेत दिली माहिती : जातनिहाय गणनाही होणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ‘जनगणना 2027’ दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याची जनगणना एप्रिल अणि सप्टेंबर 2026 दरम्यान तर दुसऱ्या टप्प्याची फेब्रुवारी 2027 मध्ये होणार असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत सांगितले आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल तपशील देत [...]
दाक्षिणात्य चित्रपटात रामचरणसोबत जान्हवी
दिग्दर्शक बुची बाबू सना यांचा बहुप्रतीक्षित अॅक्शनपट ‘पे•ाr’मध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर झळकणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून यात ती अचियम्मा नावाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राम चरण मुख्य भूमिकेत आहे. जान्हवी आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:चा जम बसवू पाहत असल्याचे मानले जात आहे. या चित्रपटातील जान्हवीचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला आहे. [...]
थोडक्यात- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय आदरांजली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय आदरांजली गेल्या दशकापासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी भीमांजलीच्या माध्यमातून शास्त्राrय संगीताच्या अलौकिक सुरांनी आदरांजली अर्पण केली जाते. यंदाही 6 डिसेंबरला सकाळी सहा वाजता रवीद्र नाटय़ मंदिरात भीमांजलीचा कार्यक्रम होणार आहे. विविध क्षेत्रांतील हजारो लोकांचा समुदाय दरवर्षी 6 डिसेंबरच्या पहाटे सूर, राग आणि तालाच्या वैश्विक भाषेतून संविधानकार डॉ. […]
‘रूह बाबा’च्या स्वरुपात परतणार कार्तिक
भूल भुलैया 3’च्या प्रदर्शनाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर निर्माते अनीस बज्मी यांनी या प्रसिद्ध हॉरर-कॉमेडी पटाचा चौथा भाग येणार असल्याची पुष्टी दिली आहे. अभिनेता कार्तिक आर्यन या फ्रेंचाइजीशी जोडलेला राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘भूल भुलैया 4’ चित्रपटावर काम सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रेंचाइजीमुळे कार्तिक आर्यनच्या आकर्षक कॉमिक टायमिंगविषयी प्रेक्षकांना कळू शकले असल्याचे वक्तव्य [...]
बिहार विधानसभा अध्यक्षपदी प्रेम कुमार
सर्वानुमते निवड, 9 वेळा आहेत विधानसभा सदस्य वृत्तसंस्था / पाटणा बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. प्रेम कुमार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मंगळवारी ही निवड करण्यात आली. त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज सादर केला नव्हता. त्यामुळे त्यांची निर्विरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर बिहार विधानसभेत ‘जय श्रीराम’, आणि ‘हर [...]
हायकमांडच्या निर्णयानुसार वाटचाल
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया : शिवकुमार यांच्या निवासस्थानी ‘ब्रेक फास्ट मिटींग’ प्रतिनिधी/ बेंगळूर राज्यातील मुख्यमंत्रिपद हस्तांतराच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा पडला आहे. आता दुसऱ्यांदा ‘ब्रेक फास्ट मिटींग’ झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र कुतूहल निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात पुन्हा एकदा नाश्त्याच्या निमित्ताने बैठक होऊन राजकीय विषयांवर चर्चा झाली. हायकमांड [...]
मणिपूरमध्ये मिळाला 37 हजार वर्षे जुना बांबू
हिमयुगाच्या रहस्याचा खुलासा मणिपूरच्या इम्फाळ खोऱ्यात चिरांग नदीच्या काठावर वैज्ञानिकांना एक अदभूत गोष्ट मिळाली आहे. 37 हजार वर्षे जुना बांबू मिळाला असून यावर जुन्या काट्यांच्या खुणा स्पष्टपणे दिसून येत आहेत. हा आशियात आतापर्यंत मिळालेला सर्वात जुना काटेरी बांबूचा जीवाश्म आहे. विशेष बाबी ?हा बांबू हिमयुगातील असून तेव्हा पृथ्वीवर अत्यंत थंडी होती. ? त्याकाळात युरोप आणि [...]
शिंदे गटाचे आमदार बांगर यांची मतदान केंद्रात घुसखोरी, आयोगाने अहवाल मागवला
हिंगोलीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात घुसखोरी करत मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप केला. याप्रकरणी त्यांच्यावर हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून निवडणूक आयोगानेही अहवाल मागवला आहे. हिंगोली शहरात मंगळवारी बाजार परिसरातील मतदान बूथवर हा प्रकार घडला. मालवणात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून उतरवल्या पैशांच्या बॅगावैभव नाईक यांचा आरोप मालवणात शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे […]
महापालिका प्रभाग रचना, सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवले; याचिकाकर्त्याचा दावा
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही, असा दावा मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. हा मुद्दा आम्ही तपासू, असे न्यायालयाने स्पष्ट केले. वरिष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी हा दावा केला. 2017मध्ये राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना केली आहे. त्या आधारावरच आगामी निवडणुकांसाठी प्रभाग रचना करा, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च […]
ड्रोन हल्ल्याच्या तयारीत होता दहशतवादी
दिल्ली स्फोटाप्रकरणी मोठा खुलासा : वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्ली स्फोटाच्या तपासादरम्यान दहशतवादी दानिशच्या फोनमधून अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली आहे. डिलिट करण्यात आलेली हिस्ट्री, फोटो, व्हिडिओ आणि अॅप डाटा पडताळल्यावर दानिश हा ड्रोन तंत्रज्ञान आणि शस्त्रात्र्घंवरून सक्रीय स्वरुपात काम करत होता असे कळले आहे. तपासादरम्यान दानिशच्या फोनमध्ये ड्रोन्सची अनेक छायाचित्रे आढळून आली आहेत. यात हमासप्रमाणे [...]
कपडे परिधान करण्यास होतो सर्वाधिक त्रास नवनवे कपडे खरेदी करणे लोकांना अत्यंत पसंत असते. ब्रिटनच्या एका महिलेलाही हे पसंत आहे. परंतु तिला एक असा आजार आहे, ज्यामुळे नवे कपडे खरेदी केल्यावर तिला या कपड्यांना स्वत:च्या हिशेबानुसार बदलावे लागते. एका अजब आजारामुळे हे घडत आहे. या आजारामुळे तिला या कपड्यांमध्ये बदल करावे लागतात. मिल्टन कीन्स (ब्रिटन)ची [...]
केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण, विरोधकांची टीका वृत्तसंस्था / नवी दिल्ली मोबाईल्स आणि स्मार्टफोन्समध्ये घातले जाणारे ‘संचार साथी’ हे सुरक्षा अॅप अनिवार्य नसून ऐच्छिक आहे. मोबाईलधारक हे अॅप डिलीट करु शकतो, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. प्रत्येक मोबाईमध्ये हे अॅप स्थापित केले जाईल, [...]
विश्वचषक कनिष्ठ हॉकी स्पर्धा : चिलीचा पहिला विजय वृत्तसंस्था/ चेन्नई येथे सुरू असलेल्या एफआयएच पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत मागील स्पर्धेत रौप्य मिळविलेल्या फ्रान्सने अपराजित घोडदौड कायम ठेवताना कडवा प्रतिकार करणाऱ्या बांगलादेशवर 3-2 अशा गोलफरकाने विजय मिळविला. फ्रान्सने बलाढ्या कोरियाचा 11-1 तर ऑस्ट्रेलियाचा 8-3 असा याआधी पराभव केला असल्याने गट फ मध्ये ते 9 गुणांसह [...]
