मध्यरात्री झोपेत असतानाच डोक्यात गोळ्या झाडल्या, भाजप नेत्याच्या हत्येने एकच खळबळ
मध्यरात्री झोपेत असताना डोक्यात गोळ्या झाडून भाजप नेत्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. धर्मसिंह कोरी असे हत्या झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. कोरी यांची कुणी आणि कोणत्या कारणातून केली याबाबत पोलीस तपास करत आहेत. उत्तर […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 1800 कोटी रुपये किमतीचा महार वतनाचा भूखंड अवघ्या 300 कोटींना खरेदी केला. केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरून 40 एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने पदरात पाडून घेतली. हा प्रकार समोर आल्यानंतर संतापाचा आगडोंब उसळला आणि त्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आला. […]
दिल्ली, मुंबईनंतर काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, विमानसेवा विस्कळीत
दिल्ली, मुंबईनंतर नेपाळमधील काठमांडू विमानतळावर तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. यामुळे सर्व विमान सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास ही समस्या निर्माण झाली. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते रेंजी शेर्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीवरील दिव्यांमध्ये तांत्रिक बिघाड आहे, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे विस्कळीत […]
तात्यासाहेब माने यांची प्रभारी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियक्ती जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्हयातील कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंद्रा-कळवा या विधानसभा क्षेत्राकरिता विद्यमान जिल्हासंघटक तात्यासाहेब माने यांची प्रभारी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
Photo –उद्धव ठाकरे यांनी जालन्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद
मराठवाडा संवाद दौऱ्याच्या चौथ्या दिवशी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात लिंबोणी येथील शेतकऱ्यांशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतले. आणि नव्या जोमाने लढायचं बळ शेतकऱ्यांना दिलं.
धनंजय मुंडेंसह सर्वांचीच नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग करा; पोलीस अधीक्षकांना मनोज जरांगे यांचे निवेदन
आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्यासह मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगची मागणी केली होती. ते आव्हान मनोज जरांगे यांनी स्वीकारले. धनंजय मुंडे, माझी, माझ्या खुनाचा कट रचणारे आरोपी, या सर्वांचीच नार्को टेस्ट व ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. या नार्को टेस्टमुळे संतोष […]
देशातील विविध तुरुंगांमध्ये बंदिस्त असलेल्या अंडरट्रायल (कच्च्या) कैद्यांच्या अधिक संख्येवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीचिंता व्यक्त केली आहे. देशभरातील तुरुंगांतील70 टक्के कैदीअद्याप दोषी ठरलेले नाही. शिक्षा सुनावण्याआधीच त्यांना दिर्घकाळतुरुंगात राहावे लागत आहे, असे निरिक्षणसर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी नोंदवले. याचअनुषंगानेत्यांनीकायदेशीर मदत आणि अंडरट्रायल डिटेन्शन म्हणजेच कच्च्या कैद्यांना कोठडीत ठेवण्याच्या पद्धतीत तातडीने सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली. […]
1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना कोर्टाचा दणका; सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळले
1993 मध्ये मुंबईसह संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोघा फरार आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने मोठा दणका दिला. दिर्घकाळ फरार राहिलेल्या मुनाफ अब्दुल मजीद हलारी आणि मोहम्मद शोएब कुरेशी या दोघा आरोपींचे जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावले. दोघेही तब्बल 27 वर्षांपासून फरार होते. ते दिर्घकाळ फरार राहिले तसेच बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्याचे […]
कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे राजेंद्र बळीराम गावडे (52) या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाची प्रकृती गंभीर असताना प्राथमिक तपासणीनंतर घरी पाठवले. रुग्ण घरी पोहोचताच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रुग्णालयात घेराव घातला. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे तणावाचे […]
व्हीव्हीपॅट प्रणालीद्वारे मतदान झाल्यास शंका राहणार नाही, शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचे कान टोचले
व्हीव्हीपॅट प्रणालीद्वारे मतदान झाल्यास शंका राहणार नाही. मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी ही प्रणाली अधिक पारदर्शक आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचे कान टोचले. अकोल्यात पत्रकारांशी संवाद ते असे म्हणाले आहेत. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. आरक्षण आवश्यक आहेच, मात्र समाजात कटूता […]
Kokan News –दापोलीत पसरली दाट धुक्याची दुलई नागरिक सुखावले; वाहनचालक मात्र त्रस्त
मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीवर शनिवारी 8 नोव्हेंबर रोजी दाट धुक्याची दुलई पसरल्याने वाहनचालकांना यातून मार्ग काढणे कठीण होत होते. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विजय मैदानावर खेळाचा सराव करण्यासाठी सकाळी आलेल्या विद्यार्थ्यांना सगळीकडेच पसरलेल्या दाट धुक्याच्या दुलईचा सामना करतच खेळाचा सराव करावा लागला अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे सर्वजण चांगलेच सुखावले. कधी अवकाळी पावसाचा […]
Jammu Kashmir –कुपवाडात लष्कराचे ऑपरेशन पिंपल, दोन दहशतवादी ठार; शस्त्रे आणि दारुगोळा जप्त
जम्मू आणि कश्मीरमध्ये दशहतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांविरोधात लष्कराची कारवाई सुरू आहे. लष्कराने कुपवाडा येथे ऑपरेशन पिंपल राबवत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. कुपवाडा येथील केरन सेक्टरमध्ये दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी शुक्रवारी या परिससरात संयुक्त कारवाई […]
शनिवारी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील सरायरंजन विधानसभा मतदारसंघात केएसआर कॉलेज रस्त्याच्या कडेला व्हीव्हीपॅट स्लिप्स आढळल्याने गोंधळ उडाला आहे. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) X वर शेअर केला आहे. X वर पोस्ट करत आरजेडीने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरजेडीने X वर व्हिडीओ […]
“मोदी सरकारने देशात एकही संस्था निर्माण केली नाही, उद्योग किंवा शिक्षणासाठी काहीही केले नाही. मात्र त्यांनी सर्व प्रमुख उद्योग आपल्या मित्रांना सोपवले,” अशी टीका काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केली आहे. बिहारमधील बरारीमध्ये निवडणूक सभेतील संबोधित करताना त्या म्हणाल्या की, “बिहारची जमीन अदानींना एक रुपया प्रति एकर या दराने देण्यात आली होती. जर तरुणांना एक […]
Photo –मराठवाडा दौऱ्याचा चौथा दिवस, उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद
मराठवाडा संवाद दौऱ्याच्या चौथ्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात ताड बोरगावमध्ये आणि सेलु तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथील शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते-खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौऱ्याचा आजचा चौथा दिवस आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी आज जालना जिल्ह्यात पाटोदामधील माव येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह महायुती सरकारवर हल्ला चढवला. जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही जोपर्यंत तुमची कर्जमुक्ती होत नाही, विम्याचे पैसे मिळत नाही, हेक्टरी ५० हजार रुपये […]
गाजलेल्या नोकरभरतीप्रकरणी पूजा नाईक यांचा बाँबगोळा
एक मंत्री, एक संचालक, अभियंत्याचाही समावेश : 600 नोकऱ्यांसाठी 16 कोटींची लाचखोरी, आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष पणजी : राज्यात 2019 ते 2021 या काळात कथित नोकरभरती प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा संशय आल्याने यापूर्वीच वातावरण ढवळून निघाले होते. आता त्यातील मुख्य सूत्रधार पूजा नाईक या महिलेने काल शुक्रवारी अनपेक्षित घडामोडीत नोकरभरतीत तब्बल 16 कोटी रुपयांचा [...]
