देशभरातील बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवू
आसाम येथील सभेत गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन वृत्तसंस्था/ गुवाहाटी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी आसामच्या एक दिवसीय दौऱ्यात अनेक विकासकामांचे उद्घाटन केले आहे. शाह यांनी प्रथम आसामच्या नगांव जिल्ह्यात वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थळ बटाद्रवा येथील प्रकल्पाचे उद्घाटन केले. बटाद्रवाला 227 कोटी रुपयांच्या निधीतून पुनर्विकसित करण्यात आले आहे. यानंतर झालेल्या सभेत शाह [...]
34,700 टन सोने हिंदुस्थानातील घरांमध्ये जमा, देशाच्या जीडीपीपेक्षा जास्त सोने लोकांनी जमा करून ठेवले
हिंदुस्थानात घरोघरी सोने साठवून ठेवण्याची प्राचीन परंपरा राहिली आहे. अनेक जण सोन्यात गुंतवणुकीला प्राधान्य देतात. देशातील कुटुंबांमध्ये किती सोने असावे? तर तब्बल 34,700 टन एवढे सोने लोकांच्या घरात आहे आणि याची किंमत तब्बल 45 लाख कोटी एवढी आहे. हिंदुस्थानच्या जीडीपीपेक्षा जास्त सोने नागरिकांनी घरात ठेवले आहे. मॉर्गन स्टेनलीच्या एका अहवालात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. […]
पुणे-पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार आहेत. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय झाला. बलाढय़ शक्तीच्या विरोधात लढायचे असेल तर एकत्र यायला हवे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथे सर्वसाधारण सभेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते. या […]
मामूटीच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा
दिग्दर्शक खालिद रहमानसोबत करणार काम मल्याळी सुपरटार मामूटी आता फिल्ममेकर खालिद रहमानसोबत एका नव्या चित्रपटात काम करणार आहेत. अलिकडेच मामूटी यांनी याची माहिती दिली आहे. आगामी चित्रपट क्यूब्स एंटरटेनमेंट्स बॅनरच्या अंतर्गत निर्माण केला जाणार आहे. खालिद रहमान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. मामूटी आणि खालिद रहमान हे यापूर्वी 2019 साली ‘उंडा’ चित्रपटासाठी एकत्र आले होते. [...]
न्यू जर्सीमध्ये हवेत हेलिकॉप्टर्सची टक्कर
एक पायलट ठार, दुसरा गंभीर वृत्तसंसस्था/ न्यू जर्सी न्यू जर्सीमधील हॅमंटन येथे रविवारी हवेत दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाली. या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या उ•ाणादरम्यान फक्त दोन पायलटच विमानात असल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे सांगण्यात आले. हॅमंटन पोलिसांनी सोमवारी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. आता एफएए आणि राष्ट्रीय [...]
आंध्रात एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग
एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू : प्रवाशांनी साखळी ओढून थांबवली ट्रेन वृत्तसंसस्था/ शाखापट्टणम आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टणमपासून सुमारे 66 किमी अंतरावर येलमंचिली येथे टाटानगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागल्याने एकाचा मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्रीनंतर 12:45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एक्स्प्रेसच्या दोन एसी डब्यांना आग लागल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. याप्रसंगी सदर रेल्वे अनकापल्ले येथील येलमंचिली रेल्वेस्थानकावर पोहोचली [...]
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक
क्रिप्टो ट्रेडिंगच्या नावाखाली ठगाने व्यावसायिकाची 1 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्यांची एक खासगी कंपनी आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात ते घरी असताना त्यांना एका नंबरवरून फोन […]
विरोधकांचे नाही बंडखोरांचेच आव्हान
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू होताच सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे. आघाडी आणि युतीमधील सर्वच राजकीय पक्षांनी बंडखोरी रोखण्यासाठी पक्षाकडून अधिकृत यादी जाहीर होण्याआधीच थेट एबी फॉर्मचे वाटप केले गेले, यापूर्वी उमेदवारी याद्या जाहीर होत असत, मात्र आता तिकीट वाटप करणे ही केवळ औपचारिक बाब न राहता, ती आता पक्षांतर्गत [...]
फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेत जगरीत मिश्रा विजेता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली दिल्लीचा बुद्बिबळपटू जगरीत मिश्ा़dराने ग्रेटर नोएडामध्ये झालेल्या पहिल्या चेसवेदा फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेत 9 फेऱ्यांमध्ये 8.5 गुण मिळवून विजेतेपद मिळविले. या 13 वर्षीय खेळाडूच्या कामगिरीमुळे त्याला 90 रेटिंग गुण मिळाले. ज्यामुळे त्याची डावपेचातील कुशाग्रता आणि स्पर्धात्मक परिपक्वता दिसून येते. तो या स्पर्धेत अपराजित राहिला. माऊंट कार्मेल शाळेच्या या विद्यार्थ्याला विजयाबद्दल 25,000 [...]
मेक्सिकोमध्ये रेल्वे दुर्घटना, 13 जणांचा मृत्यू
रुळावरून घसरले रेल्वेचे डबे : 90 हून अधिक जण जखमी वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी मेक्सिकोमधील रेल्वे दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून 98 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर अध्यक्ष क्लाउडिया शिनबाम यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मदत अन् बचावकार्यासाठी शासकीय यंत्रणांना घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. तसेच गव्हर्नर सोलोमन जारा यांनाही पीडित प्रवाशाना शक्य ती सर्व [...]
आजचे भविष्य मंगळवार दि. 30 डिसेंबर 2025
मेष: अज्ञात स्रोताने पैसा हातात येईल, मित्रांसोबत वेळ जाईल वृषभ: मन:शांतीसाठी एकांतात वेळ घालवाल, वादविवाद मिटतील. मिथुन: तणावमुक्तीसाठी मुलांमध्ये रमाल, परीक्षेला शांत मनाने जा कर्क: मूड एकदम ठीक असेल. बोलताना सांभाळून बोला. सिंह: किमती वस्तू सांभाळा, अनावश्यक ताण दूर होइल कन्या: धन कामी येईल. भावनिक अडथळे दूर होतील तुळ: आराम आवश्यक आहे. व्यवसायात प्रगती होईल [...]
पुण्यात पाच माजी नगरसेवकांचा भाजपला झटका!