9 डिसेंबरला दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेची घोषणा वृत्तसंस्था / नवी दिल्ली निवडणूक सुधारणा आणि ‘एसआयआर’ या महत्वाच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा घडवून आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही चर्चा पुढच्या मंगळवारी, अर्थात, 9 डिसेंबरला केली जाणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ही चर्चा होईल, असे सांसदीय कार्य विभागाच्या वतीने घोषित करण्यात आले आहे. एसआयआरवर चर्चा करण्याचा आग्रह [...]
आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या
गुंटूर आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्ली भागात एका आयएएस अधिकाऱ्याच मुलीने आत्महत्या केली आहे. 25 वर्षीय माधुरी सहितिबाई ही स्वत:च्या घरात मृत आढळून आली. मागील काही महिन्यांपासून ती आईवडिलांसोबत राहत होती. माधुरीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे. काही महिन्यांपूर्वी माधुरीने स्वत:चा पती राजेश नायडूवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता
आज मालिका विजयाचा शो, कसोटी पराभवाचा वचपा काढण्यासाठी रोहित-कोहलीच्या बळावर टीम इंडिया सज्ज
सलग दोन कसोटी पराभवांनी खचलेला हिंदुस्थानी संघ रांचीच्या थरारक विजयामुळे पुन्हा जोशात आला असून आता रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱया एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीच्या ऐतिहासिक शतकाने व रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीने संघात नवे चैतन्य संचारले आहे आणि याच जोशाच्या जोरावर रायपूरमध्ये मालिका विजयाचा शो करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. दुसरीकडे आफ्रिकन संघ मालिका […]
दिल्ली हायकोर्टाचा बजरंग-विनेशला धक्का, डब्ल्यूएफआय निवडणुकीविरुद्धची याचिका फेटाळली
बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट या हिंदुस्थानच्या ऑलिम्पियन कुस्तीपटूंना दिल्ली हायकोर्टातून मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) निवडणुकांना आव्हान देणारी त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. अनेक सुनावण्यांमध्ये हे सर्व याचिकाकर्ते कोर्टासमोर उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने याचिका रद्द केली. डब्ल्यूएफआयमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय सिंह यांनी अनीता श्योराण यांचा पराभव केला होता. अनिता यांना […]
आय-कार्डमुळे 8 वीच्या विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
मेरठ : उत्तरप्रदेशच्या मेरठ येथील एका 8 वीत शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुलाने गळ्यात आयकार्ड घातले होते आणि आयकार्डची रिबन गळ्याला आवळली गेल्याने मुलाचा श्वास कोंडला आणि त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मेरठमधील 8 वीचा विद्यार्थी लक्ष्यचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला [...]
राजस्थानात पिकअप व्हॅनमधून स्फोटकांचा साठा हस्तगत
जयपूर दिल्लीत झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर राजस्थान पोलीस पूर्णपणे अलर्ट आहेत. याचदरम्यान श्रीनाथजी पोलिसांनी अवैध स्फोटक सामग्रीने भरलेल्या एका पिकअपला ताब्यात घेतले आहे. पिकअमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री आढळून आली आहे. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. ही स्फोटके कुठून आणली आणि ती कशासाठी वापरली जात होती याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. [...]
नावे बदलण्याचे काम सुरूच; म्हणे, पीएमओ ‘सेवातीर्थ’ आणि राजभवन ‘लोकभवन’
मोदी सरकारचा नावे बदलण्याचा कार्यक्रम सुरूच आहे. आता पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून ‘सेवा तीर्थ’ असे ठेवण्यात आले आहे. पेंद्रीय सचिवालयाचेही नाव बदलण्यात आले असून ‘कर्तव्य भवन’ या नावाने ते ओळखले जाईल, तर राजभवन आता ‘लोक भवन’ होईल. मोदी सरकारने यापूर्वी दिल्लीतील अनेक ठिकाणांची नावे बदलली होती. ‘राजपथ’चे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ असे ठेवण्यात आले होते. […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्येच भाजप उमेदवाराकडून बोगस मतदान होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कामठीचे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय अग्रवाल यांच्या फार्महाऊसवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांनी धाड टाकून बोगस मतदार ओळखपत्र आणि शाई मिटवण्याचे केमिकल जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कामठी रोडवर आशा हॉस्पिटलच्या जवळील फार्महाऊसवर भाजपच्या उमेदवाराकडून बोगस मतदान करून घेतले जात […]
वृत्तसंस्था / लाहोर पाकचा क्रिकेट संघ जानेवारी महिन्यात लंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. पुढील वर्षी भारतामध्ये आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होत असल्याने पाकचा हा लंका दौरा महत्त्वाचा असल्याचे पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले. पाक आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 चे तीन सामने 7, 9, 11 जानेवारीला डंबुलामध्ये [...]
फडणवीस स्पष्टच बोलले, शिंदेंशी वाद नाही पण मतभेद आहेत
माझ्यात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोणताही वाद नाही, पण मतभेद आहेत. दोघांमध्ये काही गोष्टींवर एकमत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले. आपल्या घरातही दोन भावांची मते काहीअंशी वेगवेगळी असतात. ती मते एक नसतात. तसेच काही गोष्टींवर आमचे एकमत होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सगळय़ा गोष्टींवर आमचे एकमत असते तर आम्ही वेगवेगळय़ा पक्षांत का […]
ठाण्यात शिंदे गटाला खिंडार असंख्य कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन
ठाण्यात आज शिंदे गटाला मोठे खिंडार पडले. कोपरीतील शिंदे गटाचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर ऊर्फ आबा मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर आणि युवासेना राज्य विस्तारक राजेश वायाळ-पाटील यांच्या पुढाकाराने कोपरीतील […]
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानवर आर्थिक दबाव
नौदलप्रमुख त्रिपाठी यांचे महत्त्वाचे वक्तव्य : ऑपरेशन अद्याप जारी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी मंगळवारी ऑपरेशन सिंदूर दरम्यान सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे पाकिस्तानला झालेल्या नुकसानीचा विस्तृत तपशील सादर केला. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानवर आर्थिक दबाव वाढला आहे, कारण मोठ्या संख्येत व्यापारी जहाजे पाकिस्तानच्या बंदरांवर जाणे टाळत आहेत. तसेच पाकिस्तानला जाणाऱ्या जहाजांच्या विम्याचे [...]
सरकारने महाराष्ट्र बँकेतील हिस्सेदारी विकली
मुंबई : बँक ऑफ महाराष्ट्रमधील 5 टक्के इतकी हिस्सेदारी सरकार ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री करणार असल्याची माहिती मिळते आहे. तसेच 1 टक्का इतकी हिस्सेदारी ग्रीन शू पर्यायाच्या माध्यमातून अतिरीक्त विक्री करण्याचाही विचार केला जात आहे. गुंतवणूकदारांच्या मागणीनुसार यासंदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. सरकारने ऑफर फॉर सेलअंतर्गत फ्लोअर प्राइस 54 रुपये निश्चित केली आहे. सप्टेंबर [...]