पार्थ पवारांच्या जमीन खरेदीसाठी पैसा आला कुठून? एफआरमध्ये नाव का नाही? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
भाजपा महायुतीचे सरकार गेंड्याचे कातडीचे असून या सरकारचा कारभार पाहता त्यांनी बेशरमपणाचा कळस गाठला आहे. दररोज एक मोठे प्रकरण उघड होत असून कारवाई मात्र शून्य आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी राज्य लुटण्याचा सपाटा लावला आहे. मुंबई, पुणेसह राज्यात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात आहेत. या सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा आणि […]
जिल्हा पंचायतींसाठी आरक्षण जाहीर
एकूण50 जागांपैकीमहिलांना18 जागा; एससी, एसटी, ओबीसींनाहीपुरेसेआरक्षण पणजी : राज्य निवडणूक आयोगाने उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींसाठी निवडणूक जाहीर केली असून दि. 13 डिसेंबर रोजी राज्यातील 50 जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी आरक्षण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या, अन्य मागासवर्गीय (ओबीसी) यांच्या संदर्भात उपलब्ध डेटा [...]
इफ्फीत 50 महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांचा समावेश
केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. मुरुगन यांची माहिती; नारी शक्तीला प्रोत्साहन देणार; ब्राझीलच्या ‘द ब्ल्यू ट्रेल’ने होणार प्रारंभ पणजी : गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) वेध सुरु झाले असून सिनेमातील विविध कलागुण, बुद्धिमत्ता, महिला निर्मात्यांना त्यातून व्यासपीठ मिळेल अशी आशा केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन [...]
साळगाव दुहेरी खून प्रकरणी पोलिस गोव्याबाहेर रवाना
म्हापसा : साळगाव येथे घरमालक रिचर्ड व भाडेकरू अभिषेक गुप्ता यांच्या दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागू शकले नाही. घरमालकाची स्कूटर घेऊन संशयित रेल्वेतून पसार झाल्याचे उघडकीस आले असले तरी पोलिस संशयित आरोपीचा कसून शोध घेत आहे. त्याच्या शोधात एक पोलिस पथक गोव्याबाहेर पाठविण्यात आले आहे. घरमालकांनी खोल्या भाड्याने देण्यापूर्वी पडताळणी करावी, [...]
‘तरुण भारत’ने गोव्याचा समृद्ध इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवला
दै. ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांचे प्रतिपादन, सूर्यकिरण हॉटेलमध्ये आयोजित दिवाळी अंक लेखक मेळावा पणजी : ‘आज डिजिटल युगाने झेप घेतली असली तरी दिवाळी अंकांचे महत्त्व कायम आहे. वृत्तपत्रांवरील जनतेचा विश्वास आम्ही जपला आहे. अशा दिवाळी अंकांच्या माध्यमातून गोव्याचा समृद्ध इतिहास, परंपरा आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ‘तरुण [...]
‘पीएम सूर्यघर, कुसुम ऊर्जा’च्या जागृतीला वास्कोतून प्रारंभ
2027 पर्यंत150 मेगावॅटहरितऊर्जानिर्मितीचेध्येयपूर्णकरा: वीजमंत्रीसुदिनढवळीकर वास्को : पीएम सूर्यघर व पीएम कुसुम या ऊर्जा योजना गोव्यातील प्रत्येक घरांपर्यंत पाहोचवा. 2027 पर्यंत 150 मेगावॅट हरित ऊर्जा निर्मितीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. आतापर्यंत आपल्याला 23 मेगावॅटपासून 67 मेगावॅटपर्यंत हरित ऊर्जा निर्माण करण्यास यश आल्याचेही त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या पीएम [...]
राज्यात विविध ठिकाणी ‘वंदे मातरम्’चा निनाद
पणजीकलाअकादमीतीलकार्यक्रमालामुख्यमंत्र्यांचीउपस्थिती पणजी : भारताचा श्वास असणाऱ्या आणि प्रत्येकाच्या ओठावर अभिमानाने घेतल्या जाणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीताचा काल शुक्रवारी राज्यात निनाद झाला. राज्यातील अनेक ठिकाणी वंदे मातरम् गायनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. राजधानी पणजीतील या कार्यक्रमाला राज्यातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहत बहारदार असे वंदे मातरम् गीत सादर केले. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष [...]
फोंड्यात ‘वंदे मातरम्’ भारतमातेचा जयघोष
राजीवगांधीकलामंदिरातीलकार्यक्रमातविद्यार्थ्यांचासहभाग; नगरपालिकेनेहीराबविलाउपक्रम फोंडा : वंदे मातरम् हे केवळ शब्द नसून स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेचा तो एक महामंत्र होता. या राष्ट्रीय गीताला आज 150 वर्षे पूर्ण होत आहेत. आजही त्या शब्दांना मानाचे स्थान असून भारतमातेच्या जयघोष असलेले राष्ट्रगीत सदोदीत देशवासियांना प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये काल शुक्रवारी [...]
साळगाव दुहेरी हत्याकांडचा तपास लवकरच लागेल : मुख्यमंत्री डॉ.सावंत
पोलिसांचातपासयोग्यदिशेनेसुरूअसल्याचादावा पणजी : साळगाव येथे दुहेरी हत्याकांड प्रकरण घडल्यानंतर या प्रकरणाने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता त्यांनी साळगाव येथील घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. त्यामुळे या दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा छडा लवकरच लागेल. या मागील कारणे लोकांसमोर लवकरच येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट [...]