पुण्यामध्ये भाजपसह विविध पक्षांकडून तिकीट नाकारण्यात आलेल्या माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी इतर पक्षांची वाट धरल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दोन दिवसांत भाजपच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. पुण्यात भाजपकडे सर्वाधिक इच्छुक असल्याने अनेकांना तिकीट मिळाले नाही, तर उमेदवारी निश्चित झालेल्यांना थेट फोन करून एबी फॉर्मही पोहोचवण्यात आले. मात्र याच प्रक्रियेत अनेक ज्येष्ठ व माजी […]
मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी 401 अर्ज दाखल
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 23 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण 1 हजार 225 नामनिर्देशन अर्जांचे आज वितरण करण्यात आले आहे, तर, 357 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. मुंबई महापालिकेच्या सर्व निवडणूक कार्यालयात आतापर्यंत एकूण 401 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 30 डिसेंबर 2025 हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी 4 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रांचे वितरण […]
मुंबई उच्च न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाला दोन अमली पदार्थांच्या प्रकरणांमध्ये येमेनच्या एका नागरिकाविरुद्धचा खटला जलदगतीने चालविण्याचे आदेश दिले. खटले प्रलंबित असताना त्याला हिंदुस्थानात ताब्यात ठेवल्याने सरकारी तिजोरीवर अनावश्यक भार पडत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. अमली पदार्थप्रकरणी आरोपी गलाल नाजी मोहम्मदने हायकोर्टात धाव घेत परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाला व्हिसा देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली होती. आरोपीच्या […]
बंडोबा फॉर्मात…मनधरणी आणि धनधरणी जोरात; इकडचे तिकडे…तिकडचे इकडे, सारे तिकिटाचे लफडे
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेटचा दिवस आला तरी महायुती की आघाडी याचा निर्णय राज्यातील बहुतांश ठिकाणी झालेला नाही. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्याचे टाळून थेट पक्षाचा एबी फॉम देत उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले. यामुळे उमेदवारीच्या आशेवर असणाऱ्या अनेकांनी ऐनवेळी इकडून तिकडे […]
भांडुपमध्ये बेस्टच्या बसने पादचाऱ्यांना चिरडले, भयानक अपघातात; चौघांचा मृत्यू, नऊ जखमी
भांडुप पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन रोडवर सोमवारी रात्री थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. बेस्ट बस रिव्हर्स घेताना चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊजण जखमी झाले. जखमींवर राजावाडी व अन्य एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भांडुप रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस रेल्वे, बस व रिक्षा प्रवाशांची सतत ये-जा सुरू असते. त्याशिवाय बाजार असल्यामुळे […]
अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. हा निर्णय देताना न्यायालयाने याआधीचा स्वतःचाच निर्णय फिरवला. तज्ञ समितीचा अहवाल आणि न्यायालयाच्या निरीक्षणाचा चुकीचा अर्थ लावला गेला, असे मत न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जे. के. महेश्वरी व न्या. ए. जी. मसीह यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येची व […]
भाजपात जातकलह; उत्तर प्रदेशात 40 ब्राह्मण आमदारांची वेगळी बैठक…पक्ष नेतृत्व हैराण
देशभरातील विविध राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडी करणाऱ्या भारतीय जनता पक्षातच जातकलह उफाळून आला आहे. उत्तर प्रदेशातील 40 ब्राह्मण आमदारांनी नुकतीच वेगळी बैठक घेत शक्तिप्रदर्शन केले. हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच ही बैठक झाल्याने पक्ष नेतृत्वही हैराण झाले आहे. भाजपचे कुशीनगरचे आमदार पंचानंद पाठक यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. विधानसभेचे व विधानपरिषदेतील ब्राह्मण आमदार बैठकीला उपस्थित होते. आमदार […]
नववर्षाच्या सुरुवातीला लाखो मुंबईकर देवदर्शनासाठी मंदिरांमध्ये हजेरी लावतात. प्रभादेवीतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात भक्तीचा जनसागर उसळतो. या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे यंदा सिद्धिविनायक मंदिर नववर्षानिमित्त सज्ज झाले आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी मंदिर 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 3.15 वाजल्यापासून बाप्पाच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. गणेशभक्तांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सिद्धिविनायक मंदिर न्यासने बाप्पाच्या दर्शनाचे विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार […]
पश्चिम रेल्वेवर गर्दीचा ताण कमी होणार, बोरिवली ते चर्चगेटदरम्यान 22 लोकल फेऱ्यांची भर पडणार
पश्चिम रेल्वेच्या लोकलमधील गर्दीचा ताण नजीकच्या काळात कमी होणार आहे. कांदिवली-बोरिवली स्थानकांदरम्यान सुरू असलेले सहाव्या मार्गिकेचे काम जानेवारीच्या मध्यावर पूर्ण होईल. त्यानंतर चर्चगेट ते बोरिवलीदरम्यान 22 अतिरिक्त लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे ‘पिक अवर्स’ला खचाखच भरून येणाऱ्या विरार-चर्चगेट लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाया प्रवासी संख्येच्या तुलनेत पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची […]
गुंतवणूकदारांची चांदी झाअडीच चा टप्पा पार
वर्ष संपता संपता गुंतवणूकदारांची अक्षरशः ‘चांदी’ झाली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वधारणाऱ्या चांदीच्या भावाने मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोमवारी अडीच लाखांचा टप्पा पार केला. चांदीच्या भावाचा हा उच्चांक आहे. चांदीचा भाव किलोमागे रोज 10 ते 11 हजारांनी वाआहे. त्यामुळे चांदीचा भाव अडीच लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. तो आज खरा ठरला. सोमवारी चांदीचा भाव […]
मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक खराबच!
मुंबईतील हवेची गुणवत्ता सोमवारीही खराब श्रेणीत नोंद झाली. शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 273 अंकांवर पोहोचला होता. शहरात सकाळच्या सुमारास धुक्याचा दाट थर पसरल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. याचा मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या लोकांना अधिक त्रास झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणकारी बांधकाम प्रकल्प तसेच उद्योगधंद्यांवर कारवाई […]
‘हॅप्पी न्यू इयर एपीके’ फाईलपासून धोका, पोलिसांचा अॅलर्ट
आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन शक्कल लढवत असतात. आता नववर्षानिमित्त ‘हॅप्पी न्यू इयर एपीके’ फाईल पाठवून ते फसवणूक करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे अशी कुठलीही फाईल समाज माध्यमावर आल्यास ती उघडू नका, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. ‘हॅप्पी न्यू इयर एपीके’ फाईलच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार नागरिकांना गंडा घालण्यासाठी सापळा रचत आहेत. कळत नकळत ती फाईल […]
मुद्दा- ‘स्व-अध्ययन’ : प्रभावी शिक्षण पद्धत
>> स्नेहा अजित चव्हाण ,chavansneha62@gmail.com आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी केवळ शिक्षक किंवा पालकांची मदत पुरेशी ठरत नाही. खरा बदल घडवतो तो विद्यार्थी स्वतःच्या प्रयत्नांमधून. अभ्यासाची जबाबदारी स्वतः स्वीकारणे, स्वतःहून शिकण्याची इच्छा निर्माण करणे आणि सातत्यपूर्ण सराव करणे यालाच ‘स्व-अध्ययन’ म्हणतात. ही एक प्रभावी शिक्षण पद्धत आहे. ती आपल्यात धैर्य, जिज्ञासा, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता […]
>> प्रा. विजया पंडित उपचार आणि नशापान यात असणारी रेषा खूपच पुसट आहे. भारतात कोडिनचा दुरुपयोग थांबविण्यासाठी काऊंटवरच्या सर्रास विक्रीवर बंदी घालणे, डिजिटल प्रिस्क्रिप्शन सिस्टम, फार्मा कंपनीसाठी उत्पादनाची मर्यादा आखून ठेवणे, सीमेवर देखरेख यांसारखे उपाय गरजेचे. त्याच वेळी युवकांतही जनजागृती मोहीम राबविली पाहिजे. एकुणातच कोडिनचे औषध वरदान असले तरी चुकीच्या हातात पडल्यास ते जीवघेणे ठरू […]
वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी जुंपू नये असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही मुंबईत सर जे.जे. समूह रुग्णालयांच्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना महानगरपालिका निवडणूक कामासाठी सक्ती केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेने तसे आदेश दिले असून सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना त्यासंदर्भात मेसेजही पाठवले जात आहेत. आश्चर्य म्हणजे महापालिका रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना यातून सूट देण्यात […]
हा तात्पुरता दिलासा ‘कायम’ व्हावा! आदित्य ठाकरे यांची अपेक्षा
अरावली प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयाचे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले. ‘हा दिलासा मोठा असला तरी तात्पुरता आहे. तो कायमस्वरूपी मिळायला हवा,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘राजस्थानातील लोकांनी उभारलेल्या जनआंदोलनाशिवाय हे शक्य झाले नसते. पृथ्वीला ओरबाडून खाण्याचे घाणेरडे मनसुबे त्यांनी हाणून पाडले. पृथ्वी आम्हाला किती महत्त्वाची आहे हेच त्यांनी दाखवून दिले. अरावली […]
सामना अग्रलेख – मुंबईत ‘हवेची’ आणीबाणी!