बलुचिस्तानात स्फोट, पाकिस्तानचे 6 सैनिक ठार
पहिल्यांदाच आत्मघाती स्फोटासाठी महिलेचा वापर वृत्तसंस्था/ क्वेटा बलुचिस्तानातील सशस्त्र संघटना बलूच लिबरेशन फ्रंट म्हणजेच बीएलएफने आत्मघाती महिला सदस्याचा वापर करत पाकिस्तान फ्रंटियर कॉर्प्सच्या अत्यंत सुरक्षा प्राप्त कॉम्प्लेक्सवर हल्ला केला आहे. बलुचिस्तानच्या चगाई येथील या कॉम्प्लेक्समध्ये चिनी कॉपर तसेच गोल्ड मायनिंग प्रकल्पाचे केंद्र आहे. येथे झालेल्या आत्मघाती स्फोटा 6 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. बीएलएफने पहिल्यांदा [...]
रेपो दरात 25 बेसिस पाँईट्स कपातीचे संकेत : 5 डिसेंबरपर्यंत चालणार बैठक वृत्तसंस्था/ मुंबई रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयची डिसेंबर 2025 साठीची चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) बैठक 3 डिसेंबर रोजी (आज)सुरू होणार आहे. 3 डिसेंबरपासून सुरू झाल्यानंतर, ही एमपीसी बैठक 5 डिसेंबर रोजी संपणार आहे. यानंतर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा निकाल जाहीर करणार असल्याची [...]
पाककडून मदतीच्या नावाखाली क्रूर थट्टा
श्रीलंकेला पाठविली एक्स्पायर्ड सामग्री वृत्तसंस्था/ कोलंबो श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दित्वा’मुळे आलेला पूर तसेच भूस्खलनामुळे झालेल्या हानीदरम्यान पाकिस्तानचे ‘मानवीय सहाय्य’ एका आंतरराष्ट्रीय वादाचे कारण ठरले आहे. पाकिस्तानने श्रीलंकेला पाठविलेली मदतसामग्रीतील बहुतांश वस्तू एक्स्पायर्ड होते. यामुळे श्रीलंकेतील लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि विदेश विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला ‘गंभीर चिंते’चा विषय ठरत पाकिस्तानकडून औपचारिक स्पष्टीकरण मागितले [...]
आजचे भविष्य बुधवार दि. 3 डिसेंबर 2025
मेष: वास्तु दुरूस्तीचा योग, जोडीदाराला सांभाळून घ्या वृषभ: नवीन मित्र जोडून घ्याल. वरिष्ठांशी सांभाळून वागा मिथुन: चिकाटी व प्रयत्न केल्याने कोणत्याही कामात यशप्राप्ती कर्क: मेजवानीचा आनंद घ्याल. अनाहुत पाहुण्याचे आगमन सिंह: शांत मनाने निर्णय घ्या, आरोग्याची काळजी घ्या कन्या: वाहने सावकाश चालवा, व्यवहारात खबरदारी घ्या तुळ: व्यवसायात भागिदाराशी सांभाळून घ्या. वृश्चिक: फसवणुकीपासून सावधान, आर्थिक व्यवहार [...]
राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 48 टक्के मतदान झाल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. आयोगाकडून रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नाही. दरम्यान, दिवसभरात आचारसंहितेचा भंग झाल्याच्या एकूण पंधरा तक्रारी दाखल झाल्या. 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदासाठी चार हजारांहून अधिक तर नगरसेवकपदासाठी 50 हजार उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांचे भवितव्य आज […]
हिंदुस्थानचा विजयारंभ! ज्युनियर महिला हॉकी वर्ल्ड कप
हिंदुस्थानने ज्युनियर महिला हॉकी वर्ल्ड कपच्या मोहिमेला जबरदस्त विजयारंभ केला. त्यांनी सलामीच्या लढतीत नामिबियाचा 13-0 गोल फरकाने धुव्वा उडविला. हिंदुस्थानकडून हीना बानो आणि कनिका सिवाच यांनी गोलची हॅट्ट्रिक साजरी केली. हीनाने 35 व्या व 45 व्या मिनिटाला गोल केले, तर कनिकाने 12 व्या, 30 व्या व 45 व्या मिनिटाला गोल केले. तसेच साक्षी राणा (10व्या, […]
निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडूनच राडा, भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने
नगरपालिका, नगरपंचायतीच्या मतदानादरम्यान राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यानीच जोरादार राडा घालत निवडणुकीचा अक्षरशः खेळखंडोबा केला. बोगस मतदान करण्यावरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यानी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आमने-सामने आले. सत्तापक्षातीलच कार्यकर्त्यानीच एकमेकांच्या अंगावर धावून जात हाणामारी केल्याने. मतदान केंद्रांबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. बीडमध्ये दगड फेक; गेवराईत जोरदार राडा गेवराईत […]
संसद दणाणली…व्होट चोर, गद्दी छोड! मोदी सरकार नमले; निवडणूक सुधारणांवर 9 डिसेंबरला चर्चा
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सलग दुसऱया दिवशी विरोधकांनी कडाक्याच्या थंडीत सरकारला घाम पह्डला. ‘व्होट चोर, गद्दी छोड’ अशा घोषणांनी दोन्ही सभागृहे दणाणून गेली. एसआयआर आणि मतचोरीच्या आरोपांवरून जोरदार घोषणाबाजी झाल्यानंतर अखेर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान, विरोधकांच्या रेटय़ापुढे नमते घेत सरकार चर्चेला तयार झाले आहे. निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल […]
राज्यातील सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकाचा निकाल 21 डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाला दिले. राज्याच्या बहुतांश भागांत मंगळवारी झालेल्या मतदानाची तातडीने दुसऱ्या दिवशी मतमोजणी करण्यास आणि एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास न्यायालयाने मनाई केली. तसेच 20 डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. स्थानिक […]
सामना अग्रलेख – निवडणुकीचा खेळखंडोबा, दिवसही वैऱ्याचा!