बाबा सिद्दीकींचा ठावठिकाणा मोहित कंबोज यांनी हल्लेखोरांना सांगितला, शहझीन सिद्दीकींचा खळबळजनक आरोप
अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांची पत्नी शहझीन यांनी केली असून या संदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलामार्फत याचिका दाखल केली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही मोकाट असून त्यांना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पोलीस तपासाबाबत धूळफेक […]
अनगोळ परिसरात रात्री भटक्या कुत्र्यांचा पार्क करून ठेवलेल्या गाड्यांवरही हल्ला
बेळगाव : भटक्या कुत्र्यांनी, बेळगाव शहरातील अनगोळ मुख्य रस्त्यावरील रॉयल कोल्ड्रिंक्स जवळ, रात्रीच्या वेळी घराबाहेर उभी करण्यात आलेल्या, आणि झाकून ठेवण्यात आलेल्या कारवर कुंत्र्यांच्या कळपाने हल्ला करून कारचे नुकसान केले आहे. दरम्यान या हल्ल्यात गाडीचे बोनेट आणि बाजूच्या भागांवर अनेक ओरखडे उमटले असून, काही ठिकाणी तर चावल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. दुरुस्तीचा खर्च एक लाखापेक्षा [...]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. शनिवारी उद्धव ठाकरे हे परभणी जिल्ह्यात आले होते. यावेळी ढेंगळी पिंपळगाव गावातील एका शेतकरी महिलेने उद्धव ठाकरे यांच्यासमोर तिची व्यथा मांडली. यावेळी तिने मुलीला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे पैसे नाहीत असं सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्या महिलेला धीर […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 1800 कोटी रुपये किमतीचा महार वतनाचा भूखंड अवघ्या 300 कोटींना खरेदी केला. केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरून 40 एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने पदरात पाडून घेतली. हा प्रकार समोर आल्यानंतर संतापाचा आगडोंब उसळला आणि त्यानंतर हा व्यवहार सद्द करण्यात आला. […]
वंदे मातरम हे भारताचे धडधडणारे हृदय
भूषण साटम यांचे प्रतिपादन ; मालवणात वंदे मातरम सार्धशताब्दी महोत्सव मालवण (प्रतिनिधी) स्वातंत्र्य लढ्यादरम्यान बंकिंमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले वंदे मातरम हे गीत भारतीयांचे प्रेरणागीत बनले. वंदे मातरम म्हणत अनेकांनी देशासाठी बलिदान दिले. आज दीडशे वर्षानंतरही वंदे मातरम आपल्यासाठी महत्वाचे असून ते कायम अबाधित राहील. वंदे मातरम म्हणणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आणि राष्ट्रीय ऐक्य आहे, वंदे [...]
3,300 प्रतिटन ऊस दरासह आंदोलन समाप्त
अखेरशेतकऱ्यांच्याआंदोलनालामिळालेयश: सरकारच्यामध्यस्थीतूननिघालातोडगा चिकोडी : गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेले ऊस दरासाठीचे आंदोलन शुक्रवारी सरकारच्या मध्यस्थीने प्रतिटन उसास 3300 घोषणेसह संपले. सरकारच्या चर्चेतून तोडगा निघाल्याने शेतकरी संघटनेने आपले आंदोलन मागे घेतल्याचे घोषित करत आनंदोत्सव साजरा केला. निपाणी-मुधोळ रस्त्यावर गुर्लापूर फाट्यावर गेल्या नऊ दिवसांपासून दिवसरात्र आंदोलन केलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील विविध जिह्यांतून पाठिंबा मिळत होता. त्यानुसार आंदोलक शेतकऱ्यांची [...]
चुकीने खात्यात आलेले ४० हजार केले परत
मालवण । प्रतिनिधी मालवण तालुक्यातील ॲड ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मालवण शाखेतील खात्यात दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी सुमारे ₹40,000/- (चाळीस हजार रुपये) इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा झाली.सदर रक्कम पश्चिम बंगाल येथील व्यक्तीची होती.सदर रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाल्याचे लक्षात येताच, ॲड ऐश्वर्य मांजरेकर यांनी तात्काळ बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडे लेखी [...]
हत्तरगीनजीक महामार्गावर दगडफेक
महामार्गरोखूनआंदोलन: जिल्हापोलीसप्रमुख-शेतकरीनेत्यांच्याआवाहनानंतरआंदोलनमागे वार्ताहर/यमकनमर्डी गेल्या 10 दिवसांपासून शेतकरी संघटनेने गुर्लापूर, हुक्केरी, चिकोडी, पाश्चापूर, संकेश्वर, अथणी इत्यादी भागात उसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे. पण दर देण्याविषयी सरकार व कारखानदारांनी कोणताच निर्णय घेतलेला नाही. या निषेधार्थ शुक्रवारी हत्तरगी टोलनाक्यानजीक राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलनादरम्यान महामार्गावर वाहनांवर दगडफेकीचा प्रकार [...]
मराठी-इंग्रजी फलकांना रंग फासल्याबद्दल अहवाल द्या
भाषिकअल्पसंख्याकआयोगाचेजिल्हाधिकाऱ्यांनापत्र: युवासमितीच्यातक्रारीचीदखल बेळगाव : राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील मराठी-इंग्रजी फलकांवर महानगरपालिकेकडून रंग फासण्यात आला होता. या कारवाई विरोधात म. ए. युवा समितीने भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन भाषिक अल्पसंख्याक आयोगाने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबतचा अहवाल मागविला आहे. बेळगाव महानगरपालिकेने शहरातील आस्थापनांवरील मराठी व इंग्रजी फलकांना लक्ष्य केले [...]
अखेर तिसऱ्या रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्ता डांबरीकरणाला सुरुवात
सार्वजनिकबांधकामखात्याकडूनगती: 72 लाखनिधीचीतरतूद बेळगाव : तिसऱ्या रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याच्या कामाला अखेर शुक्रवारपासून प्रारंभ झाला. उड्डाणपुलावरील सध्या खराब झालेला रस्ता काढून त्या ठिकाणी डांबरीकरण केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने या कामासाठी ऑक्टोबरअखेरीस निविदा काढण्यात आली होती. त्याद्वारे एकूण 72 लाख रुपये खर्चून उड्डाणपुलावरील रस्त्यासोबत खानापूर रोडवरील खड्डे बुजविले जाणार आहेत. उद्यमबाग, पिरनवाडी, मच्छे, तसेच खानापूर [...]
