Karad News : गिटार माशाची धिंड काढणे आले अंगलट ; दोघांविरोधात गुन्हा दाखल
संरक्षित बो-माऊथ गिटार मासा टेम्पोवर फिरवला सातारा : सातारा शहरात एका टेम्पोमधून बो-माऊब ‘गिटार’ मासा उघड्यावर फिरवण्यात आला. उपहुंचावर फिरवलेला मासा आता जनतेच्या ताटात? या मथळ्याखाली ‘तरुण भारत मध्ये आतमी थी वन विभागाने कारवाई करत कराह व सातारा [...]
Zomato चे सीईओ दीपिंदर गोयल यांचा राजीनामा, काय आहे कारण?
झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी कंपनीच्या ग्रुप सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. एटरनलने (झोमॅटोची मूळ कंपनी) एका मोठ्या नेतृत्व बदलाचा भाग म्हणून ही घोषणा केली आहे. शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर दीपिंदर गोयल यांनी राजीनामा दिला आहे आणि अल्बिंदर धिंडसा यांची तात्काळ प्रभावाने एटरनलचे नवीन ग्रुप सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दीपिंदर गोयल यांनी का दिला राजीनामा? […]
ओटवणे:प्रतिनिधी माडखोल धवडकी येथील रहिवाशी सुशिला गंगाराम चिले (८४) यांचे मंगळवारी २० जानेवारी रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत चिले कुटुंबीयांचे सांत्वन केले. बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. सावंतवाडी नगरपालिकेचे निवृत्त वाहन चालक [...]
दररोज मेकअप करणे आपल्या त्वचेसाठी कसे धोकादायक ठरते, वाचा
आजकाल, मेकअप अनेकांच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनला आहे. विशेषतः महिलांना मेकअपचे खूप वेड लागले आहे. चांगला मेकअप केवळ चेहऱ्याचे सौंदर्यच वाढवत नाही तर, सुंदर लूक देखील देतो. दररोज मेकअप करणे हे अजिबात सोपे काम नाही. झोपण्यापूर्वी मेकअप योग्यरित्या काढणे आवश्यक आहे. हिवाळ्यात चेहऱ्यासाठी कोणते मास्क गरजेचे आहेत, जाणून घ्या मेकअप उत्पादनांमध्ये अशी रसायने असतात […]
Satara Weather |कृष्णाकाठ थंडीमुळे पुन्हा गारठला
कराड शहरात थंडीमुळे जीम आणि क्रीडांगण रिकामे कार्वे : अलिकडे धकाधकीच्या काळात व्यायामाचे महत्त्व लक्षात आल्यामुळे व्यायामाकडे सर्वांचाच कल वाढत चालला आहे. शहरी भागात मॉर्निंग वॉकबरोबरच, व्यायामशाळेत व्यायाम करणारांची संख्या मोठी दिसते. मात्र सध्या कराड शहरासह ग्रामीण परिसरातही गारठा फारच वाढल्याने अनेकांनी व्यायामाकडे [...]
Satara News : महाबळेश्वर-सातारा रस्त्यावर क्रेटा कार पलटी; प्रवासी किरकोळ जखमी
महाबळेश्वर-केळघर रस्ता अपघातासाठी धोकादायक केळघर : महाबळेश्वर-सातारा रस्त्यावरील आसनी गावच्या हद्दीत रामजीबुवा पुलाचे नव्याने काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे कार पलटी झाली. यामध्ये प्रवासी किरकोळ जखमी झाले.आसनी हद्दीतील जुना रामजीबुवा पूल नुकताच पाडण्यात आला [...]
महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे एमआयएम, गद्दारांना कोणतीही मदत होईल, अशी भूमिका घेणार नाही, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना संजय राऊत असं म्हणाले आहेत. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “आमची […]
Satara News : कोरेगाव वगळता सातारा जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढणार : मंत्री शिवेंद्रराजे भोसले
भाजपचे उमेदवार सातारा तालुक्यातील पंचायत समितीत अर्ज दाखल सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघ वगळता भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सातारा तालुक्यातील भाजपच्या उमेदवारांचा उमेदवारी [...]