मतदार याद्यांमधील घोळ, काही ठिकाणच्या निकालांवर असलेली सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार, 12 जिह्यांमधील निवडणूक प्रक्रिया ‘नियमबाह्य’ झाल्याची निवडणूक आयोगानेच दिलेली कबुली, उच्च न्यायालयाने पुढे ढकललेली मतमोजणी अशा गटांगळ्या खात महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगर पंचायतींची निवडणूक सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘नीती-नियमां’च्या दिव्याखाली फक्त घोळ, गोंधळ आणि संशयकल्लोळाचाच अंधार आहे. याच अंधाराचा गैरफायदा सत्ताधारी ‘ईव्हीएम घोटाळा’ करण्यासाठी घेऊ […]
लेख –ललित कला विद्यापीठाचे सूतोवाच : एक चिंतन
>> डॉ. गजानन सीताराम शेपाळ महाराष्ट्राचे ‘ललित कला विद्यापीठ’ सुरू करण्याबाबत अलीकडेच राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी एका बैठकीत सूतोवाच केले. ही घोषणा खरोखरच सुखावून टाकणारी आहे. या घोषणेच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र ललित कला विद्यापीठ’ अस्तित्वात आले तर महाराष्ट्रासाठी किंबहुना देशासाठी महत्त्वाची घटना ठरणार आहे, पण… या पणमध्ये अनेक प्रश्न आणि शंका आहेत. त्यांचे निवारण केल्यास […]
>> पंढरीनाथ तामोरे सातपाटी-पालघर परिसरामध्ये प्रदीर्घकाळ वैद्यकीय सेवा आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे डॉ. विनायक रघुनाथ परुळेकर ऊर्फ दादा परुळेकर यांचे नुकतेच वयाच्या 101 व्या वर्षी पालघर येथे निधन झाले. त्यांना इंजेक्शन न देणारे डॉक्टर म्हणून ओळखत असत. दादांच्या जडणघडणीत त्यांच्या काैटुंबिक पार्श्वभूमीचा फार मोठा वाटा आहे. घरात आणि आजूबाजूला स्वातंत्र्य चळवळीचे वातावरण असल्याने […]
झोपताना आपले शरीर योग्य स्थितीत म्हणजे कसे असायला हवे? वाचा
निरोगी शरीर राखण्यासाठी सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. कारण आपला संपूर्ण दिवस धावपळीत जातो. जर आपल्याला पुरेशी झोप मिळाली नाही तर त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. आपण कसे झोपतो हे त्याहूनही महत्त्वाचे आहे. योग्य झोपणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आहारात बीट समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या योग्य स्थितीत झोपला नाही […]
दिग्गज फलंदाज रॉबिन स्मिथ यांचे निधन, क्रिकेटचा जज खुर्चीतून उठून अनंतात विलीन
इंग्लंडचे माजी कसोटीपटू आणि हॅम्पशायरचे महान फलंदाज रॉबिन स्मिथ यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने इंग्लंडसह जागतिक क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. मैदानात उभे राहिल्यावर निर्णय देणाऱ्या न्यायाधीशासारखेच त्यांचा महिमा होता. निर्भय, ठाम आणि न्याय्य पण विरोधी गोलंदाजांसाठी भयानक असलेले स्मिथ हे क्रिकेटचे जज होते. त्यांना ‘द जज’ हा किताबही देण्यात आला […]
हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा
हिवाळ्यात, बरेच लोक त्यांच्या पाय आणि गुडघ्यांमध्ये कडकपणा आणि सांधेदुखीची तक्रार करतात. हिवाळ्यात तापमान कमी होत असताना, जुन्या दुखापती आणि संधिवातांसह सांधेदुखी वाढू शकते, ज्यामुळे हालचाल करणे कठीण होते. आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की सांधेदुखीमध्ये व्हिटॅमिन डी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हिवाळ्यात सूर्यप्रकाशाचा अभाव किंवा अपुरा सूर्यप्रकाश सांधेदुखी वाढवू शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला किंवा […]
गोपनीयतेचा भंग; गद्दार आमदार संतोष बांगरवर गुन्हा दाखल
मिंधे गटाचे नाटकी गद्दार आमदार संतोष बांगर यांनी मंगळवारी दोन डिसेंबर रोजी सकाळी मतदान केंद्रात अनधिकृत रित्या मोबाईल वापरत मतदान करत असलेल्या एका महिलेला हात वारे करत मतदान करण्याचा इशारा केला. त्यानंतर त्यांनी स्वतः मतदान करताना घोषणाबाजी केल्याचाही प्रकार घडला. या प्रकाराचा सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मतदान चिन्ह सांगून गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी […]
मेनोपाॅज येण्याआधी स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायला हवी, जाणून घ्या
पाळी हा प्रत्येक स्त्रिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. तसेच पाळी जातानाही स्त्रिला अनेक घडामोडींना सामोरं जावं लागतं. मेनोपाॅजला सामोरं जाताना स्त्रियांना खूप त्रासाला सामोरं जावं लागतं. पाळी येताना जशी काळजी घ्यावी लागते. तसेच पाळीला निरोप देतानाही अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पाळीला निरोप देताना शरीरात अनेक बदल होत असतात. त्या बदलांना कसे सामोरे जाल […]
हिवाळ्यामध्ये चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी हा घरगुती उपाय आहे खूप महत्त्वाचा, वाचा
सीझन कुठलाही असो, सुंदर दिसण्यासाठी महिला नानाविध प्रयोग करत असतात. पार्लरमध्ये जाऊन फेशियल ब्लीच करणे हे अनेकदा शक्य होत नाही अशावेळी काही घरगुती उपायांनी सुद्धा आपण सुंदर दिसू शकतो. जसे शरीर आतून डिटॉक्स करता येते तेसेच त्वचा ही डिटॉक्स करता येते. रात्री उशीरा झोपण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, जाणून घ्या ICE FACIAL ने त्वचा डिटॉक्स […]
आहारात या गरम मसाल्याचा समावेश करणे वरदानापेक्षा कमी नाही, वाचा
किचनमध्ये विविध प्रकारच्या मसाले असतात. या प्रत्येक मसाल्यांचे स्वतःचे असे काही गुणधर्म असतात. गरम मसाल्यांचे स्वतःचे असे गुणधर्म असतात. यामुळे प्रत्येक मसाल्यांचे स्वतःचे असे गुणधर्म असतात. काळी मिरीमध्ये असणारे गुणधर्म कर्करोग रोखण्यासाठी खूपच उपयुक्त मानले जाते. रात्री उशीरा झोपण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, जाणून घ्या काळ्या मिरी मध्येकॅल्शियम, आयरन, फाॅस्फोरस, थाईमिनसारखे पोषक तत्व आढळतात. […]
केसगळतीवर कोणते घरगुती उपाय करावेत, जाणून घ्या
तुमचेही केस गळताहेत का, मग करा हे साधे सोपे घरगुती उपाय,महिला असो वा पुरुष प्रत्येकाला त्यांचे केस प्रिय असतात. केसगळतीमुळे अनेकदा आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण होते. आपल्या घरातील अगदी सहज उपलब्ध असलेले केसांच्या त्वचेसाठी आवश्यक असणारे पदार्थही खूप महत्त्वाचे आहेत. साधे घरगुती उपाय आपण अमलात आणून केसांचे आरोग्य चांगले ठेऊ शकतो. केसांना सहज उपलब्ध असलेल्या […]
नगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुती या सत्ताधारी पक्षांनी सर्व नियम धाब्यावर बसवत आदर्श आचार संहितेचा सर्रास भंग केला. या निवडणुकीत लोकशाही व संविधानांची पायमल्ली करण्यात आली. गैरप्रकारच्या २५ नाही तर २५ हजारांपेक्षा जास्त तक्रारी झाल्या पण त्या निवडणूक आयोगापर्यंत किती पोहचल्या हा गंभीर प्रश्न आहे. आजच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे ‘पैसा फेक तमाशा देख’, वगनाट्य रंगले, अशी […]
Kolhapur News : अंबप फाटा येथे जंगली प्राण्याकडून घोड्यावर हल्ला
बिबट्या बाबत वनविभाग साशंकता अंबप : हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा येथील सदगुरु जंगलीदास महाराज आश्रमाजवळील शेतवस्तीवर शुभम सिद्धू वाघमोडे यांच्या पाळीव घोड्यावर बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला असून यामध्ये घोडा गंभीर जखमी झाला तर येथूनच जवळ [...]