भाग्यनगरात घरातील दागिने टप्प्याटप्प्याने चोरले
6 लाखांचाऐवज: चोरीच्याप्रकारानेआश्चर्य बेळगाव : भाग्यनगर, पहिला क्रॉस येथील एका घरातून सुमारे 6 लाख 14 हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. यासंबंधी शुक्रवारी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली असून पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी पुढील तपास करीत आहेत. घरातील मंडळी घरात असतानाच ही चोरी झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार दि. 25 ऑक्टोबर 2025 पासून 6 [...]
गणपतीपुळे समुद्रात मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश
गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (वय वर्षे २६ राहणार मानखुर्द मुंबई) असे त्याचे नाव आहे. तर भीमराज आगाळे (वय वर्षे २४ राहणार कल्याण) आणि विवेक शेलार (वय वर्षे २५, राहणार विद्याविहार मुंबई) येथील या दोन तरुणांना वाचविण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिक, जीवरक्षक, […]
हॉटेल्स-मंगलकार्यालयांना बजावणार नोटीस
खरकट्यापाण्याव्यतिरिक्ततेलकट, टाकाऊपदार्थड्रेनेजमध्येसोडणाऱ्यांचाघेणारशोध बेळगाव : शहर व परिसरातील काही हॉटेल्स, मंगलकार्यालये आणि ऑटो सर्व्हिस सेंटर चालकांकडून केवळ खरकटे पाणी सोडण्याऐवजी तेलकट व टाकाऊ पदार्थदेखील ड्रेनेजमध्ये सोडले जात आहेत. परिणामी ठिकठिकाणी वारंवार ड्रेनेज लाईन तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे याकडे आरोग्य विभागाने लक्ष घालून ज्या हॉटेल्समध्ये ग्रीसपीठ मशिन बसविण्यात आलेली नाही तशा हॉटेल्सची पाहणी करून नोटीस बजावण्याचा [...]
पुणे-लोंढा रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे काम पूर्ण
बेळगाव-पुणेरेल्वेप्रवासहोणारसुखकर बेळगाव : मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले. यापूर्वीच मिरज-लोंढा या मार्गाचे दुहेरीकरण, तसेच विद्युतीकरण पूर्ण झाल्याने आता बेळगाव-पुणे हा प्रवास वेगवान करता येणार आहे. दुहेरीकरणाच्या कामामुळे एक्स्प्रेसची गती वाढणार असून प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. पुणे-लोंढा या 466 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे मागील काही वर्षांपासून दुहेरीकरणाचे काम सुरू होते. [...]
बेळगाव पोलीस दलातील बिनतारी संदेश यंत्रणेचे आधुनिकीकरण
बेळगाव : बेळगाव पोलीस दलातील बिनतारी संदेश यंत्रणेचे डिजिटलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी अधिकारी व पोलिसांना सहजपणे कोणत्याही अडथळ्यांशिवाय एकमेकांशी संभाषण करता येणार आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी अॅनालॉग व्यवस्था अस्तित्वात होती. आता तिचे डिजिटलीकरण करण्यात आले आहे. यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात पाच [...]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याअंतर्गत येणाऱ्या MMRDA ने मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या (अटल सेतू) रस्त्याच्या कामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या रस्त्याचे उद्घाटन होऊन एक वर्षच झाले असतानाही अनेकदा या रस्त्याच्या पृष्ठभागाचे काम करावे लागले. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे, भाजप व MMRDA वर […]
उड्डाणपुलावरील रस्त्याच्या कामामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी
पूर्वसूचनानदेताचदुरुस्तीकामालासुरुवात: वाहतूकपोलिसांच्यानाकीनऊ बेळगाव : कोणतीही पूर्वसूचना न देता शुक्रवारी तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील कामाला अचानक सुरुवात करण्यात आली. याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर झाला. काँग्रेस रोडवर तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुसरे रेल्वेगेटनजीक बॅरिकेड्सला लावलेल्या दोऱ्या तोडून वाहनचालकांनी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला प्रवेश केला. दिवसभर अशीच वाहतूक कोंडी सुरू असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा [...]
उत्तमोत्तम नाट्यागीते-उत्कट आविष्काराचा मिलाफ रसिकांनी अनुभवला
लोकमान्यको-ऑप. सोसायटी-‘तरुणभारत’च्यापुढाकाराने‘आनंदमठ’ कादंबरीवरआधारितनाट्याप्रयोग बेळगाव : बंड किंवा उठाव केल्याशिवाय स्वातंत्र्य किंवा न्याय मिळत नाही, हे वास्तव आहे. आपल्या देशाला अशा बंडांची आणि उठावाची, आंदोलनाची मोठी परंपरा आहे. त्यातीलच एक बंड म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध बंगालमधील संतान यांनी केलेला उठाव होय. हे संतान म्हणजे स्वत:ला भारतमातेचे संतान समजतात आणि ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध मोठे बंड करून विजय [...]
वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याने ज्ञान प्रबोधन मंदिरात कार्यक्रम
बेळगाव : वंदे मातरम् या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्ञान प्रबोधन मंदिर येथे कार्यक्रम घेण्यात आला.शाळेच्या एनसीसीच्या एएनओ थर्ड ऑफिसर अक्षता चौगुले यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली व वंदे मातरम् गीताचे महत्त्व सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळात या गीतामुळे अनेकांना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी प्रेरणा मिळाली, असे त्या म्हणाल्या. प्राचार्य मंजिरी रानडे यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ [...]
गोमटेश विद्यापीठात सामूहिकपणे ‘वंदे मातरम्’
बेळगाव : वंदे मातरम् या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवारी (दि. 7) ठिकठिकाणी कार्यक्रम झाले. येथील गोमटेश विद्यापीठातही शेकडो विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे गीत सादर केले. यावेळी माजी आमदार संजय पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे माजी सदस्य जगदीश हिरेमनी, एससी मोर्चा जिल्हाध्यक्ष यल्लेश कोलकार, गोमटेश विद्यापीठाचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून आज चौथ्या दिवशी त्यांनी परभणीतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दगाबाज सरकारविरुद्ध लढण्याचे बळ दिले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी मतचोरीनंतर जमीनचोरी करणाऱ्या सरकारवर आसूड ओढला. पक्ष चोरला, मत चोरले आणि आता हे जमीनही चोरायला लागले आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे […]
एआयच्या जगात शिक्षकांनी जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा : ॲड.संतोष सावंत
साळगाव जयहिंद महाविद्यालयात नवोदित छात्र शिक्षकांचा स्वागत सोहळा सावंतवाडी । प्रतिनिधी बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये एआयने कब्जा केला आहे. परदेशात तंत्रज्ञानयुक्त शिक्षण प्रणालीने जग व्यापून टाकले असून अशा स्थितीत शिक्षक कालबाह्य होईल का अशी भीती व्यक्त होत असताना आपल्याला शिक्षक व्हायचं आहे ही जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा. विद्यार्थ्यांना चौफेर ज्ञान देणाऱ्या गुणवंत शिक्षकाचा शोध घेतला [...]
विमानतळापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण लवकरच
खासदारजगदीशशेट्टरयांचीमाहिती: विमानतळसल्लागारसमितीचीबैठक बेळगाव : बेळगाव शहरापासून विमानतळापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर नेहमी गर्दी असते. त्यामुळे विमानतळावर वेळेवर पोहचणे कठीण होत आहे. यावर मात करण्यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे काम प्रास्तावित आहे. राज्य सरकारने यापूर्वीच या रस्त्याच्या कामाला 50 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. [...]
कणकुंबी अबकारी अधिकाऱ्यांचा कारभार म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी
वार्ताहर/कणकुंबी गोव्याहून बेळगावकडे येणाऱ्या मद्याची तस्करी रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या कणकुंबी येथील अबकारी अधिकाऱ्यांचा कारभार म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी असाच म्हणावा लागेल.कणकुंबी अबकारी अधिकाऱ्यांची सामान्य प्रवाशांच्या बाबतीत अरेरावी त्रासदायक ठरत आहे. गोव्याहून एक-दोन मद्याच्या बाटल्या आणलेल्या प्रवाशांना दमदाटी करून बॉटल काढून घेतल्या जातात. परंतू कणकुंबी-जांबोटी भागाबरोबरच बेळगाव परिसरापर्यंत दारूची तस्करी करणाऱ्या व्यक्तींना अबकारी पोलीस व [...]
फूल लिलाव केंद्राचे काँक्रिटीकरण
केंद्र4 ते5 दिवसअसणारबंद: पर्यायीजागेतव्यापाराचीमुभा बेळगाव : शहरातील अशोकनगर मार्गावर असलेले फूल लिलाव केंद्रात विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. यासाठी गुरुवारपासून 4 ते 5 दिवस काही प्रमाणात बंद करण्यात आले आहे. केंद्रात काँक्रिटीकरण करण्यात येत असून स्टॉल्सची संख्या वाढविण्यात येत आहे. यासाठी काही प्रमाणात केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. विकासकामे सुरू असली पर्यायी जागेत व्यापाऱ्यांना व्यवहार [...]
आरोंदा येथील व्यापारी वासुदेव डुबळे यांचे निधन
ओटवणे । प्रतिनिधी आरोंदा बाजारपेठेतील बालाजी हार्डवेअर या दुकानाचे मालक तथा आरोंदा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष वासुदेव शांताराम डुबळे (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आरोंदा – किरणपाणी पुल परिषदेचे ते अध्यक्ष होते. या पुलासाठी सर्वांना सोबत घेत त्यांनी दिलेले योगदान सर्वज्ञात आहे. आरोंदा बाजारपेठेतील हितासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील [...]
कोलगावचे ग्रामदैवत कलेश्वर देवस्थानचा जत्रोत्सव आज
भाविकांची होणार अलोट गर्दी ओटवणे | प्रतिनिधी कोलगावचे ग्रामदैवत श्री कलेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ८ नोव्हेंबर रोजी होत आहे. या निमित्त सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर श्री देव कलेश्वरला भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकार व आकर्षक फुलांनी सजविण्यात आले असुन मंदिर परिसरात आर्कषक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कलेश्वरच्या दर्शनासह केळी – नारळ ठेवणे, नवस बोलणे [...]
मळगाव येथील दुर्ग बांधणी स्पर्धेत अर्जुन गावकर प्रथम
अष्टविनायक कला क्रिडा मंडळाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन न्हावेली /वार्ताहर मळगाव रस्तावाडी येथील अष्टविनायक कला क्रिडा मंडळाच्यावतीने दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या दुर्ग बांधणी स्पर्धेत मळगाव देऊळवाडी येथील अर्जुन विजय गावकर याने प्रथम क्रमांक पटकाविला.मळगाव रस्तावाडी येथील अष्ट विनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने स्वच्छता मोहीम, एसएससी व स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, दुर्ग बांधणी स्पर्धा [...]
सोनुर्ली माऊली चरणी लोटांगणातून नवस फेडले
भक्तांच्या अलोट गर्दीत आई माऊलीचा जयघोष ; तुलाभाराने जत्रोत्सवाची उत्साहात सांगता न्हावेली /वार्ताहर भक्तांच्या अलोट गर्दीत,आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष ,महीला भाविकांनी सोनुर्ली श्री देवी माऊली चरणी लोटांगण घालून आपला नवस फेड केला, गुरुवारी रात्रौ देवीच्या प्रांगणात जत्रौत्सवात पार पडलेला हा नयनरम्य क्षण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्ताची गर्दी उसळली होती. तर दुसर्या दिवशी [...]
‘मार्कंडेय’ नदी पात्रातील पाणीसाठ्यात घट
दिवसेंदिवसघटहोतअसल्यानेनदीचेपात्रकोरडेपडण्याचीभीती: शेतकरीवर्गासहनागरिकांतूनपाणीसमस्येचीचिंता वार्ताहर/उचगाव बेळगावच्या पश्चिम भागातील हजारो एकर जमिनीतील पिकांची आणि जनतेची जीवनदायींनी ठरलेल्या मार्कंडेय नदीच्या पात्रातील पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी कमी होत चालल्याने नजीकच्या काळात नदीचे पात्र कोरडे पडेल, अशी भीती शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे. तरी तातडीने सुळगा(हिं.)येथे असलेल्या बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडवावे, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. मार्कंडेय नदीच्या पात्रातील पाणी [...]
पावसाची तमा न बाळगता भातकापणी सुरू
खानापूरतालुक्यातीलग्रामीणभागातशेतकरीवर्गभातकापणीकरूनघरीआणण्याच्यालगबगीत खानापूर : गेल्या दोन-चार दिवसांपासून आकाशात दाटून येणारे ढग त्यामुळे पाऊस केंव्हा पडेल याची शाश्वती नाही. अशी परिस्थिती असताना देखील पावसाची तमा न बाळगता खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग कापणीला आलेल्या भातपीक पावसापासून वाचवून घरी आणण्याच्या लगबगीत लागला आहे. त्यामुळे शेतातील पिवळे सोने कापण्याची धांदल उडाली आहे. खानापूर तालुक्यात यावर्षी मे महिन्यापासून पावसाला [...]