मुंबईत सुरू असलेल्या उभ्या, आडव्या बांधकामांमुळे प्रदूषण वाढते आहे. हवा अशुद्ध होते आहे आणि मुंबई महापालिका त्यावर ‘मिठी’ नदीची गुळणी घेऊन गप्प आहे. मुंबईच्या हवेत विष आहे. हे विष धुळीचे, घाणीचे व रसायनांचे आहे. मुंबईकरांची फुप्फुसे निकामी झाली आहेत. मुंबईच्या अनेक भागांतील कचरापट्ट्या व डम्पिंग ग्राऊंडमुळे मध्यरात्रीनंतर उग्र वास येतो. हवेची, पाण्याची गुणवत्ता त्यामुळे बिघडते. […]
सेंगरच्या शिक्षेवरील स्थगिती उठवली; बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, जामीनही केला रद्द
संपूर्ण देशभरात संतपाची लाट निर्माण करणाऱ्या उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने भाजपचा निलंबित माजी आमदार कुलदीप सेंगर याच्या शिक्षेला दिलेली स्थगिती आणि जामीन रद्द केला. दिल्ली उच्च न्यायालयाने सेंगरच्या जन्मठेपेला 23 डिसेंबर रोजी स्थगिती देत जामीन मंजूर केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पीडित आणि तिच्या आईने आक्रोश करत दिल्लीमध्ये तीव्र […]
मुंबई, दिल्ली, कर्नाटकची अपराजित हॅटट्रिक; गोवा, बिहारसह यूपी, एमपीचेही नॉनस्टॉप विजय
रोहित शर्मा आणि विराट कोहली नसले तरी आज मुंबई आणि दिल्ली यांनी आपली अपराजित हॅटट्रिक साजरी केली. तसेच कर्नाटकने तामीळनाडूच्या 289 धावांचा यशस्वी पाठलाग करताना थरारक आणि सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्याचप्रमाणे गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या संघांनीही आपल्या विजयाची मालिका कायम राखताना विजय हजारे करंडकात विजयी हॅटट्रिक साजरी केली. पहिल्या दोन […]
श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर आयोजित 39वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत शेवटच्या श्वासापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात किशोर गटात साताऱ्याने इतिहास घडवत पहिलेच अजिंक्यपद पटकावले, तर किशोरी गटात धाराशीवने आपले वर्चस्व कायम राखत पाचव्या अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानावर सुवर्णक्षणांची बरसात झाली. अपेक्षेप्रमाणे किशोर गटाचा अंतिम […]
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची शान मानल्या जाणाऱ्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) च्या खेळपट्टीवर आयसीसीने थेट बोट ठेवले असून, अॅशेस मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीनंतर या खेळपट्टीवर ‘असमाधानकारक’ असा ठपका ठेवण्यात आला आहे. अवघ्या दोन दिवसांत संपलेल्या या कसोटी सामन्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये एमसीजीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आयसीसीच्या या अपेक्षित कारवाईमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या या पवित्र खेळपट्टीवर काळा डाग […]
मोदी-ईव्हीएममुळे सत्ताधाऱ्यांना माज, कोणत्याही परिस्थितीत मुंबईवाचवायचंय ः राज ठाकरे
‘नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जिवावर भाजपवाल्यांचा माज सुरू आहे. मुंबई ताब्यात घेऊन संपूर्ण महानगर प्रदेश गुजरातला जोडण्याचं त्यांचं स्वप्न आहे. त्यांचे हे स्वप्न गाडून टाकण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचं आहे,’ असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना केले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना व मनसे […]
भुतानच्या फिरकीपटूने म्यानमारला झपाटले! येशेचा टी-20 सामन्यात 8 विकेटचा विश्वविक्रम
भूतानचा डावखुरा ऑफस्पिनर सोनम येशेने क्रिकेटच्या इतिहासाला नवे सोनेरी पान जोडले. 22 वर्षीय सोनम हा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या एका सामन्यात 8 विकेट टिपणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या चार षटकांत अवघ्या 7 धावांत 8 विकेट टिपत म्यानमारच्या फलंदाजांना अक्षरशः झपाटून टाकले. गेलेफू येथे म्यानमारविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सोनम येशेने ही […]
मांडेची विश्वविजेत्या मोरेवर मात
जयदत्त क्रीडा मंडळ आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत उपउपांत्य फेरीच्या सामन्यात माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या संजय मांडेने फॉर्मात असलेल्या मुंबईच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरेला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 19-24, 11-8 व 25-19 असे हरवून स्पर्धेत खळबळ माजवली. पहिला सेट प्रशांतने जिंकला होता; परंतु अनुभवाच्या जोरावर आणि चिवट झुंज देत संजयने दुसरा सेट जिंकून सामन्यात बरोबरी केली. […]
अॅशेसमध्ये इंग्लंडला आणखी धक्का; गस अॅटकिन्सनही बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेत इंग्लंडच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. मेलबर्न कसोटीत विजय मिळवून सावरलेला इंग्लंडचा संघ आता मोठय़ा संकटात सापडला आहे. वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन डाव्या पायाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे तो सिडनीतील पाचव्या व निर्णायक कसोटीत खेळू शकणार नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पॅनमध्ये दुखापत निश्चित झाल्याची माहिती दिली. याआधीच मार्क वुड […]
भांडूप स्टेशनजवळ बसने पादचाऱ्यांना चिरडले, दोन महिलांचा मृत्यू; चार ते पाच जण जखमी
भांडुप स्टेशन जवळ एका बसने पादचाऱ्यांना चिरडलं. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही महिला या कामावरून घरी जात होत्या.
थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्याची पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. थर्टी फर्स्ट च्या जल्लोष पार्टी वर पोलिसांची करडी नजर राहणार असून मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस सज्ज रहाणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील […]
Delhi News- प्लास्टिकचे शेड कोसळले, रेस्टॉरंटच्या छतावरून पडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू
दिल्लीतील मॉडेल टाऊन परिसरातील एका रेस्टॉरंटच्या छतावरून पडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास गुर्जनवाला टाऊनमधील ‘इन्व्हिटेशन रेस्टॉरंट’मध्ये एक मुलगा उंचावरून खाली पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत जखमी मुलाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कबीन कुमार (वय 16) असे […]
ऑपरेशन सिंदूरमुळे आधीच बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेल्या पाकिस्तानला आता पुन्हा एकदा घाम फुटणार आहे. हिंदुस्थानच्या सैन्याला अधिक बळकट करण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. क्षेपणास्त्र, फुल मिशन सिम्युलेटर आणि SPICE-1000 लाँग रेंज गायडन्स किट यांसारख्या शस्त्रांच्या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हिंदुस्थानच्या नौदल आणि हवाई दलाची संरक्षण यंत्रणा अधिक ताकदवार होणार आहे. […]
मणेरी माऊली देवीचा लोटांगण जत्रोत्सव उद्या
दोडामार्ग – वार्ताहर मणेरी येथील श्री कुलस्वामिनी माऊली देवीचा वार्षिक लोटांगण जत्रोत्सव मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. या जत्रोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ९.०० वाजता श्री देवीची विधिवत पूजा, आरती व तीर्थप्रसाद होणार असून, ११.०० वाजता ओटी भरणे, नवस बोलणे व नवस फेडणे हे धार्मिक विधी [...]
Buldhana Crime News –मेहकरात पतीकडून कुऱ्हाडीने वार करून पत्नी व चार वर्षांच्या मुलाची हत्या
मेहकर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. राहुल हरी म्हस्के (वय ३३) याने पत्नी रूपाली राहुल म्हस्के (वय २८) आणि चार वर्षांचा मुलगा रेहांश राहुल म्हस्के यांच्यावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना रविवारी (29 डिसेंबर 2025) रात्री दोन ते तीनच्या सुमारास घडली. या हल्ल्यात रेहांश हा मुलगा जागीच मृत्युमुखी पडला, तर […]
Solapur : निवडणुकीपूर्वी सोलापूर महापालिकेची मोठी शिस्तबद्ध कारवाई
सोलापूर शहर झाले बॅनरमुक्त सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाने विविध भागांतून राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी लावलेले तीन हजार ११५ फलक हटवले. यासाठी सलग चार दिवस काम चालल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली. या [...]