Sangli News : सांगलीतील औद्योगिक वसाहतीत पाण्याच्या टाकीवरून पडून गुन्हेगाराचा मृत्यू
सांगलीमध्ये पाण्याच्या टाकीवरून पडून तरुणाचा मृत्यू सांगली : सांगली येथील औद्योगिक वसाहतीतील पाण्याच्या टाकीवरून पडल्याने सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला. राज द्रयाप्पा यादव (वय २५, मूळ रा. पिंपळवाडी, ता. कवठेमहांकाळ, सध्या रा. चिंतामणनगर झोपडपट्टी) असे त्याचे नाव आहे. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद [...]
जिद्द होती म्हणून डोंगराएवढा प्रवास झाला साध्य !
महादेव आणि प्रेमा लिंगवत यांचा ६० वर्षांचा कृतज्ञता प्रवास सावंतवाडी : प्रतिनिधी अवघे दीड वर्षांचे असताना पितृछत्र हरपूनही जिद्द बाळगत भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या वेर्ले (ता. सावंतवाडी, सध्या रा. माठेवाडा सावंतवाडी ) येथील महादेव जानू लिंगवत यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा जीवनपट उलगडला. त्यांचे निकटवर्तीय, सहकारी आणि वेर्ले ग्रामस्थ यांच्या [...]
हिवाळ्यातील खोकल्यावर लिंबू आहे रामबाण उपाय, जाणून घ्या
हिवाळ्यात आपल्याला खोकल्याचा त्रास सुरु होतो. अशावेळी सतत घसा खवखवणे किंवा जुनाट खोकला येत असेल, तर घरी बनवलेले भाजलेला लिंबू हे एक प्रभावी आणि सोपे घरगुती उपाय आहेत. हलका भाजलेला लिंबू, हळद, काळी मिरी आणि मध मिसळून, घशाची जळजळ कमी करतात आणि कफ कमी होतो. तसेच दररोज अशा पद्धतीने लिंबाचे सेवन केल्याने, घशातील त्रास हळूहळू […]
Sangli Politics : सांगलीत भाजपाविरोधात सर्व विरोधक एकत्र, महाविकास आघाडीचा निर्णय
सांगली जिल्ह्यात भाजपाविरोधात एकास एक लढत निश्चित सांंगली : भाजपाविरोधात सर्व विरोधकांनी एकत्रित देण्याचा निर्णय जिल्ह्यात घेतला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रबादी शरत पवार पक्ष, राष्ट्रबादी अजितदादा पवार पश्न आणि पुरोगामी समविचारी पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकत्रित येवून निवडणूक लढविण्याचा [...]
Sangli News : ‘राष्ट्रप्रथम’सांगलीत मानवी साखळीने जिंकली पालकांची मने
मकरसंक्रांतीनिमित्त आप्पासाहेब बिरनाळे शाळेत ‘राष्ट्रप्रथम’ मानवी रचना सांगली: सांगली प्रतिनिधी आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल येथे मकर संक्राती निमित्त मानवी रचना उपक्रम राबवला जातो. यंदा ‘राष्ट्रप्रथम’ असा संदेश मानवी रचनेच्या माध्यमातून देण्यात आला ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, एकात्मतेची भावना व समर्पण भावना जागुत [...]
प्रमोद गावडेंच्या अपक्ष अर्जाने तळवडे मतदारसंघात पक्षनेतृत्वाला आव्हान
न्हावेली /वार्ताहर सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे विद्यमान चेअरमन तथा निरवडे गावचे माजी सरपंच प्रमोद गावडे यांनी आज जिल्हा परिषद तळवडे मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षनेतृत्वाला उघड आव्हान दिले आहे.पक्षाने स्थानिक उमेदवाराला डावलून बाहेरचा उमेदवार लादल्याचा आरोप करत गावडे यांनी बंडाचे निशाण फडकवले असून यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तळवडे [...]