माजी आमदार अमरसिंह पंडितांच्या स्वीय सहाय्यकावर हल्ला, भाजप कार्यकर्त्यावर आरोप
गेवराई नगर पालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला गालबोट लागले. भाजप आणि अजित पवार गट आमनेसामने आले असून येथे दगडफेकीचीही घटना घडली. गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तत्पूर्वी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांच्यावर भाजपा कार्यकर्ताने हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमृत डावकर या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांना बीडच्या खाजगी रूग्णालयामध्ये उपचारासाठी […]
सावंतवाडीत पुन्हा भाजप –शिवसेनेचे समर्थक भिडले
सावंतवाडी । प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या गाडीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीने वनविभागाच्या कार्यालयाजवळ हुलकावणी दिल्याने तेथे शाब्दिक बाचाबाचीचा प्रकार घडला. त्या पदाधिकाऱ्याची गाडी अडवून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तीना जाब विचारत या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे वनविभागाच्या कार्यालयाजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Sangli News : जागतिक एड्स दिनानिमित्त सुंदरनगर वस्तीमध्ये कॅन्डल मार्च
वारांगना वस्तीतील कॅन्डल मार्चमधून एड्सविरोधी संदेशाचा प्रसार सांगली : जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीतील सुंदरनगर वारांगना वस्तीमध्ये सायंकाळी कॅन्डल मार्च काढून एड्स दिन साजरा करण्यात आला. वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राचे मार्गदर्शक समाजसेवक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात [...]
धाराशिव जिल्ह्यात 65 टक्के मतदान होण्याचा अंदाज
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील धाराशिव, नळदुर्ग, उमरगा, कळंब, या आठही नगर पालिकेत प्राथमिक अंदाजानुसार 65 टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. तर तुळजापूर, मुरूम, भूम, परंडा मध्ये 70 टक्के मतदान होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तुळजापूर येथे मतदानासाठी दुपारी आलेंल्या वयस्कर महिला चक्कर येवून पडली. त्यांना तातडीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. दुपारी साडेतीन पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव नगर परिषदेसाठी 45.53 टक्के, तुळजापूरमध्ये 64.42 टक्के, नळदुर्गमध्ये 56.71 टक्के, उमरग्यामध्ये 54.21 टक्के, मुरूममध्ये 60 टक्के, कळंबमध्ये 55.69 टक्के, भूमध्ये 65.35 टक्के, परंड्यामध्ये 59.11 टक्के मतदान झाले आहे. दुपारी साडेतीनपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी 53.86 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार साडेपाच पर्यंत 65 टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. काही मतदान केंद्रावर रांगा धाराशिव शहरात सायंकाळी पाच नंतर ही खाजा नगर परिसरातील जिल्हा होमगार्ड कार्यालयामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर महिला व पुरूषांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. साडेपाचनंतरही या मतदान केंद्रावर मतदान सुरू राहण्याची शक्यता आहे. सायंकाळी निवडणूक निरीक्षक शिल्पा करमकर यांनी भेट दिली. या मतदान केंद्रासमोर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले.
मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्राबाहेर राडा, भाजप-मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. येथे मिंधे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांचे हे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे वाहने समोरासमोर आल्यानंतर हा राडा झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी दोन्ही […]
Miraj News : बेडग रस्त्यावर भरधाव चारचाकीचा अपघात; दोघे जखमी
मिरजमध्ये राष्ट्रीय महामार्ग बायपासवर चारचाकी पलटी मिरज : शहरातील बेडग रस्त्यावर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासजवळ भरधाव चारचाकीचा अपघात होऊन पाठीमागे बसलेले दोघेजण जखमी झाले. शनिवारी रात्री हा अपघात झाला. याबाबत विकास राजाराम जाधव (वय ३५, रा. कवठेपिरान) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली [...]
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संविधान दिन साजरा
तुळजापूर (प्रतिनिधी)- यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड, उपप्राचार्य प्रा. डॉ.प्रवीण भाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.राजेश बोपलकर, प्रा. स्नेहा ठाकूर व सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी , विद्यार्थिनी उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त प्रास्ताविक व संविधान वाचन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रवीण भाले यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य मुकुंद गायकवाड तसेच डॉ. श्रीरंग लोखंडे यांनी संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी जेटीथोर तसेच आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश बोपलकर यांनी केले.
तामलवाडीत ‘एस.टी.'विरोधात संतापाचा उद्रेक!
तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या 29 नोव्हेंबरच्या दौऱ्यात तामलवाडी येथे अनपेक्षितपणे मोठी परिस्थिती निर्माण झाली. बसथांब्यावर उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी आणि पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांनी एस.टी. महामंडळाच्या मनमानी कारभाराचा जाहीर निषेध करत मंत्र्यांना थेट अडवून तक्रारींचा पाढाच वाचला. ग्रामस्थांनी यावेळी आपल्या तक्रारीचा पाढा वाढताना म्हणाले की सोलापूर, धाराशिव, लातूर या सर्व विभागांच्या जलद व रातराणी बसेस तामलवाडी येथे थांबत नाहीतचालकवाहक विद्यार्थ्यांना बसमध्ये घेत नाहीतप्रवाशांना 22 तास उभे राहण्याची वेळवारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासकीय अधिकारी दखल घेत नाहीततामलवाडी पंचक्रोशीतील 1012 ग्रामपंचायतींनी मिळून मंत्री सरनाईक यांना थेट निवेदन सादर केले. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्र्यांकडून मिळालेले हे थेट आश्वासन विद्यार्थ्यांना दिलासा देणारे ठरले. यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला. “बसमधील अन्यायकारक वागणूक थांबली नाही, थांबे निश्चित झाले नाहीत, तर 15 दिवसांनी ‘रास्ता रोको आंदोलन'पेटवू!”यावेळी तामलवाडी, गंजेवाडी मार्गावरील निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण याबद्दलही शेतकऱ्यांनी निवेदन देत चौकशी व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. मंत्र्यांनी यावर देखील सकारात्मक प्रतिसाद देत “तुमच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी मी तातडीने कारवाई करतो.”असे आश्वासन दिले. विशेषतः मुलींच्या तक्रारींनी मंत्री महोदयांनी परिस्थितीची गंभीरता ओळखली. मुलींनी माझ्या टोल-फ्री नंबरवर फोन करा, मी सर्वांना सरळ करतो. ” प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
तुळजापूर-मुरूम आघाडीवर, धाराशिवमधे मतदानाची टक्केवारी सर्वात कमी
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी आज दि.2 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरूवात झाली. पहिल्या सहा तासांत जिल्ह्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी समोर आली असून, तुळजापूर व मुरूम मध्ये मतदानाची टक्केवारी धाराशिव पेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुपारपर्यंत 40 टक्के च्या पुढे मतदान झाले होते तर धाराशिव मध्ये फक्त 31टक्के इतकेच मतदान झाल्याचे झाल्याचे दिसत होते. दुपारी दीड वाजेपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी एकूण 38.42 टक्के मतदानाची नोंद झाली असून, दुपारी तीननंतर मतदानाचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सकाळच्या पहिल्या दोन तासांत अनेक मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा दिसून आल्या. मात्र सकाळी अकरानंतर मतदानाचा वेग मतदारांना मतदान प्रक्रिया लक्षात येत नसल्यामुळे मंदावल्याचे दिसून आले. दुपारच्या वेळेत मतदारांचे प्रमाण कमी असले तरी दुपारी तीननंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडण्याची शक्यता आहे. नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत शांततेत आणि सुरळीत मतदान सुरू आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी धाराशिव शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिस यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. पहिल्या सहा तासांतील मतदानाचे प्रमाण धाराशिव नगरपालिका 31.45 टक्के तुळजापूर 47.98 टक्के, नळदुर्ग 40.44 टक्के, उमरगा 38.51 टक्के, मुरूम 47.55 टक्के, कळंब 38.41 टक्के, भूम 46.94 टक्के, परंडा 41.50 टक्के. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान तुळजापूर आणि मुरूम (सुमारे 48 टक्के) येथे नोंदविले गेले आहे. जिल्ह्यातील एकूण 2 लाख 43 हजार मतदारांपैकी आतापर्यंत 93,618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष मतदार 48,802, महिला मतदार 44,807 इतके दुपार पर्यंतचे आहे. तर नगरपालिकानिहाय मतदान झालेल्या मतदारांची संख्या दुपार पर्यंत धाराशिव 29,564, तुळजापूर 14,182, नळदुर्ग 6,924, उमरगा 12,242, मुरूम 7,095, कळंब 8,051, भूम 8,485, परंडा 7,075 इतके मतदान झाले होते. तर तीन मतदानामुळे वेळ धाराशिव शहरात प्रत्येक प्रभागात तीन मतदान करणे आवश्यक आहे एक नगराध्यक्ष पदासाठी व दोन नगरसेवक पदासाठी त्यामुळे ईव्हीएम मशीनचा आवाज येण्यास उशीर होत असल्याने मतदानाची गती मंदावली होती.