निलंगा शहरात एक काळिमा फासणारी घटना घडली असून, एका पाशवी वृत्तीच्या ऑटो चालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, निलंगा पोलिसांनी आरोपीला मध्यरात्री बेड्या ठोकल्या आहेत. नेमकी घटना काय? निलंगा शहरातील पारधी वस्ती परिसरात ही घटना घडली. पीडित मुलगी दुपारी घरात एकटीच असल्याचे पाहून […]
धर्मवादी राष्ट्र निर्माण करण अत्यंत घातक आहे - प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस
कळंब (प्रतिनिधी)- “देशासाठी जे लोक शहिद झाले त्यांच्या अथक प्रयत्नामुळे देश स्वतंत्र झाला आणि सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानामुळे देशाचा राज्यकारभार सुरु झाला. सूर्यकांत निराला, माखनलाल चतुर्वेदी इत्यादी हिंदी साहित्य कृतींचा संगोष्ठीचा विचार करता, या साहित्यकांचा राष्ट्रीय हिंदी साहित्याची चेतनांचा परामर्श घ्यायलाच हवा. त्याविषयी शंका घेणे, हे साहित्य आणि कला क्षेत्राचा माहल बिघडून जाईल. या साहित्यकांनी देशाच्या प्रति गौरवशाली भावना प्रभावी रितीन व्यक्त केली आणि जागृती केली. त्यांचे ऋण मानायलाच हवे.“ अशी भावना डॉ श्रीपाल सबनीस यांनी दोन दिवसीय शि-म. ज्ञानदेव मोहेकर माहा विद्यालय येथे केंद्रीय संस्थान आगरा (शिक्षा मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत हिंदी साहित्य में राष्ट्रीय चेतना या संबंधी उद्घाटन भाषणांत केली. त्यांनी या प्रसंगी जयशंकर प्रसाद सुभद्रा चौव्हान रामसिंह गिरधारी साने| गुरुजी, कमै लेखर नामदेव ढसाळ आदि हिंदी मराठी लेखकांच्या लेखनासं धी विचार प्रकट करताना पुढे म्हणाले, भारतीय संविधानामध्ये धर्म संप्रदाय चा विचार नाही. तर हे संविधान सेक्युलर तत्वप्रमाणी स्वीकारते, महजबी (धर्मवादी) राष्ट्र निर्माण करणे, अत्यंत घातक माहे. भारतीय संविधान देशाचा प्राण आहे, ते भारतीयांना सर्वसमावशकतेने सुख-समाधान, सन्मानाचे जीव न अपेक्षिते, तसेच भाषा ही संस्कृतीचा आणि देशाचा-मानवतेचा व्यास असतोः ती कुणाचाही व्देष करायला शिकवित नाही. 20 या उद्घाटन भाषणापूर्वी शोधायन विशेषांक प्रबंध संपादक प्रा. दत्ता साकोळे या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले, ज्यात 120 लेखकांच्या राष्ट्रीय एकात्मविषयीचा आलेख मांडण्यात आला आहे. प्रा. रेखा शर्मा (हैद्राबाद) यांच्या शुभेच्छा संदेशानंतर जोगेन्द्रसिंग बिसेन यांचे बीजभाषण झाले. त्यांनी कवि भूषण पासून ते वर्तमान कविच्या कवितांचा परामर्ष घेतला आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रागारोती शैपले आभार प्रदर्शनानंतर हा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला. या संगोष्टीय कार्यक्रमाला विविध प्रांतातून 135 प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत. कार्यक्रमानी रंगत प्रा डॉ. साकोळे यांच्या उत्कृष्ट संवलनाने झाली. रसिक श्रोते या कार्यक्रमास मोठ्या संख्येंनी उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, प्रा. आबासाहेब बारकुल, डॉ. संजय कांबळे डॉ. फत्ताराम नायक, डॉ. डी. विद्याधर, महाविदयालयाचे प्राचार्य हेमंत भगवान, उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव, प्रा. जयंत भोसले हे उपस्थित होते. या चर्चासत्राचे आयोजन हिंदी विभाग प्रमुख डॉ. दत्ता साकोळे, प्रा. मारुती शिंपले, प्रा. बालाजी बाबर यांनी केले. हे चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. तसेच महाविद्यालयाचे अधीक्षक श्री. हनुमंत जाधव, संतोष मोरे यांनी परिश्रम घेतले.
Latur News –मुलगी देण्यास नकार दिला, भाच्याने मामाच्या शेतात जीवन संपवलं
मामाने लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिल्यामुळे एका 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना निलंगा तालुक्यात घडली आहे. मामाच्याच शेतात जाऊन तरुणाने चिंचेच्या झाडाला गळफास लावून घेतला. या धक्कादायक घटनेमुळे शिंदखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही हृदयद्रावक घटना रविवारी (28 डिसेंबर 2025) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत विष्णू […]
शिवसेना (उबाठा) व कॉग्रेस (आय) नगरसेवकांचा सत्कार
धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस आघाडीच्या वतीने जनतेचा विश्वास संपादन करून विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज आमदार कैलास पाटील, सहसंपर्क प्रमुख नंदू राजेनिंबाळकर, शहरप्रमुख सोमनाथ गुरव तसेच माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निवडणुकीत विजय मिळवलेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन अक्षय लक्ष्मण जोगदंड, सचिन उर्फ राजाभाऊ पवार, सोनाली अमित उंबरे, प्रदीप प्रभाकर मुंडे, संतोष उर्फ नाना घाटगे, सिद्धार्थ अंगुल बनसोडे, सौ. केशरबाई ज्ञानदेव करवर, सौ. सोनाली रविंद्र वाघमारे, सौ. ज्ञानेश्वरी अजित (राज) निकम या सत्कार समारंभास उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, रवी वाघमारे, अजित निकम, अजहर पठाण, अमित उंबरे, करवर व सत्यजीत पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते. जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करत धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, स्वच्छ व लोकाभिमुख कारभार घडवून आणण्याची जबाबदारी या नवनिर्वाचित नगरसेवकांवर आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली धाराशिव शहर निश्चितच प्रगतीच्या नव्या दिशेने वाटचाल करेल, असा दृढ विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
बसवराज धरणे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला
नळदुर्ग (प्रतिनिधी)- नगरपालिकेची निवडणूक होऊन भारतीय जनता पक्षाने घवघवित यश संपादन केल्यानंतर सोमवार (दि.२९) रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले बसवराज विजयकुमार धरणे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. पालिका प्रवेशद्वार, नगराध्यक्ष यांचे दालन आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. नळदुर्गच्या जनतेने मतरूपी जो विश्वास दाखविल्याबद्दल आभार व्यक्त करत नळदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग निहाय १०० दिवसाचा कार्यक्रम जाहीर करून त्याप्रमाणे विकास कामांची सुरुवात करू असे आ.पाटील बोलताना म्हणाले. तत्पुर्वी नगराध्यक्ष बसवराज धरणे, नगरसेवक नय्यरपाशा जाहगीरदार,दत्तात्रय दासकर, शशिकांत पुदाले, तानाजी जाधव, रिजवान काझी, निरंजन राठोड सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नळदुर्गच्या विकासासाठी प्रसंगी कठोर निर्णय घेऊ असा गर्भित इशारा देत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित काम करण्याची विनंतीवजा सुचना केली. कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजपचे नेते सुनील चव्हाण, नितीन काळे, अर्चना पाटील, भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांच्यासह महिला नगरसेविका छमाबाई राठोड, राणी सुरवसे, सुमन ठाकूर, साक्षी नळदुर्गकर, सुशांत भुमकर, विलास राठोड, संतोष बोबडे, सिध्देश्वर कोरे, किशोर नळदुर्गकर, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, सूरज गायकवाड, पल्लवी पाटील यांच्या सह नवनिर्वाचित नगरसेवक, भाजप पदाधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची अतिषबाजी केली. यावेळी साहेबराव घुगे, सुधीर हजारे, धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, पद्माकर घोडके, अजय देशपांडे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना 1 कोटी 22 लाख रुपयाला गंडा घालणाऱ्या 5 आरोपींच्या मुस्क्या आवळल्या !