अमेरिकेचा साम्राज्यवादी इतिहास! 200 वर्षांत 8 देशांवर ताबा, आता ग्रीनलँडवर हपापलेली नजर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नजर सध्या ग्रीनलॅंडवर आहे. मंगळवारीच त्यांनी ‘ट्रूथ सोशल’ या अकाऊंटवर अमेरिकेचा नवा नकाशा शेअर केला. त्यात ग्रीनलँडसह व्हेनेझुएला व कॅनडाला अमेरिकेचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे. कोणत्याही भागावर आपला दावा सांगणे हा अमेरिकेचा 200 वर्षे पूर्वीपासूनचा इतिहास आहे. मग ती जमीन विकत घेऊन असो वा त्यावर मालकी हक्क सांगणे असो. […]
दिल्ली-मुंबई नव्हे तर बंगळुरू आहे महिलांसाठी सुरक्षित शहर
महिलांच्या सुरक्षेबाबत हिंदुस्थानातील सर्वात सुरक्षित शहर कोणते याबाबत नवीन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात दिल्ली-मुंबईला मागे टाकत दक्षिण हिंदुस्थानातील बंगळुरूने महिलांच्या सुरक्षेत अव्वल स्थान पटकावला आहे. वर्कप्लेस कल्चर कंसल्टिंग फर्म अवतार ग्रुपच्या महिलांसाठी सुरक्षित टॉप सिटीज चौथ्या अहवालात बंगळुरू नंबर वन ठरले आहे. बंगळुरू महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात अनुकूल शहर ठरले आहे. […]
ICC ODI rankings –विराट कोहलीला धक्का, इंदूरमध्ये शतक ठोकूनही नंबर-1 चा ताज गमावला
टीम इंडियाचा सुपरस्टार खेळाडू विराट कोहली याला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या एक दिवसीय क्रमवारीमध्ये न्यूझीलंडचा आक्रमक बॅटर डॅरेल मिचेल याने विराटला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या एक दिवसीय मालिकेमध्ये न्यूझीलंडने 2-1 असा विजय मिळवला होता. न्यूझीलंडने पहिल्यांदाच हिंदुस्थानमध्येमध्ये एक दिवसीय मालिका जिंकण्याचा कारनामा […]
Sangli News |समीरचे नाव आले तेव्हा सांगली हादरली!
समीर गायकवाडच्या मृत्यूने पानसरे हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत सांगली ( विनायक जाधव ) :कोल्हापूरातील कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या (दि. १६ फेब्रुवारी २०१५) प्रकरणांची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली होती. या तपासात एकदम असा टर्न झाला की यामध्ये प्रमुख संशयित म्हणून [...]