श्रीलंकेत दित्वा चक्रिवादळाने थैमान घातले असून तिथे भयंकर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या सागरातून आलेल्या दित्वा चक्रिवादळाने श्रीलंकेत धुमाकूळ घातला आहे. जोरदार पाऊस आणि वादळाने श्रीलंकेत पूरस्थिती ओढावली आहे. अशावेळी पाकिस्तानने श्रीलंकेच्या मदतीसाठी पूरग्रस्तांसाठी काही सामान पाठवले आहे, मात्र ते एक्स्पायर झाले आहेत. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून युजर्सकडून खिल्ली उडवली जात […]
कोल्हापूर हादरले : आईवरून शिवी दिल्याच्या रागातून मित्राचा गळा आवळून खून
हॉकी स्टेडियम परिसरात तरुणाचा निघृण खून कोल्हापूर : जेवणानंतर झालेल्या वादातून आईवरुन शिवी दिल्याचा राग मनात धरुन मित्रानेच मित्राचा गळा आवळून निघृण खून केला. हॉकी स्टेडियम परिसरात दुचाकीतील पेट्रोल संपल्याचा बहाणा करुन शांत डोक्याने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. [...]
Sangli News : कुपवाड श्री यल्लमा देवी यात्रेला 4 डिसेंबरपासून उत्साहात प्रारंभ!
कुपवाडमध्ये यल्लमा देवी यात्रेची धामधूम कुपवाड : कुपवाड शहरवासियांचे ग्रामदैवत तसेच जागृत देवस्थान आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेला गुरूवारी ४ डिसेंबरपासून उत्साहात प्रारंभ होणार आहे. रविवारी महानैवेद्य असल्याने सात डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस आहे, [...]
काठी टेकत टेकत…व्हिलचेअर वरून आजी-आजोबांचे मतदान, तरूणांना लाजवणारा उत्साह
आज नगरपरिषद निवडणुकीत मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळाला.काठी टेकत, कुणाचा तरी आधार घेत, काहींनी व्हिलचेअर वरून येत मतदानाचा हक्क बजावला. राजापूर शहरातील 95 वर्ष वय असलेल्या शैला प्रभाकर मालपेकर आजींनी मतदानाचा हक्क बजावला.रत्नागिरी शहरातील 86 वर्षांच्या शशिकांत लिमये यांनाही काठी टेकत मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला. 83 वर्षाच्या माधुरी कुलकर्णी यांनी मतदानाचा हक्क बजावला. […]
लकरकोट-बांदा येथे ४ व ५ डिसेंबरला दत्त जयंती उत्सव
प्रतिनिधी बांदा श्री दत्त मंदिर, लकरकोट-बांदा येथे यावर्षी ४ व ५ डिसेंबर रोजी ‘श्री दत्त जयंती उत्सव’ मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. या दोन दिवसांच्या उत्सवात महापूजा, अभिषेक, सामूहिक गाऱ्हाणे, भजन-संध्या, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी उत्सवात उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद लाभावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.पहिल्या दिवशी [...]
Kolhapur News : बड्स इंटरनॅशनल स्कूलच्या 45 विद्यार्थ्यांची इस्रोला शैक्षणिक भेट
कोल्हापूर विद्यार्थ्यांना इस्त्रो केंद्रात अवकाशशास्त्राचे अनोखे मार्गदर्शन कोल्हापूर: आर. एल. तावडे फाउंडेशन संचलित बड्स इंटरनॅशनल स्कूलच्या ४५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बंगळुरूमधील इस्त्रोच्या अंतरिक्ष केंद्रास शैक्षणिक भेट दिली. इस्त्रो केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मंजू सुधाकर, शास्त्रज्ञ शिवमत्रिवेदी, शास्त्रज्ञ मयुख मुखर्जी, शास्त्रज्ञ नागेश्री मोहनकुमार यांनी अवकाश, उपग्रह, रॉकट्स, चांद्रयान याविषयी मार्गदर्शन [...]
आज चराठा पावणाई व रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे | प्रतिनिधी चराठा येथील पावणाई व रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज मंगळवारी होत आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी रवळनाथ व पावणाईची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची गर्दी होते. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.
Kolhapur News : टीईटी पेपरफुटी प्रकरणात कराडचा अविनाश कणसे अटक
कराडचे अविनाश कणसे तीन दिवस कोठडीत कोल्हापूर : टीईटी पेपर फुटी प्रकरणी कराड तालुक्यातील अविनाश पांडुरंग कणसे रा. शेणोली (जि. सातारा) याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींची संख्या २१ वर गेली आहे. आरोपीला कागलच्या प्रथम वर्ग [...]
समांथाच्या लग्नानंतर नागाने चैतन्यने पोस्ट केलेला फोटो झाला व्हायरल, वाचा नेमकं काय घडलं?
घटस्फोटाच्या चार वर्षानंतर साऊथची सुपरस्टार समांथा प्रभूने पुन्हा एकदा लगीनगाठ बांधत सगळ्यांनाचा आश्चर्याचा धक्का दिला आहे. समंथाने सोशल मिडियावर लग्नाचे फोटो शेअर करताच, तिचा आधीचा पती ने देखील इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये नागा चैतन्यचा उतरलेला चेहरा पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध साउथ अभिनेत्री समंथा प्रभूने १ डिसेंबर २०२५ रोजी तिने “द फॅमिली मॅन” […]
वोट चोर, गद्दी छोड! लोकसभेत विरोधकांची घोषणा
एसआयआर आणि मतचोरीच्या आरोपांवरून संसदेत सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी एसआयआरवर चर्चा करावी, ही मागणी केली. आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. काही जण तर वेलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी “वोट चोर, गद्दी छोड” अशी घोषणाबाजी केली. विरोधी पक्षाच्या खासदारांच्या घोषणाबाजी सुरू असतानाच लोकसभेचे अध्यक्ष ओम […]
पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदललं, नवीन पीएमओ ‘सेवा तीर्थ’म्हणून ओळखले जाईल
पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलण्यात आले आहे. पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’ म्हणून ओळखले जाईल. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा भाग म्हणून बांधल्या जाणाऱ्या नवीन पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘सेवा तीर्थ’ असे ठेवण्यात आले आहे. हे असे केंद्र आहे जिथे देशाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. याबाबत माहिती देताना पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, “सत्तेकडून सेवेकडे ही वाटचाल आहे. हे […]
भाजप आता लाडक्या बिल्डरसाठी नाशिककरांवर दादागिरी करत आहेत; आदित्य ठाकरे यांचा संताप
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधुसंताच्या सोयीसाठी साधुग्राम उभारण्यात येत आहे. त्यासाठी तपोवनातील शेकडो झाडे तोडण्यात येणार आहे. या वृक्षांच्या कत्तलीला पर्यावरण प्रेमींसह अनेक नागरिकांनी याला विरोध केला आहे. कुंभमेळा किंवा धार्मिक गोष्टींना आमचा विरोध नाही. मात्र, वृक्षतोडीला आमचा विरोध आहे, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. आता यावर शिवसेना (उद्धव […]
Kolhapur News : यवलूज परिसरातील शिवारात बिबट्या सदृश प्राण्याचा वावर!