कळंब (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील दसमेगाव सह इतर गावातील जवळपास 20 ते 25 शेतकऱ्यांना जास्त भाड्याचे आमीष दाखवून नवीन - कोरे ट्रॅक्टर व जेसीबी घेऊन जवळपास 1 कोटी 22 लाख रुपयाचा मुद्देमाल घेऊन फरार झालेले आरोपी कळंब पोलिसांनी कारवाई करून 27 डिसेंबर रोजी मेन म्होरक्यासह 4 आरोपींना अटक करून 45 लाख रुपयाचा मुद्देमाल सह जप्त करून कळंब च्या न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीना 3 दिवसाची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या कारवाईमुळे कळंब, वाशी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे . याबाबत कळंब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी श्रीहरी मोरे वय 40 वर्षे रा.दसमेगाव ता. वाशी जि धाराशिव यांनी दि.04 डिसेंबर 2025 रोजी कळंब पोलीसात दिलेल्या फिर्याद वरुन पोस्टे कळंब गु.र.नं 458/ कलम 318(4), 236, 237, 336(2), 338, 336, 340,3(5), भा.न्या.स दाखल असुन त्याचा तपास पोउपनि डी.जे घाडगे हे करीत असताना गुन्हयात 22 ट्रॅक्टर व 2 जे.से.बी चा समावेश होता. यात संबंधित आरोपींनी जास्त भाड्याचे आमिष दाखवून वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा गंडा घालून 22 ट्रॅक्टर व 2 जीसीबी घेऊन गेल्या 11 महिन्यापासून फरार होते. ना भाडे, ना वाहने, ना संपर्क अशी अवस्था या शेतकऱ्यांची झाली होती. यावरून दसमेगाव येथील शेतकऱ्यांनी कळंब पोलिसात येऊन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी तातडीने आपली चक्र फिरवून 2 जेसीबी व 1 ट्रॅक्टर मौजे लाकडी, ता इंदापुर, जि पुणे येथुन जप्त केला आहे. तसेच यातील मुख्य आरोपी अजय संतोष चव्हाण, रा. सरताळे, ता जावळी, जि. सातारा हा व त्याचे 4 साथीदारांसह लोणंद पोलीस स्टेशन हददीत जि. सातारा येथे पुष्कर पुष्पशील साळुंके, रा. म्हसोबाचीवाडी, ता. इंदापुर, जि पुणे, सोमनाथ शंकर ढमाळ, रा. म्हसोबाचीवाडी, ता. इंदापुर, जि पुणे, दत्तात्रय संताजी गाडेकर, रा वाकी चोपडज, ता बारामती, जि पुणे, आकाश अंकुश गाडे, रा मुरुम, ता बारामती, जि पुणे यांचे सह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडील 1 ट्रॅक्टर, दोन जेसीबी घेऊन पोलीस कळंब पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यांना दि. 27 डिसेंबर रोजी अटक करून कळंब न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडीत सुनावली आहे. या धाडसी कारवाईत पोलीस अधीक्षक रितू खोकर व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार ,पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी .जे .घाडगे व त्यांचे सहकारी पो.कॉ. अशोक करवर, पो कॉ.औदुंबर गजबार, पो .कॉ.परमेश्वर कदम, पो.कॉ.गोविंद मोटेगावकर, पो.कॉ.भारत गायकवाड, पो.ना.भाऊसाहेब पौळ हे उरलेल्या 21 ट्रॅक्टर चा तपास कळंब पोलीस करीत आहेत.
Pandharpur : माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सूर्यनारायणाची महापूजा
नारायण चिंचोलीतील हेमाडपंथी सूर्यनारायण मंदिरात यात्रा उत्सव पंढरपूर : तालुक्यातील नारायण चिंचोली येथे असणाऱ्या ग्रामदैवत सूर्यनारायण देवाची यात्रा सुरू आहे. पौष महिन्यातील दुसऱ्या रविवारी यात्रेनिमित्त विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते महापूजा झाली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. वामनराव माने, जिल्हा नियोजन [...]
आठवड्यातून एकदा सूरण का खायला हवे, जाणून घ्या
सूरण ही एक प्रकारची कंद भाजी आहे, ज्यामध्ये अनेक अद्वितीय पोषक घटक असतात. त्यात दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट प्रभाव असतात, जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवण्यास मदत करतात. सूरण हे कार्बोहायड्रेट्स आणि फायबरने समृद्ध आहे. हे खाल्ल्यानंतर तुम्हाला बराच वेळ पोट भरण्यास मदत करते. भूक कमी करून वजन कमी करण्यास देखील मदत करते. या भाजीला स्लिमिंग फूड […]
Pandharpur : पंढरपुरातील सराईत गुन्हेगारांची टोळी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार
पंढरपूरात दहशत माजवणाऱ्या टोळीवर पोलिसांची कडक कारवाई पंढरपूर : शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखावरील सहा सराईत गुन्हेगारांची टोळी एक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली. पो.नि. घोडके म्हणाले, शहर पोलीस ठाणे हद्दीतील गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीतील [...]
नववर्ष स्वागताला येणारे पर्यटक तसेच सध्याचा पर्यटनाचा हंगाम पाहता सर्वच यत्रंनेने सतर्क राहून अंमली पदार्थांच्या विरोधात भरीव कारवाया कराव्यात, अशी सूचना निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज (29 डिसेंबर 2025) झाली. बैठकीला अपर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, अन्न व औषध प्रशासनचे […]
Satara : कराड कृषी प्रदर्शनात दुर्मीळ पुंगनूर गाय व बुटके पशुपक्षी ठरले आकर्षण
अडीच फूट उंच पुंगनूर गाय पाहण्यासाठी कराड कृषी प्रदर्शनात गर्दी कराड : अडीच फूट उंचीची दुर्मीळ ‘पुंगनूर’ जातीची गाय, दीड ते दोन फूट उंचीचे बुटके बोकड व शेळ्या, तब्बल बारा किलो वजनाचा टर्की कोंबडा तसेच रंगीबेरंगी मोठे विदेशी पोपट हे कराडच्या कृषी प्रदर्शनाचे [...]
2025 चा ओटीटी धमाका! ‘या’ हिंदी वेबसिरीजने गाजवले यंदाचे वर्ष
2025 हे वर्ष ओटीटी प्रेमींसाठी मनोरंजनाचा खजिना ठरलंय. अवघ्या काही वर्षांमध्येच ओटीटी या प्लॅटफाॅर्मने चांगलंच बाळसं धरलंय. ओटीटी म्हणजे केवळ मनोरंजन नसून, दर्जेदार कलाकृतींचा आस्वाद घेण्याचं माहेरघर बनलं आहे. यंदा एकापेक्षा एक सरस कलाकृतींनी आपल्या मोबाईल आणि टीव्ही स्क्रीनवर धुमाकूळ घातला. कधी अंगावर काटा आणणारा सस्पेन्स, तर कधी डोळ्यात पाणी आणणारा कौटुंबिक ड्रामा ओटीटी सिरीजमधून […]
फिरकीच्या तालावर! एक सामना, चार षटके आणि 8 फलंदाजांची दांडी गुल
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर ज्या देशाच नाव अद्याप म्हणाव तसं झळकलं नाही, त्याच देशाच्या एका 22 वर्षीय खेळाडूने साऱ्या जगाला आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलं आहे. भूतानाच डावखूरा फिरकीपटू सोनम येशेने फलंदाजांची चांगली फिरकी घेतली आणि चार षटकांमध्ये फक्त 7 धावा देत 8 विकेट घेतल्या. सोनमच्या अचूक माऱ्यामुळे म्यानमाराची घसरगूंडी झाली आणि संपूर्ण संघ अवघ्या […]
Satara News : साताऱ्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आले अन् कार्यालयासमोरच केला रस्तारोको
सातारा : रविवारी शासकीय सुट्टीचा दिवस. त्याच दिवशी दुपारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा आंदोलनाचा निरोप प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोहोचल्यानुसार पक्षाच्या कार्यालयासमोर नेहमीप्रमाणे आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. मागणी होती मनरेगा योजना बाचवा… आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. आंदोलनात रणजितसिंह देशमुख यांच्यासह काँग्रेसचे अरबाज शेख, अन्वर पाशा खान, झाकीर पठाण,नजीम इनामदार, अॅड. विजयराब [...]
आम्ही हिंदुस्थानातले सर्वात मोठे पळपुटे म्हणाणाऱ्या ललित मोदीने मागितली माफी
देशाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावून परदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी आम्ही हिंदुस्थानातील सर्वात मोठे फरार पळपुटे असल्याची कबुली दिली होती. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर केंद्र सरकारनेही याची दखल घेतली होती. यामुळे आता ललित […]
Satara News : घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवास उत्साहात प्रारंभ
घटस्थापनेने सुरू झाला सात दिवसांचा शाकंभरी नवरात्र महोत्सव तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास रविवार, २८ डिसेंबर रोजी घटस्थापनेने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजता मुख्य यजमान उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते मंदिरातील गणेश विहारात सपत्नीक विधीवत घटस्थापना [...]