भाजपकडून स्वबळाची राजकीय खेळी तर शिवसेना शिंदे गटात धाराशिवमध्ये शांतता
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने धाराशिव तहसील कार्यालय परिसरात सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते आणि इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत युती-आघाडीबाबत स्पष्टता नसल्याने अनेक उमेदवारांमध्ये प्रचंड धाकधूक निर्माण झाली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ असल्यामुळे बहुतांश पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली होती. युती व आघाडीच्या चर्चा अखेरपर्यंत सुरू असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी खबरदारी म्हणून एक अर्ज अपक्ष म्हणून, तर दुसरा अर्ज पक्षाकडून दाखल केला. भारतीय जनता पार्टीकडून सर्व इच्छुक उमेदवारांना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. भाजपने शेवटपर्यंत अधिकृत उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम ठेवला होता. अखेर दुपारी अडीच वाजता मल्हार पाटील हे पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म घेऊन तहसील कार्यालयात दाखल झाले. मात्र नेमका कोणत्या उमेदवाराला एबी फॉर्म मिळाला, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. काँग्रेस व ठाकरे शिवसेनेचे एबी फॉर्म जमा काँग्रेस पक्षाकडूनही इच्छुक उमेदवारांना एक अपक्ष व एक पक्षाचा अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दुपारी सुमारे दोन वाजून पन्नास मिनिटांनी काँग्रेसचा पक्षनेता एबी फॉर्म घेऊन तहसील कार्यालयात दाखल झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मात्र एबी फॉर्म वाटपात फारसा गोंधळ न करता उमेदवारांना वेळेत फॉर्म देण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी महायुतीबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे धाराशिवकडे दुर्लक्ष सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असतानाच धाराशिव तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून मात्र एकही प्रमुख नेता किंवा कार्यकर्ता उमेदवारी अर्ज दाखल करताना सक्रिय दिसून आला नाही. यासंदर्भात शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवी यांच्याशी संपर्क साधाला असता मी लोहारा- उमरगा येथे आहे. तेथील उमेदवारांचे फार्म भरणे चालू असल्याचे सांगितले. धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 12 गटांपैकी आणि पंचायत समितीच्या 24 गणांपैकी शिवसेना पक्षाकडून आतापर्यंत केवळ 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. अखेरच्या दिवशीही शिवसेनेकडून अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या अत्यल्प राहिल्याने तालुक्यातील शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपची राजकीय खेळी दुसरीकडे भाजपकडून सर्व जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करण्याची राजकीय खेळी दिसून येत आहे. त्यामुळे भाजपने एका गटातून व गणातून 4 ते 5 जणांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे धाराशिव तालुक्यात भाजप व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोनच पक्ष सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे संकेत आहेत. कालपर्यंत, म्हणजे 20 जानेवारीपर्यंत धाराशिव तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी 67 तर पंचायत समितीसाठी 52 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र आज अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने ही संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे काही कार्यकर्ते आणि उमेदवार वेळ संपल्यानंतर गेटवरच अडकल्याचे चित्रही पाहायला मिळाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रेरणादायी मरणोत्तर देहदान; धाराशिवमधील आठवे देहदान
धाराशिव (प्रतिनिधी)- समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे आठवे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे पार पडले.ईटकूर, ता. कळंब येथील 65 वर्षीय कै. आशाबाई गोविंद गंभीरे यांचे उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या जिवंतपणी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार व पूर्वी केलेल्या संकल्पानुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धाराशिव येथे करण्यात आले. कै.आशाबाई गंभीरे व त्यांचे पती गोविंद गंभीरे या वृद्ध दाम्पत्याने जिवंतपणीच देहदानाचा संकल्प केला होता. पत्नीच्या निधनानंतर पती गोविंद गंभीरे यांनी हा संकल्प प्रत्यक्षात उतरवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी मोलाची मदत होणार आहे. या देहदानामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीररचना अभ्यास व संशोधनासाठी उपयुक्त संधी मिळणार असून, भविष्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम होण्यास हातभार लागणार आहे. शरीररचनाशास्त्र विभागाच्या नियोजनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या कार्यात डॉ.स्वाती पांढरे (प्राध्यापक व विभाग प्रमुख, शरीररचनाशास्त्र विभाग), डॉ. विश्वजीत पवार (प्राध्यापक व विभाग प्रमुख,न्यायवैद्यकशास्त्र विभाग), डॉ.सुवर्णा आनंदवाडीकर (सहयोगी प्राध्यापक), डॉ.नितीन भोसले (प्रभारी वैद्यकीय अधीक्षक), डॉ. विवेक कोळगे (सहाय्यक प्राध्यापक, शरीरविकृतीशास्त्र विभाग तथा प्रभारी प्रशासकीय अधिकारी), डॉ.अरबाज ढवळीकर (निवासी वैद्यकीय अधिकारी), अधिसेविका सुमित्रा गोरे, प्रशांत बनसोडे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ),वरिष्ठ लिपिक जीवन गंभीरे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. संपूर्ण प्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी देहदान करणाऱ्या गंभीरे कुटुंबीयांचे विशेष आभार मानून,हे कार्य वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण व प्रशिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे नमूद केले. गंभीरे कुटुंबीयांनी घेतलेल्या या संवेदनशील व समाजहिताच्या निर्णयामुळे सर्वत्र सकारात्मक भावना व्यक्त होत असून, समाजात देहदानाविषयी जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.