‘शेती पीक-भाताचे अधिक उत्पादन’वर कृषी खात्यामार्फत शिबिराचे आयोजन
वार्ताहर/उचगाव बेनकनहळ्ळी येथील श्री ब्रम्हलिंग भात शेतकरी संघ यांच्या विद्यमाने शेतकऱ्यांसाठी शेती पीक आणि भाताचे अधिक उत्पादन कसे काढावे, यावरती कृषी खात्यामार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सेंद्रिय खतांचा वापर अधिकाधिक करून शेती कशी करावी, भातपीक आणि इतर पिके कशी भरघोस काढावीत, याबाबत या शिबिरामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी ज्योतिबा [...]
हे करून पहा –टाचांना भेगा पडल्या तर…
टाचांना भेगा पडू नये, यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. पायाची बोटे, टाच मुलायम असावी असे प्रत्येकाला वाटते. जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या तर यावर काही घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी दररोज पाय आणि टाच साबन लावून स्वच्छ धुवावेत. शक्यतो तर सॉक्स घातल्यास टाचांना भेगा पडत नाहीत. झोपण्यापूर्वी नारळाचे तेल टाचांना लावल्यास फायदा होतो. […]
मुर्डेश्वर येथे लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू
कारवार : इमारतीच्या बांधकामासाठी तात्पुरता उभारण्यात आलेली लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी कारवार जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ मुर्डेश्वर येथे घडली. प्रभाकर मुताप्पा शेट्टी (वय 48, रा. बस्ती-मुर्डेश्वर) आणि बाबण्णा पुजारी (वय 45, रा. गोळीहोळी, ता. कुंदापूर, जि. उडुपी) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. या प्रकरणी इमारतीचे मालक आणि लिफ्ट कंपनीच्या विरोधात [...]
कडोलीच्या मृत शेतकऱ्याचे कर्ज माफ करा
शेतकरी, रहिवाशांचीमागणी: जिल्हाधिकाऱ्यांनानिवेदन बेळगाव : तालुक्यातील कडोली येथील एका शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी संस्थेकडून कर्जफेडीचा तगादा लावल्याने आत्महत्या केली. सातेरी रुटकुटे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेला सर्वस्वी सदर संस्थाच जबाबदार आहे. या घटनेमुळे मृताच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण कुटुंबीय रस्त्यावर आले आहे. यासाठी त्यांचे सर्व कर्ज माफ करून त्यांना भरपाई देण्याची मागणी [...]
दिल्लीत अग्नितांडव! रिठाळा मेट्रो स्थानकाजवळील झोपडपट्टीला आग; 500 झोपड्या जळून खाक, एकाचा मृत्यू
राजधानी दिल्लीतील रोहिणी भागात येणार्या रिठाळा मेट्रो रेल्वे स्थानकाजवळील झोपडपट्टीला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. रात्री अकराच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये 500 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. जवळपास पाच एकर वर पसरलेल्या या झोपडपट्टीला लागलेल्या आगीमध्ये होरपळून एकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. दिल्ली अग्निशमन विभागाने (डीएफएस) ही माहिती दिली आहे. […]
माली येथून पाच हिंदुस्थानींचे अपहरण; अल-कायदा व इसिसवर संशय
आफ्रिका खंडातील माली देशात कामासाठी गेलेल्या पाच हिंदुस्थानी नागरिकांचे अपहरण करण्यात आले आहे. या भागात अल कायदा व इसिस या दहशतवादी संघटनांचा प्रभाव असून त्यांच्याकडूनच हिंदुस्थानी नागरिकांचे अपहरण झाल्याचे बोलण्यात येत आहे. या घटनेनंतर या भागातील इतर हिंदुस्थानी नागरिकांना बामाको येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण –शीतल तेजवानी आहे कोण?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला केंद्र सरकारची आणि महार वतनाची जमीन विकणारी शीतल तेजवानी ही या व्यवहारामधील अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे. शीतल तेजवानी हिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी आहे. सागरवर ईडीची चौकशीसुद्धा लागली होती. मात्र, त्या प्रकरणात पुढे काहीच झाले नाही. कोरेगाव पार्क मुंढवा […]
इंदिरा किटमध्ये मुगाऐवजी अतिरिक्त तूरडाळ
मंत्रिमंडळबैठकीतनिर्णय: उत्तरकर्नाटकातीलशेतकऱ्यांच्याहितासाठीराज्यसरकारचेपाऊल: लवकरचअंमलबजावणी बेंगळूर : अन्नभाग्य योजनेंतर्गत 5 किलो अतिरिक्त तांदळाऐवजी इंदिरा आहार किट देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. इंदिरा पोषण आहार किटमध्ये मुगाऐवजी अतिरिक्त तूरडाळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्डधारकांना प्रतिव्यक्ती 5 [...]
सर्व संघटनांच्या पथसंचलनासाठी तारखा निश्चित करा!
उच्च न्यायालयाचे कलबुर्गी जिल्हा प्रशासनाला निर्देश बेंगळूर : कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर येथे पथसंचलनाला तहसीलदारांनी परवानगी नाकारल्याने रा. स्व. संघाने उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठात धाव घेतली होती. रा. स्व. संघाप्रमाणेच इतर संघटनांनीही पथसंचलनाला परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे खंडपीठाने शुक्रवारी कलबुर्गी जिल्हा प्रशासनाला विविध संघटनांच्या पथसंचलनासाठी वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. रा. स्व. [...]
बंडीपूर, नागरहोळे येथील सफारी बंद
बेंगळूर : म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यात अलीकडे मानव-वन्यप्राणी संघर्षांच्या घटनांत वाढ झाली आहे.शुक्रवारी म्हैसूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे. गेल्या काही दिवसांत वाघाच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेला आहे. याची वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. बंडीपूर व नागरहोळे अभयारण्यातील सफारी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. वनखात्याचे [...]
अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’, अंबादास दानवे यांचा टोला
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वादग्रस्त जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागमी जोर धरू लागली आहे. या दरम्यान अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ‘या व्यवहारात मोठे आकडे सांगितले गेलेत, पण एक रुपयाचा देखील व्यवहार झालेला नाही”, असे म्हटले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) […]
आमदार सतीश सैल यांचा जामीन रद्द
बेंगळूर : कारवारच्या बेलकेरी बंदरावरून बेकायदेशीरपणे लोहखनिज वाहतूक केल्याप्रकरणात न्यायालयाने कारवारचे आमदार सतीश सैल यांना दिलेला जामीन रद्द केला आहे. त्यामुळे आमदार सैल यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. बेलकेरी बंदरातून बेकायदेशीर खनिज वाहतूक प्रकरणी 25 ऑक्टोबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने सतीश सैल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. वैद्यकीय [...]
प्रवासात अचानक सीएनजी संपल्यास…
सध्या सीएनजीवर चालणाऱया वाहनांना मोठी पसंती आहे. यामागे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त आहे, परंतु प्रवासात अचानक सीएनजी संपले तर काय कराल. सीएनजी कारमध्ये पेट्रोलचा एक टँक असतो. त्यामुळे तुमच्या वाहनामधील सीएनजी प्रवास करताना अचानक संपला तर सीएनजीवरून गाडी आपोआप पेट्रोलवर स्विच होते. जर तुमच्या गाडीत पेट्रोल नसेल किंवा तुम्हाला सीएनजी भरायचा असेल […]
हिंदुस्थानातील सर्वात व्यस्त असलेल्या दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी ट्रॅफिक जाम पाहायला मिळाली. हवाई वाहतूक मंदावल्याने हजारो प्रवाशांना याचा फटका बसला. विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टममध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे 300 हून अधिक विमानांचे उड्डाण उशिराने झाले. तर एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये आलेल्या समस्येमुळे आतापर्यंत 200 हून अधिक विमानांचे दोन ते अडीच तासांहून अधिक उशिराने उड्डाण […]
अमेरिकेत एका दिवसात 700 उड्डाणे रद्द, ट्रम्प यांच्या शटडाऊनचा जोरदार फटका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठेपणामुळे अमेरिकेतील शटडाऊनला आता 38 दिवस होत आहेत. हा शटडाऊन दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचा थेट परिणाम हवाई प्रवासावर होताना दिसत असून अमेरिकेत अवघ्या एका दिवसात 700 उड्डाणे रद्द करण्याची वेळ अमेरिकेवर आली आहे. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने 40 प्रमुख विमानतळांवर उड्डाण कपातीची घोषणा केली. ही कपात शुक्रवारी सकाळपासून सुरू झाली. […]
शिव नाडर देशातील सर्वात मोठे दानशूर! दररोज देताहेत 7.4 कोटींचे दान
एचसीएल टेकचे संस्थापक शिव नाडर पुन्हा एकदा देशातील सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत. वर्षभर त्यांनी दररोज किमान 7.4 कोटी रुपयांचे दान दिले आहे. वर्षभरात हिंदुस्थानातील 191 श्रीमंत व्यक्तींनी एकूण 10 हजार 380 कोटी रुपयांचे दान दिले आहे, अशी माहिती एडेलगिव्ह-हुरुण इंडिया फिलँथ्रॉपी इंडेक्स 2025 मधून समोर आली आहे. पहिल्या स्थानावर शिव नाडर, तर दुसऱ्या स्थानावर […]
माणुसकी मदतीला धावली, कनिष्काच्या उपचारासाठी मुस्लीम समाजाने जमा केले दोन लाख रुपये
अभ्यास करताना इमारतीच्या टेरेसवरून पडून गंभीर जखमी झालेल्या कनिष्का लोभी (14) या मुलीच्या उपचारासाठी मुस्लीम समाज पुढे आला आहे. मशिदीत नमाज पढल्यानंतर या मुलीच्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले. त्यानंतर कनिष्काच्या उपचारासाठी दोन लाख रुपये जमा झाले आहेत. कनिष्काच्या उपचाराचा खर्च तिच्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असल्याने दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कनिष्का ही […]
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गुरुवारी सायंकाळी रेल्वे कर्मचाऱयांनी पुकारलेले आंदोलन आणि त्यानंतर सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ लोकलच्या धडकेत दोघा प्रवाशांचा झालेला मृत्यू या घटनांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ऐन गर्दीच्या वेळेस लाखो प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या तसेच प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रेल्वे कर्मचारी संघटनेवर कठोर कारवाई करा, जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा […]
स्लीपर वंदे भारत 180 किमी वेगाने धावली!
स्लीपर वंदे भारतची चाचणी सध्या सुरू असून कोटा येथील स्लीपर वंदे भारत ताशी 180 किमी वेगाने धावण्यात यशस्वी ठरली आहे. ही ट्रेन स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवली असून या ट्रेनची चाचणी 2 ते 17 नोव्हेंबरपर्यंत घेण्यात येत आहे. या चाचण्यांमधून ट्रेनची तांत्रिक कार्यक्षमता, ब्रेकिंग, स्थिरता आणि विद्युत सिस्टमची तपासणी केली जात आहे. या ट्रेनच्या सवाई माधोपूर-कोटा-नागदा मार्गावर […]
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीचे बिगूल वाजताच पालघर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या असून इच्छुक उमेदवारांनीदेखील फिल्डिंग लावली आहे. पालघर जिल्ह्यात तीन नगरपरिषद व एक नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. १ लाख १६ हजार ६६० मतदार ४ नगराध्यक्ष व ९४ नगरसेवक ठरवणार आहेत. पालघर जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने निवडणूक महत्त्वाची आहे. […]
खालापुरातील शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील ढेबे-बर्गेवाडी रस्ता वन खात्याच्या अडथळ्यामुळे रखडला होता. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सरपंच महेश पाटील यांच्या प्रयत्नामुळे ग्रामस्थांचा 50 वर्षांचा वनवास संपला असून वन खात्याने रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. शिवसेनेच्या सरपंचाने ‘करून दाखवलं’ असे म्हणत ग्रामस्थांनी पाटील यांचे आभार मानले. रस्त्याअभावी ढेबे-बर्गेवाडीच्या नागरिकांना प्रवास करणे कठीण बनले होते. 50 वर्षांहून […]
हरवलेल्या दागिन्यांचा शोध घेताना एकाच नंबर प्लेटच्या दोन रिक्षा शहरात धावत असल्याचा प्रकार उघडीस आला आहे. कोकणातून आलेली महिला रिक्षातून प्रवास करत असताना दागिन्यांची बॅग रिक्षात विसरली. त्यात साडेतीन लाखांचे दागिने होते. याबाबत तक्रार येताच कल्याण क्राईम ब्रँचने रिक्षा चालकाचा शोध घेतला आणि जयेश गौतम याच्या मुसक्या आवळल्या. मात्र ही रिक्षा बोगस असल्याचे पोलीस तपासात […]
वाळवंटात घुमला त्रिशूलचा आवाज!