मधुमेहींनी गुलकंद का खायला हवा, वाचा
गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेले गुलकंद हे केवळ आपल्या जीभेच्या चवीसाठी नाही, तर आपल्या आरोग्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. गुलकंद हा रोज आपण खायला हवा. गुलकंद खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल. गुलकंद हा कोणत्याही गुलाबापासून बनत नसून, केवळ देशी गुलाबापासूनच गुलकंद तयार करण्यात येतो. गुलकंद तयार करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर या दोन गोष्टी प्रामुख्याने वापरल्या […]
अरावली टेकड्या आणि पर्वतरांगांसंबंधीच्या नव्या व्याख्येवरून निर्माण झालेल्या वादाची दखल स्वतः सुप्रीम कोर्टाने घेतली होती. सुप्रीम कोर्टाने २० नोव्हेंबरला अरावली टेकड्या आणि पर्वतरांगांची नवी व्याख्या स्वीकारली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने आज आपल्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच या प्रकरणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे […]
Satara : ‘तरुण भारत संवाद’चा आज 30 वा वर्धापन दिन
सातारा जिल्ह्यातील नगराध्यक्षांचा गौरव सोहळा सातारा : ‘तरुण भारत संवाद’ गेली ३० वर्ष राजधानी साताऱ्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनातील ठाव घेणारे दैनिक आहे. प्रत्येक घटनेचा मागोवा घेऊन त्यामागील सत्य जाणून घेत त्याचे वास्तव समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न ‘तरुण भारत’च्या माध्यमातून झालेला आहे. ‘तरूण [...]
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती निमित्त, राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती निमित्त; भारताला एक महान राष्ट्र बनवणाऱ्या संविधानाला सलाम करण्यासाठी व देशवासीयांनी आपले संविधान समजून घ्यावे, या उद्देशाने भारतीय इतिहास प्रबोधिनी मुंबई, जवाहर विद्यार्थी गृह नागपूर आणि देशभरातील विविध संस्था व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही ऑनलाईन असल्यामुळे आपण आपल्या घरी बसून सहभागी होऊ शकता. ही वक्तृत्व स्पर्धा विद्यालयीन, महाविद्यालयीन, खुला गट आणि विधी क्षेत्रातील व्यक्ती अश्या चार गटात होईल. सर्व सहभागींना सहभागाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळेल आणि प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांक 10000/-(ग्रंथ), द्वितीय क्रमांक 7000/- (ग्रंथ) व तृतीय क्रमांक 5000/-(ग्रंथ) अशी पारितोषिके ठेवलेली आहेत. तसेच सर्व गटात एकूण पाच उत्तेजनार्थ पारितोषिक 2000/- (ग्रंथ) आहे. पारितोषिकाचे स्वरूप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व ग्रंथ असे आहे. सदर स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेशाची व व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 26 जानेवारी 2026 आहे. स्पर्धेचा निकाल 02 एप्रिल 2026 ला तर बक्षीस वितरण 26 एप्रिल 2026 ला होणार आहे. स्पर्धेचे गट, विषय, वेळ मर्यादा, नियम व अटी जाणून घेण्यासाठी 8424867070 किंवा 9373129563 या नंबर वरती वक्तृत्व स्पर्धेची माहिती पाठवा असा व्हाट्सअप ला मेसेज करावा. जास्तीत जास्त विध्यार्थी व नागरिकांपर्यंत या स्पर्धेची माहिती पोहचवून सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने डॉ. वर्षा चौरे यांनी केले आहे.
श्री तुळजाभवानी देवी चरणी सोन्याचे मंगळसूत्र अर्पण
तुळजापूर (प्रतिनिधी)- चिकमहुद, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील भाविक शहाजी रामचंद्र जाधव हे आज सकाळी सपत्नीक श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले होते. देवीच्या दर्शनानंतर जाधव दांपत्याने भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी 7 लाख 27 हजार रुपये किमतीचे, 51.540 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले. या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जाधव दांपत्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. मंदिर संस्थानतर्फे त्यांना श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सहायक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले, राकेश पवार तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
अहमदिया मुस्लिम युवक संघातर्फे गरजूंसाठी कपडे वाटप
धाराशिव (प्रतिनिधी)- अहमदिया मुस्लिम जमाअतची युवा शाखा मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया, उस्मानाबाद यांच्या ख़िदमते-ख़ल्ख़ (मानव सेवा) विभागातर्फे सायंकाळी 25 डिसेंबर 2025 रोजी शहरातील गरजू नागरिकांसाठी कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शहरातील दर्गा परिसर, चौक, झोपडपट्टी तसेच इतर विविध भागांमध्ये जाऊन सुमारे 300 कपड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी समाजातील विविध स्तरांतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कपड्यांचे दान केले होते. प्राप्त कपड्यांपैकी चांगल्या दर्जाचे कपडे निवडून गरजू व्यक्तींना सन्मानपूर्वक वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया जिल्हाध्यक्ष राग़ेब अलीम, शहराध्यक्ष नदीम अहमद, अहमदिया मुस्लिम जमाअत अध्यक्ष अब्दुस समद, मानव सेवा विभागाचे चिटणीस सजील अहमद यांच्यासह अब्दुल अलीम, नासिर अहमद, मामून अहमद, मुताहिर अहमद, आदिल अहमद, तौसीफ अहमद, माज़ीन अहमद, शफीक अहमद तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सर्व विजयी नगरसेवक तसेच उमेदवारांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध आघाड्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, राष्ट्रीय युवती अध्यक्ष सक्षणाताई सलगर,प्रदेश सरचिटणीस मसूदभाई शेख,माजी नगराध्यक्ष खलिफाभाई कुरेशी, तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील भैया पाटील, परंडा तालुका अध्यक्ष किरण करळे, रंजीत तात्या बारकुल, महिला जिल्हाध्यक्ष मनीषाताई पाटील, युवक जिल्हाध्यक्ष शेखरजी घोडके, शहराध्यक्ष व नगरसेवक बबलूभाई शेख, उद्योग व व्यापारी जिल्हाध्यक्ष विठ्ठल माने, बाजार समिती संचालक (कळंब), बाभळगावचे सरपंच, प्रा. तुषार वाघमारे, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश तांबारे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफिकभाई शेख, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कसबे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अफसरभाई मुल्ला, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर, युवक भूम तालुका अध्यक्ष महेश चव्हाण, युवक प्रदेश सचिव रोहित बागल, युवक प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक खलिफाभाई कुरेशी, बबलू उर्फ आयाज शेख, इस्माईल शेख, सुनील आंबेकर, विशाल शिंगाडे, अजाज काझी, तेजस देवकते व सरफराज कुरेशी यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच अल्पमताने पराभूत झालेले उमेदवार राहुल गवळी, प्रशांत पवार, प्रियंका ताई गायकवाड, विलास अण्णा सांजेकर, ॲड. विवेक घोगरे, लखन चव्हाण, संध्याताई बागल, अजिंक्य हिबारे, अर्चना अंबूरे, सचिन बनसोडे, महेशजी बागल, नोविद शेख, नेहा ताई भावसार, पंकजजी भोसले, अशपाकभाई शेख, साईनाथजी कुराडे, रोहिणी ताई इंगळे, मिलिंद पेठे, हिना शेख, अहमदभाई बागवान, बाबा मुजावर, निलेश साळुंखे, उमेश शिरसाटे व मिसबा शेख यांचाही सन्मान करण्यात आला. सर्व उमेदवारांनी पूर्ण ताकद, जिद्द व चिकाटीने निवडणूक लढवली, याबद्दल मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. खासदार शरदचंद्र पवार यांचे विचार आजही तळागाळात जिवंत आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे धाराशिव नगर पालिकेतील हा ऐतिहासिक विजय असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपल्या-आपल्या प्रभागात सामाजिक कार्य व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहण्याची शपथ घेतली.