अनुसूचित जाती योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा; निधी खर्चात दिरंगाईवर आयोग सदस्यांची नाराजी
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) ॲड. गोरक्ष लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्ह्यातील विविध नगर परिषदांमधील अनुसूचित जाती घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या अनुषंगाने धाराशिव येथे कार्यालयात नगर परिषद परंडा, भूम, वाशी, कळंब व धाराशिव तसेच सहायक आयुक्त,समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत अनुसूचित जाती घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा मागील पाच वर्षांचा आढावा,आर्थिक दुर्बल घटकांवर करण्यात आलेल्या खर्चाची तपासणी,अनुसूचित जातीकरिता प्राप्त निधीचा वापर,कामांची अंमलबजावणी, तसेच लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्यांची स्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.याशिवाय लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सुधार योजना, रमाई घरकुल योजना, अनुकंपा तत्वावरील प्रकरणे व इतर संबंधित बाबींचाही आढावा घेण्यात आला. ॲड.गोरक्ष लोखंडे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सुधार योजना व रमाई घरकुल योजनेसाठी उपलब्ध निधी असूनही अपेक्षित प्रमाणात खर्च न झाल्याबाबत संबंधित नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.तसेच या योजनांच्या कामांबाबत दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आणून देत, निधी तातडीने खर्च करून लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीसाठी नगर परिषद परंडा, भूम, वाशी, कळंब व धाराशिव येथील मुख्याधिकारी उपस्थित होते.तसेच सचिन कवले,सहायक आयुक्त, समाज कल्याण आणि आयुब शेख,वरिष्ठ सहायक यांचीही उपस्थिती होती. या आढावा बैठकीतून अनुसूचित जाती घटकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टांना गती देण्याच्या सूचना लोखंडे यांनी दिल्या.
वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीच्या निमित्ताने श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे झालेल्या विविध स्पर्धांमध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या विविध स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये कुमारी ईश्वरी सुधाकर डोरले हिने प्रथम क्रमांक मिळवला तसेच गीत गायन स्पर्धेमध्ये संतोष चेडे, सुजित कवडे आणि रोहन उंदरे यांच्या समूह गायनाला द्वितीय क्रमांक मिळाला.याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या सर्व विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे डॉ. नेताजी देसाई, डॉ. पार्थराज क्षीरसागर, डॉ. चेतना जगताप मॅडम, प्रा. प्रेरणा पाटील मॅडम व महाविद्यालयातील त्यांना मदत करणारे सर्व प्राध्यापक यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक कदम तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सामाजिक माध्यमांवरील निवेदनातून सत्ताधारी व्यवस्थेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. सामान्य नागरिकांचे आयुष्य असह्य झाले असून संपूर्ण व्यवस्था सत्तेच्या अधीन गेल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी यंत्रणा परस्परांची पाठ थोपटत एकत्र येऊन जनतेचे हक्क पायदळी तुडवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीतल्या एका निवासी भागात घराघरांत गटाराचे पाणी शिरले आहे. त्यासंदर्भात एक […]
Kolhapur News : शीतल फराकटे यांची बंडखोरी; राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का
उमेदवारी डावलल्याने शीतल फराकटे अपक्ष निवडणूक लढवणार सरवडे : कोल्हापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्षा शीतल रोहित फराकटे यांनी बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती. परंतु पक्षाने त्यांची उमेदवारी डावलल्याने अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी अपक्ष उमेदवारी [...]