यवलुजमध्ये पुन्हा बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन माजगाव : यवलुज येथील कासारी नदीरान परिसरातील शिवारात सोमवारी सकाळी पुन्हा बिबट्या सदृश प्राण्याचा बाबर दिसून आला. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण तयार झाले आहे. यबलूज येथील शेतकरी उत्तम आळवेकर यांचे कासारी नदी परिसरात शेत [...]
सावंतवाडीत शिवसेना -भाजप समर्थकांमध्ये राडा
भाजपकडून निवडणुकीत मतदारांना पैसे वाट्ल्याचा शिवसेनेचा आरोप सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी खासकीलवाडा भागात मंगळवारी निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या संशयावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप समर्थकांत राडा झाला . पोलिसांनी तत्काळ धाव घेत दोन्ही घटना बाजूला करत प्रकरण शांत केले. मतदान होत असताना भाजप समर्थक मतदारांना पैसे वाटप करत होते असा आरोप करत शिवसेना [...]
हिंगणगाव येथे विविध स्पर्धाचे बक्षिसे वितरण
भुम (प्रतिनिधी)- परांडा तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन, शहीद दिन, महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान गटासाठी (इयत्ता पहिली ते चौथी)रंगभरण स्पर्धा स्पेलिंग बी, श्रुतलेखन स्पर्धा तर मोठ्या गटासाठी (इयत्ता पाचवी ते सातवी) संविधान ज्ञान स्पर्धा, घोषवाक्ये स्पर्धा, निबंध स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा इत्यादी स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये शिवण्या कांबळे, ईश्वरी मारकड, प्रथमेश नवले, तन्वी औताडे, शुभ्रा नवले, श्रावणी ठोंगे, शिवण्या सामिंदर, वेदिका भोसले, शंभुराजे नवले, प्रतिज्ञा समिंदर, शिवानी गोरे, रणवीर सरपणे , आनंद सरपणे, अपेक्षा समिंदर, धनश्री समिंदर, ग्रंथराज सुतार, गौरी मारकड, पांडुरंग औताडे, वैभव समिंदर, गौरव शेटे, करण समिंदर, अपेक्षा मारकड, आयेशा मुलाणी, ऐश्वर्या नवले या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना ॲड ज्ञानेश्वर लोखंडे, महेश काका ठोंगे, गणेश नवले, नागेश औताडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते शालेय शैक्षिणक साहित्य देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल अंधारे यांनी केले तर आभारप्रदर्शन उज्वला बावकर यांनी केले.
नगर पालिकेची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार
धाराशिव (प्रतिनिधी)- नगरपालिका निवडणुकीचे मतदान आज दोन डिसेंबरला राज्यातील विविध ठिकाणी पार पडत असतानाच पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र, निवडणूक आयोगाने काही नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका रद्द करून नवीन सुधारित कार्यक्रम जाहीर केल्याने धाराशिव नगरपालिकेची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे धाराशिव नगरपालिकेतील तीन तसेच उमरगा नगरपालिकेतील तीन जागांच्या निवडणुकीवर न्यायालयीन अपील दाखल झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा सुधारित कार्यक्रम प्रसिद्ध केला. या कार्यक्रमानुसार राज्यातील तब्बल 25 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. मात्र, आयोगाच्या सुधारित आदेशामध्ये 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी 3 डिसेंबरलाच घ्यायची की पुढे ढकलायची याबाबत स्पष्ट निर्देश नसल्याने प्रशासनासह उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या संदर्भातील सुनावणी उच्च न्यायालयात झाली आणि महत्वाचा निर्णय देत न्यायालयाने स्पष्ट केले की, 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडणाऱ्या तसेच 20 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या सर्व जागांची मतमोजणी ही एकत्रितपणे 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येईल. या निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मतमोजणीत होणारा विलंब आणि त्यापूर्वी जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांच्या मानसिक ताणात भर घालणारा ठरणार आहे.
महाराष्ट्र संत विद्यालयाचे विविध स्पर्धेत यश
तेर (प्रतिनिधी)- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी मार्फत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धेचे आयोजन उपळे दुमाला या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.याठीकाणी तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील विद्यार्थी यांनी विविध स्पर्धेत यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील विद्यार्थी यांनी प्राथमिक गट इयत्ता पाचवी ते सातवी समुह गीत स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला तसेच प्राथमिक गट इयत्ता पाचवी ते सातवी समोर नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. या यशाबद्दल मुख्याध्यापक जे. के. बेद्रे व पर्यवेक्षक एस. एस. बळवंतराव यांनी यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शीका वैशाली भंडारे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख लक्ष्मण चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी प्रशालेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
गुजरातमध्ये महिला असुरक्षित, गुन्हेगारांना सरकारकडून मिळत आहे संरक्षण; राहुल गांधी यांची भाजपवर टीका
गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाची ‘जन आक्रोश यात्रा’ सुरू आहे. राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या गैरवापराचा, अवैध दारू विक्री आणि वाढत्या गुन्हेगारीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने २१ नोव्हेंबर रोजी ‘जन आक्रोश यात्रा’ सुरू केली आहे. यावरूनच आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. X वर एक पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले की, “गुजरातमध्ये काँग्रेसच्या […]
श्री सिद्धीविनायक परिवाराकडून रक्तदान शिबिर
धाराशिव (प्रतिनिधी)- श्री सिद्धीविनायक परिवाराच्या वतीने संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण 85 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवित मानवतेची श्रेष्ठ सेवा साकारली. शिबिरामध्ये खामसवाडी येथील श्री सिद्धीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रा. लि. येथून 65 रक्तदाते, तर जिल्हा न्यायालय येथील श्रीसिद्धीविनायक मल्टीस्टेट येथील शिबिरात 20 रक्तदाते सहभागी झाले. धाराशिव शहरातील सह्याद्री ब्लड बँक आणि शासकीय रक्तिपेशी यांनी पार पाडली. ग्रीनटेक इंडस्ट्रीजतर्फे कार्यकारी संचालक गणेश कामटे, संचालक प्रथमेश आवटे, बलराम कुलकर्णी, अक्षय शेळके, शेतकी अधिकारी विकास उबाळे, केन अकाउंटंट अमित कुरुळे आणि अभय शिंदे यांनी शिबिराचे मार्गदर्शन केले. तर जिल्हा न्यायालयातील मल्टीस्टेट शाखेकडून अतिरिक्त सीईओ अरविंद गोरे, शाखा व्यवस्थापक प्रज्वल जाधव, तसेच नितीन हुंबे, अविनाश पवार, रंजित भोरे यांनी सक्रिय सहभाग घेत आयोजन यशस्वी केले.