एमसीएच्या आजीव सदस्यपदी रोहित बागल यांची निवड
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील रोहित बागल यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आजीव सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यासह ग्रामीण भागात क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. या निवडीमुळे रोहित बागल यांना आता राज्याच्या क्रिकेट धोरणांमध्ये आणि प्रशासकीय निर्णयात सक्रिय सहभाग घेता येणार आहे. धाराशिवसारख्या भागातील क्रिकेटपटूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अंगभूत कौशल्याच्या बळावर संधी मिळवून देण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरणार आहे. एमसीएचे अध्यक्ष तथा आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना विविध स्तरावर त्यांची चमकदार कामगिरी सिद्ध करता येईल. असा विश्वास व्यक्त रोहित बागल यांनी व्यक्त केला आहे. ही नियुक्ती झाल्याबद्दल राजकीय आणि सामाजिक स्तरावरून बागल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खासदार ओमराजे यांच्याकडून साल्हेर किल्ल्यावर यशस्वी मोहीम
धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदवी परिवार महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वोच्च आणि ऐतिहासिक साल्हेर किल्ला पायी सर करण्याचा पराक्रम खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. सह्याद्रीच्या अवघड कडेकपाऱ्यांतून, दगडधोंड्यांच्या वाटांवरून चालताना शरीरासोबत मनाचीही कसोटी लागते. मात्र व्यायामाची विशेष आवड आणि कणखर शारीरिक तयारीमुळे ओमराजे यांनी हा कठीण ट्रेक लीलया पूर्ण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर गडावर उभे राहिल्यावर मन अभिमानाने भरून आले आणि स्वराज्याची जाणीव अधिक तीव्र झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शारीरिक थकवा जाणवत असला तरी मन मात्र इतिहास, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांनी उंच आकाशाला गवसणी घालत होते, असेही त्यांनी सांगितले. या ऐतिहासिक मोहिमेला आणखी विशेष अर्थ प्राप्त झाला, जेव्हा प्रसिद्ध शिवव्याख्याते व शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते खासदार ओमराजे निंबाळकर यांना “सह्याद्री भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून शिवविचार, सह्याद्री आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताचा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. हा पुरस्कार आपल्यावर अधिक जबाबदारी टाकणारा असून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प अधिक दृढ करणारा आहे. असेही त्यांनी नमूद केले. साल्हेर किल्ला केवळ उंचीमुळे नव्हे, तर शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासामुळे सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर मानला जातो. अशा ऐतिहासिक स्थळावरून मिळालेली प्रेरणा आगामी काळातील सामाजिक व राजकीय वाटचालीत नक्कीच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास ओमराजे यांनी व्यक्त केला.
नेहा काकडे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्विकारला
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांचा पदग्रहण समारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, अर्चना पाटील उपस्थित राहून जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे, समन्वयाने आणि कटिबद्धतेने काम करण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्यांना भावी कार्यासाठी काकडे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित सर्व पक्षाच्या नगरसेवकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. शहराच्या समस्या सोडवण्यासाठी, आपल्या धाराशिवचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. आपणही यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास सर्वांना दिला. यावेळी दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, मल्हार पाटील, अमित शिंदे, नितीन भोसले, भारत डोलारे, दत्ता बंडगर, खंडेराव चौरे, यांच्यासह नूतन नगरसेवक, माजी नगरसेवक, भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व शहरवासीय उपस्थित होते.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा उपक्रम; अर्पण केलेल्या फुलांपासून सेंद्रिय अगरबत्तीची निर्मिती
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या फुलांपासून अगरबत्ती तयार करून निर्माल्याचे पावित्र्य जपणारा पर्यावरणपूरक उपक्रम श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने राबविण्यातस सुरुवात करण्यात आली आहे. दररोज देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश तसेच देशभरातून हजारो भाविक तुळजापूरात येतात. दर्शनासाठी येणारे भाविक मोठ्या भक्तिभावाने देवींच्या चरणी फुले अर्पण करतात. वाढत्या भाविक संख्येमुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचत असल्याचे लक्षात घेऊन या निर्माल्याचा योग्य व पवित्र उपयोग करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. या शुभप्रसंगी मंदिर संस्थानच्या वतीने तयार करण्यात आलेली सेंद्रिय अगरबत्ती भाविकांसाठी विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजपासून भाविकांना मंदिर परिसरातील लाडू विक्री केंद्रावरून ही अगरबत्ती खरेदी करता येणार आहे. अगरबत्तीबरोबरच धूप, उद तसेच हवन कप देखील विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे सर्व उत्पादने रसायनमुक्त असून पूर्णतः सेंद्रिय असल्याने आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित आहेत. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, लेखाधिकारी संतोष भेंकी, महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमराराजे कदम, अनंत कोंडो, सहायक धार्मिक व्यवस्थापक अनुप ढमाले, रामेश्वर वाले, स्वच्छता निरीक्षक सुरज घुले, अक्षय साळुंके, नितीन भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली व फुलकारीचे विवेक कानडे यांच्या सहकार्यातून सदर उपक्रम राबविण्यात येणार आहे. मंदिर संस्थानच्या स्वच्छता विभागामार्फत हा उपक्रम राबवला जात असून स्वच्छता निरीक्षक सुरज घुले हे या उपक्रमासाठी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. या उपक्रमामुळे निर्माल्य व्यवस्थापन, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि धार्मिक पावित्र्य यांचा सुंदर संगम साधला गेला आहे.
Photo –रोहित शर्माच्या भिडूची विकेट पडली, थेट लग्नाचे फोटो शेअर करत दिली गुड न्यूज!
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी नुकताच मिनी लिलाव पार पडला. या लिलावानंतर स्पर्धेचे वेध लागलेले असतानाच मुंबई इंडियन्सच्या माजी गोलंदाजाची विकेट पडली आहे. मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज आकाश मधवाल हा बोहल्यावर लढला असून त्याने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. आकाश मधवाल याने प्रियसी सुमन नौटियाल हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. रविवारी कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या […]
Sangli News : जत-शेगाव मार्गावर दुचाकीचा ट्रॅक्टरला धडक; एकाचा मृत्यू
जत-शेगाव मार्गावर दुचाकी अपघात जत : जत-शेगाव अचकन फाट्याजवळ दुचाकीने रस्त्यावर हळळी ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अक्षय ज्ञानदेव निकम (वय २५, रा. [...]
Sangli News : विजापूर-सातारा मार्गावर एसटी बस आणि टँकरची धडक; 15 जखमी
कर्नाटक डेपो एसटी बस आणि टँकरची समोरासमोर धडक कवठेमहांकाळ : घाटनांद्रे नजीक विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर विजापूर-सातारा ही साताऱ्याकडून निघालेली कर्नाटक डेपोची एसटी बस (क्रमांक इ-०५५९) व टैंकर (क्रमांक ०२ ६९७१) यांची समोरासमोर धडक होऊन १५ प्रवासी जखमी झाले [...]
पालक खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
पालकामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे विशेषतः महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. पालकामध्ये अशक्तपणा दूर करण्याचे आणि सौंदर्य वाढवण्याचे अद्वितीय गुणधर्म आहेत. पालकामध्ये लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. बीटा-कॅरोटीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे त्याचे कॅरोटीनॉइड्स दृष्टी सुधारण्यास मदत करतात. पालक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. कारण त्यात जीवनसत्त्वे अ, बी२, सी, ई, […]
MPSC च्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत द्या, अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची जाहीरात तब्बल सात महिने उशीरा प्रसिद्ध करण्यात आली होती. साधारणत: जानेवारी महिन्यात प्रसिद्ध होणारी ही जाहिरात यंदा २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे हजारो उमेदवारांची वयोमर्यादा उलटून जात असल्याने ते या परिक्षेस अपात्र ठरत आहेत. त्यामुळे सरकारने MPSC च्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत […]
अमेरिकेत नोकरीच्या शोधात गेलेल्या तेलंगणमधील दोन तरुणींचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका भीषण रस्ते अपघातात तेलंगणातील दोन तरुणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्रांसोबत सहलीवरून परतत असताना हा अपघात झाला. पुल्लाखंडम मेघना राणी आणि कडयाला भावना अशी या 24 वर्षीय मृत तरुणींची नावे आहेत. या दोन्ही तरुणी उच्च शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत नोकरीच्या शोधात गेल्या होत्या. मात्र परदेशात नोकरी करण्याचं त्यांच […]
Crime news –मेहकरात पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नी व चार वर्षांच्या मुलाला केलं ठार
मेहकर शहरातील शिक्षक कॉलनी परिसर दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे. राहुल हरी म्हस्के (वय – 33) याने पत्नी रूपाली राहुल म्हस्के (वय – 28) आणि चार वर्षांचा मुलगा रेहांश राहुल म्हस्के यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री दोन ते तीनच्या सुमारास घडली. या हल्ल्यात रेहांश हा मुलगा जागीच मृत्युमुखी पडला, तर गंभीर जखमी […]
टिप्पर ट्रकने घेतला निष्पाप मातेचा बळी
सात वर्षीय बालकाचे हरपले मातृछत्र : पती किरकोळ जखमांवर बचावला ; बालकगोमेकॉतझुंजदेतआहेमृत्यूशी: फोंड्यातबेदरकारपणामुळेअपघात फोंडा : वारखंडे-पंडितवाडा जंक्शनवर टिप्पर-ट्रकच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी 5 वा. सुमारास घडली. स्वाती अंकुश राठोड (32 वर्षे, रा. नागामशिद कुर्टी, मूळ बीड, महाराष्ट्र) असे मृत महिलेचे नाव आहे. आयुष अंकुश राठोड हा तिचा 7 वर्षीय मुलगा [...]