राजस्थानच्या थार वाळवंटात लष्कराने त्रिशूल नावाने अभ्यास केला. साउदर्न कमांडअंतर्गत आयोजित या युद्धाभ्यासात थार रॅप्टर ब्रिगेडने प्रदर्शन केले. या वेळी टॅक्टिक्स, टेक्निक्स, प्रोसेज्यूरची चाचणी केली.
मोठागाव रेल्वे फाटकाजवळ चार लेनचा उड्डाणपूल, डोंबिवलीतील वाहतूककोंडी फुटणार
माणकोली उड्डाणपुलामुळे ठाणे-डोंबिवली प्रवास काही मिनिटांतच करणे शक्य होते. मात्र मोठागाव रेल्वे फाटक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले होते. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी मोठागाव रेल्वे फाटकाजवळ चार लेनचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या पुलासाठी शिवसेनेने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे डोंबिवलीतील वाहतूककोंडी फुटणार आहे. मोठागाव रेल्वे फाटक परिसरात नेजहमीच […]
व्हीआयपी नंबरसाठी मोजले 31 लाख
जयपूरमधील बिझनेसमॅन राहुल तनेजा यांनी आपला मुलगा रेहान याच्या 18 व्या वाढदिवशी एक अनोखी भेट दिली. तब्बल 31 लाख रुपये खर्च करून आरजे60 सीएम 0001 हा व्हीआयपी नंबर मिळवला. हा नंबर राजस्थानमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा नंबर आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने दिव्यातील बेकायदा इमारतीविरोधात मोहीम हाती घेत सात इमारती रिकाम्या केल्या. या कारवाईत बेघर झालेल्या शेकडो रहिवाशांनी आज आपल्या मुलाबाळांसह पालिका मुख्यालयावर धडक देत आंदोलन केले. आमच्यावर कारवाई केलीत, दोषी बिल्डरांवरही गुन्हे दाखल करा, असा टाहो फोडतानाच आता आम्ही कुठे जायचे, असा सवाल प्रशासनाला केला. पुनर्वसनाबरोबरच बाजारभावाप्रमाणे नुकसानभरपाई देण्याची मागणीदेखील या वेळी […]
काबूलमध्ये उघडणार अफगाण-हिंदू रिसर्च सेंटर
हिंदुस्थान अफगाणिस्तानमध्ये अफगाण-हिंदू रिसर्च सेंटर उघडणार आहे. याची घोषणा अफगाणिस्तान तालिबानचे मंत्री अताउल्लाह ओमारी यांनी केली. काबूलमधील भारताचे नवीन राजदूत करण यादव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. हिंदुस्थान आणि अफगाणिस्तानच्या अॅग्रीकल्चर सेक्टरला सुधारण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रशिक्षण दिले जाईल.
महाराष्ट्राला यंदा अतिवृष्टीचा फटका बसला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंतेत असून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, पीक विम्याचे पैसे वेळेवर मिळावेत, शेतमालाला हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात विदर्भासह महाराष्ट्रातील हजारो शेतकरी आक्रमक भूमिका घेत नागपूरमध्ये रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांच्या […]
बांगलादेश सीमेजवळ 3 नवीन सैन्य ठिकाणे
हिंदुस्थानी लष्कराने सिलिगुडी कॉरिडोरची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी तीन नवीन सैन्य ठिकाणे बनवली आहेत. ही तीन ठिकाणे बामुनी, किशनगंड आणि चोपडामध्ये बनवण्यात आली आहेत. ही सर्व ठिकाणे बांगलादेश सीमेजवळ आणि सिलिगुडी कॉरिडोरजवळ आहेत. पाकिस्तानी जरनल साहिर शमशाद मिर्झा यांच्या बांगलादेश दौऱ्यानंतर वाढलेल्या सुरक्षा चिंतेमुळे हा निर्णय घेण्यात आला. मिर्झा हे आठ सदस्यांसोबत बांगलादेशला 24 ऑक्टोबरला […]
सोमालियात जहाजावर समुद्री चाचांचा कब्जा
सोमालिया किनाऱ्यावर हिंदुस्थानातून दक्षिण आफ्रिकेकडे जाणाऱ्या एका जहाजावर मशीनगन आणि रॉकेट प्रोपेल्ड गनने सोमालियातील समुद्री चाचांनी कब्जा केला. हे जहाज हिंदुस्थानातील सिक्काहून दक्षिण आफ्रिकेच्या डरबनकडे जात असताना माल्टाचा ध्वज असलेल्या एका टँकरवर हा हल्ला करण्यात आला. याआधी सोमालियाच्या समुद्री चाचांनी एका इराणी मच्छीमारांच्या बोटीवरही कब्जा केला होता. 2011 पासून आतापर्यंत 237 घटना घडल्या आहेत.
ब्रिटनच्या कारागृहातून चुकून कैद्यांची सुटका
ब्रिटनमध्ये दर आठवड्याला शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची सुटका केली जात आहे, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन कैद्यांची काही कारण नसताना सुटका करण्यात आली आहे. यावरून बराच वाद उफाळून आला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2025 पर्यंत 12 महिन्यांत 262 कैद्यांची चुकून सुटका करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या आता दुप्पट […]
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भायखळा येथे शिवसेनेचा दणदणीत निर्धार मेळावा पार पडला. पालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी पदाधिकाऱयांना मार्गदर्शन केले. पदाधिकाऱयांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादीचे वाचन करावे, पोलिंग एजंटने मतदारांशी संपका&त रहावे असे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी मतदार याद्यांबाबत तांत्रिक […]
मांत्रिक महिलेसह तिघे नाशिकमधून जेरबंद, कोथरूडमधील दांपत्याची फसवणूक प्रकरण
‘महाराज माझ्या अंगात येतात, तुमच्या मुलींचा आजार मी बरा करीन’ असा दावा करून कोथरूडमधील दांपत्याची तब्बल 13 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर काही तासांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मांत्रिक महिलेसह तिघांना नाशिकमधून अटक केली आहे. वेदिका कुणाल पंढरपूरकर, कुणाल वैजनाथ पंढरपूरकर, आणि दीपक जनार्दन खडके यांच्यासह वेदिकाची […]

29 C