जिल्ह्यात 2 ते 14 डिसेंबरपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी लागू
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषद व नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच संभाव्य आंदोलनात्मक कार्यक्रमांचा विचार करून,जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू केला आहे.हा आदेश 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री 1 वाजेपासून ते 14 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) लागू राहणार आहे. निवडणुकांदरम्यान विविध पक्ष, संघटना, गट यांच्या कार्यक्रमामुळे मोठी गर्दी होण्याची,पक्षांतर, गटबाजी,आरोप-प्रत्यारोप वाढण्याची आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती व घरांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे पिकविमा,नुकसानभरपाई,ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्यांसाठी अचानक धरणे,मोर्चे, उपोषण,आत्मदहन,तालठोको, रास्तारोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी करताना खालील बाबींवर मनाई केली आहे: प्रतिबंधात्मक आदेशानुसार पुढील बाबीस मनाई करण्यात आली आहे.यामध्ये शस्त्र, सोटे,काठी,तलवार,बंदूक जवळ बाळगणे. शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील अशी लाठ्या,काठ्या किंवा तत्सम वस्तू बाळगणे.कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ ठेवणे.दगड,क्षेत्रपणास्त्रे, फोडणी किंवा फेकावयाची उपकरणे तयार करणे किंवा बाळगणे.आवेशी भाषणे, अंगविक्षेप,विडंबन,असभ्य वर्तन,प्रक्षोभक कृती किंवा सामाजिक सलोखा व सुरक्षिततेस बाधा आणणाऱ्या वस्तू, चित्रफलक जवळ बाळगणे. सार्वजनिकरीत्या घोषणा देणे,गाणी म्हणणे,वाद्य वाजविणे किंवा संविधानविरोधी किंवा देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारी कृत्ये करणे.व्यक्तींच्या किंवा शवांच्या प्रतिमा प्रदर्शित करणे.पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावास परवानगीशिवाय एकत्र येणे किंवा मिरवणूक/मोर्चा काढणे.या बाबींचा समावेश आहे.
Kolhapur News : कोल्हापूर तहसील कार्यालयातील तलाठी खोली पेटवण्याचा प्रयत्न!
जुन्या करवीर तहसीलमधील प्रकार ;आग जाणीवपूर्वक लावल्याचा संशय कोल्हापूर : जुन्या तहसील कार्यालयाच्या पिछाडीस असलेल्या कसबा करवीर चावडीत रविवारी चोरीच्या उद्देशाने आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला. यामध्ये महत्वपूर्ण कागदपत्रांचे दोन गट्टे, टेबल, खुर्ची जळून खाक झाली. अज्ञातांनी खिडकीची जाळी फाडून आतील काही कागदपत्रे काढून [...]
लोकशाही प्रक्रिया ही निकोप असावी. निवडणूक आयोगाने मतदानासाठी निर्दोष कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. मात्र असे होत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणूक आयोगाचा कार्यक्रम हा मंत्रालयातील कुणीतरी पीए ठरवत असून त्याची अंमलबजावणी आयोग करत आहे. निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्तेचा गुलाम झाले असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. संगमनेर मध्ये […]
माजलगाव शहरात गाडीत सहा लाख रुपये पकडले, निवडणूक निर्णय अधिकार्यांची कारवाई
शहरातील बायपास रोडवर सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एका जीपमध्ये ठेवण्यात आलेले सहा लाख रुपये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली. हे पैसे कोणाचे याबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. सोमवारी शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक उमेदवाराकडून प्रचाराचा वेग वाढला होता. संध्याकाळी साडेसात वाजता बायपास रोड असलेल्या तबेल्यासमोर एका जीपमध्ये पैसे वाटप केली […]
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी, सय्यद मुश्ताक अली करंडकात शानदार शतक
हिंदुस्थानचा किशोरवयीन फलंदाज वैभव सूर्यवंशीने मंगळवारी एक अविस्मरणीय खेळी केली आहे. सय्यद मुश्ताक अली करंडकात महाराष्ट्राविरुद्ध बिहार या ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात शतकी खेळी करत त्याने मोठ्या स्तरावर आपल्या आगमनाची गर्जना केली आहे. केवळ १४ वर्षांच्या या डावखुऱ्या फलंदाजाने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी वयात शतक ठोकणारा खेळाडू बनण्याचा विक्रम केला आहे. प्रथम फलंदाजी करताना बिहारच्या […]
केंद्र सरकारने मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांना हिंदुस्थानात तयार केलेल्या किंवा आयात केलेल्या सर्व हँडसेटमध्ये ‘संचार साथी’ (Sanchar Saathi) नावाचे ॲप (App) प्री इंस्टॉल (Pre-installed) करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशामुळे सध्या देशात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. सायबर फसवणूक (Cyber fraud) आणि हरवलेले फोन (Lost phones) शोधण्यास मदत करणे, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे […]
पैशाचा गैरवापर अन् अभूतपूर्व गोंधळ, संपूर्ण निवडणूक रद्द झाली पाहिजे; सुप्रिया सुळे यांची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुणीतरी सांगितले पाहिजे की महाराष्ट्रामध्ये इतक्या वेळेस ते आले आणि पारदर्शक कारभाराच्या नावाने त्यांनी मते मागितली आहेत. महाराष्ट्र सरकारकडून मोदी यांची फसवणूक सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले. आमच्यावर जर कोणी आरोप करत असेल की, आमच्याकडे […]
मिंध्याची धूळफेक आता उघड होतेय आणि त्यांची लाचारीही दिसून येतेय; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
मुंबईतील मातोश्री मध्ये इथर काही पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपण तेजाची मशाल घेत पुढे जात आहोत. ही तेजची मशालीत सर्व जळमटे, विरोधक भस्त होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजप, मिंधे, अजित पवार गटातले अनेकजण आता शिवसेनेत येत आहेत. […]
न्यायालयाच्या निर्णयाने चिंता वाढली, काळजी घ्यावी लागणार! रोहित पवारांची पोस्ट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळावर आता राज्यातील मंत्री, सत्ताधारी आणि विरोधातील आमदार आपल्या भावना व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाने चिंता वाढल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. आपल्या पोस्ट मध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, ‘राज्यातील नगरपरिषद आणि […]
गेवराईमध्ये राडा! राष्ट्रवादी-भाजप आमने सामने, भाजप नेत्याच्या घरासमोर दगडफेक, गाड्या फोडल्या
बीड जिल्ह्यातील गेवराई नगर पालिका निवडणुकीत मतदानाच्या वेळेस राडा झाला. हिंसक वळण मिळाले. भाजपचे माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या घरासमोर दगडफेक करण्यात आली. गाड्या फोडण्यात आल्या. तर याच वेळी राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांचे मोठे बंधू जयसिंह पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव युद्धाजित पंडित हे ही समोरासमोर आल्याने गेवराईमध्ये तणावाचे वातावरण पसरले […]

23 C