पेडणे : हरमल येथे बांगलादेशी महिलेला घुसखोरी केल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी अटक केली असून तिची चौकशी सुरु केली आहे. हरमल किनारीभागात पार्किंग जागेमध्ये एक महिला संशयास्पदरित्या फिरत असल्याची तक्रार मांद्रे पोलिसांकडे आली होती. त्यानुसार शनिवारी सायंकाळी पोलिसांनी शर्मिन बीबी जांतुर सिंगुर (32 वर्षे) या महिलेस ताब्यात घेतले. चौकशीनंतर रविवारी तिला रितसर अटक करण्यात आली. चौकशीत ती [...]
कोरफडीचे आपल्या आरोग्यासाठी काय उपयोग होतात, जाणून थक्क व्हाल
कोरफडमध्ये जीवनसत्त्वे अ, क आणि ई भरपूर प्रमाणात असतात. त्यात फॉलिक अॅसिड, कोलीन, बी१, बी२, बी३ आणि बी६ देखील मुबलक प्रमाणात असते. कोरफडीच्या पानांमध्ये आढळणारे जेल ९९% पाणी असते. औषधी गुणधर्मांनी समृद्ध, कोरफडमध्ये अनेक रोगांशी लढण्यास मदत होते. कोरफडीमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात. डाग, त्वचा, केस, पचन, मधुमेह, पोटाचे […]
उमेश वरक यांच्यावर हृदय प्रत्यारोपण यशस्वी
आमदारजीतआरोलकरयांचेप्रयत्नयशस्वी: 2 तासांतदात्याचेहृदयसुरक्षितपोहोचवले मोरजी : पेडणे येथील कर्तव्यदक्ष अग्निशामक जवान उमेश वरक यांच्या जीवनासाठी सुरू असलेली लढाई नव्या आशेने पुढे जात आहे. वरक हे हृदयविकारामुळे चेन्नई येथे उपचार घेत आहेत. अत्यंत नाजूक अवस्थेत डॉक्टरांना मदुराई (तामिळनाडू) येथील 19 वषीय दात्याकडून जुळणारे हृदय उपलब्ध झाले, मात्र तब्बल 8 तासांचा प्रवास हा मोठा धोका ठरत होता. प्रत्येक [...]
कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हिंदूस्थानने पाकड्यांना धडा शिकवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करून पाकिस्तानची पळता भूई थोडी केली होती. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये सतत भीतीचे वातावरण आहे. याबाबत जरी त्यांनी कबुली दिली नसली तरी सोशल मीडियावरील फोटोंमुळे पाकिस्तानातील चित्र स्पष्ट होत आहे. दोन दिवसांपूर्वीच युद्धादरम्यान […]
सतत अपचन होत असेल तर हे उपाय करुन बघायलाच हवेत, जाणून घ्या
आपल्या प्रत्येकाचे आयुष्य हे घडळ्याच्या काट्यावर धावत असल्याने, तब्येतीकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते. खाण्याच्या वेळाही व्यवस्थित नसल्याने, आपल्याला सतत अपचनाची समस्या भेडसावते. अनेकजण पित्ताच्या समस्येने त्रस्त असल्याचेही आपल्याला निदर्शनास येते. सध्याच्या घडीला पित्त आणि अपचनाची समस्या ही बहुतेकांमध्ये दिसून येते. पित्त आणि अपचनावर घरगुती उपायांनी निदान करता येते. कोणतीही गोळी किंवा औषध घेण्यापेक्षा अपचनावर […]
Kolhapur News : शेतकऱ्यांनो सावधान…! बिद्रीत ऊसतोडीत तब्बल पाच फुटी विषारी घोणस सापडला
ऊसतोडीत घोणस आढळल्याने शेतकऱ्यांत खळबळ सरवडे : काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा अनुभव बिद्री (ता.कागल ) येथील ऊस तोडणाऱ्या शेतकऱ्यांना आला. तुटलेल्या उसाचा पाला गोळा करत असताना घोणसाच्या आवाजाने सारे जण घाबरले. उसाच्या पाण्यात लपला होता तब्बल पाच फुटी [...]
आहारात दुधी भोपळ्याचा समावेश का करायला हवा, जाणून घ्या
दुधीमध्ये जीवनसत्त्वे अ आणि क, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. हे पोषक घटक शरीराच्या अनेक गरजा पूर्ण करतातच पण विविध रोगांपासूनही त्याचे संरक्षण करतात. दुधी ही एक अतिशय फायदेशीर भाजी आहे आणि प्रत्येक ऋतूत शरीराला फायदा देते. दुधी भोपळ्यामध्ये ९६% पर्यंत पाणी असते. त्यात आहारातील फायबर देखील भरपूर असते, तर त्यात चरबी […]
Sangli News : कापरी येथे ऊस शेतात सापडला बिबट्याचा बछडा
शिराळ्यात ऊस शेतात बिबट्याचा बछडा आढळून आल्याने खळबळ शिराळा : कापरी ता.शिराळा येथील अविनाश आनंदराव निकम यांच्या शेतामध्ये ऊस तोडण्याचे काम चालू असताना बिबट्याचा बछडा आढळून आला. सदर घटनेची माहिती प्राणी मित्र सुशीलकुमार गायकवाड व धीरज गायकवाड यांनी मिळाली त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केलीसदर [...]
स्थिर सर्व्हेच्या व्हिडीओग्राफरला केली मारहाण
मिलन सब वे येथे डय़ुटीला असलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकातील व्हिडीओग्राफरला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी इफ्तिकार अहमद मोहम्मद अहमदच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. मुंबईत सार्वत्रिक निवडणूक असल्याने काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी शहरात सर्व ठिकाणी स्थिर सर्वेक्षण बूथ तयार करण्यात आले आहेत. या बूथच्या माध्यमातून प्रत्येक वाहनांची तपासणी […]
Sangli News : वाळवा तालुक्यातील पेठमध्ये संडास ड्रेनेजच्या टाक्यांत गुदमरुन तिघांचा मृत्यू
वाळवा तालुक्यात भीषण दुर्घटना सांगली : वाळवा तालुक्यातील पेठ गावच्या हद्दीतील पुणे-बंगलोर मार्गाच्या लगत असणाऱ्या एपीके यान्स प्रा.ली.कंपनीच्या संडास ड्रेनेज मध्ये पडून तिघांचा गुदमरुन मृत्यू झाला.तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेले पाचजण [...]
Sangli News : महाविकास आघाडीची अद्यापही अजित पवार गटाशी आघाडी नाही
सांगलीत महाविकास आघाडीची बैठकांवर बैठक सांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांची मिळून झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा रविवारी ही बैठकावर बैठकांचा सत्र सुरू होते. या दोन्ही पक्षांनी आपल्यातील निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांवर विशेष लक्ष दिले आहे. दरम्यान [...]
बांबूपेटविल्यानंतरवाहनेहीजळाली: दोघाअज्ञातांचेकृत्य, पोलिसांतएफआयआरदाखल बेळगाव : घरासमोर उभी करण्यात आलेली वाहने पेटविल्याची घटना शनिवारी मध्यरात्री शहापूर येथे घडली. या घटनेने एकच खळबळ माजली असून दोघा अज्ञातांचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत यासंबंधी शहापूर पोलिसात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आगीत चार दुचाकींचे नुकसान झाले आहे. हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथे शनिवारी मध्यरात्रीनंतर [...]

23 C