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेतेपदी माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 199 मधून शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव करून किशोरी पेडणेकर विजयी झाल्या होत्या. शिवसेना भवनात बुधवारी झालेल्या बैठकीत किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) […]
Chandrakant Patil |मंत्री चंद्रकांत पाटील यांची संत बाळूमामा मंदिरास भेट
संत बाळूमामा देवस्थानात चंद्रकांत पाटील यांची विधीवत पूजा सरवडे : महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तथा ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आज आदमापुर ( ता.भुदरगड) येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र संत बाळूमामा मंदिरास सपत्नीक भेट दिली. यावेळी त्यांनी श्री संत बाळूमामाचे विधीवाद [...]
देशी तूप हे आपल्या चेहऱ्यासाठी कसे फायदेशीर ठरते, जाणून घ्या
देशी तूप हे केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाही, तर त्याचे अनेक सौंदर्य फायदे देखील आहेत. तूप हे आपल्या आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे तितकेच ते आपल्या चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर आहे. तूप हे त्वचेला मॉइश्चरायझ करते. त्वचा कोरडी आणि निर्जीव असेल तर देसी तूपाने मालिश करणे हे उत्तम समजले जाते. देशी तुपाने त्वचेला मालिश केल्याने, त्वचेवर चमक देखील […]
अलिबागचा हापूस मुंबईच्या बाजारात, एपीएमसी मार्केटमध्ये पहिली पेटी दाखल
कोकणच्या मातीतून आलेला आणि चवीसाठी ओळखला जाणारा अलिबागचा हापूस अखेर मुंबईच्या बाजारात आला आहे. अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथील आंबा उत्पादक गौरव पाटील यांच्या बागेतील हापूसच्या दोन पेट्या नवी मुंबई एपीएमसीत दाखल झाल्या. अलिबागचा आंबा स्थानिक ग्राहकांबरोबरच पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आहे. वाशी एपीएमसीमार्फत हापूस देश-विदेशातही पोहोचतो. अलिबाग तालुक्यातील आंब्याला मोठी मागणी असते. भातशेतीसोबत आंबा लागवडीकडे […]
करिअर सुरु होण्याआधीच ते उद्ध्वस्त झालेय! ”टीस’च्या विद्यार्थ्यांची कोर्टाकडून कानउघाडणी
माओवाद्यांशी संबंध असल्यामुळे तुरुंगवास भोगलेल्या दिल्लीतील दिवंगत प्राध्यापक जी. एन. साईबाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या ‘टीस’च्या विद्यार्थ्यांची मुंबई सत्र न्यायालयाने कठोर शब्दांत कानउघाडणी केली. तुम्ही करिअरच्या सुरुवातीलाच घोडचूक केली आहे. करिअर सुरु होण्याआधीच तुमचे करिअर उद्ध्वस्त झाले आहे. तुमचे नाव गुन्हेगारी रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे. केवळ इथल्याच पोलिसांकडे नव्हे, तर संपूर्ण देशभरातील पोलिसांकडे तुमची गुन्हेगार […]
kolhapur News : भरधाव दुचाकीची काँक्रिट बॅरिकेटला धडक
पुलाची शिरोलीत भरधाव दुचाकी काँक्रिट बॅरिकेटवर आदळली पुलाची शिरोली : भरधाव दुचाकी कॉक्रिट बॅरिकेटला धडकली. दैव बलवत्तर आणि डोक्यावर हेल्मेट असल्याने दुचाकीस्वाराचा जीव वाचला पण कॉक्रिट बेरिकेटवर लटकलेली दुचाकी बष्यांची प्रचंड गर्दी झाली होती ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास पुलाची शिरोली येथील [...]
Kolhapur Politics |महायुतीची जोड फेव्हिकॉलसारखी घट्ट, महापौर महायुतीचाच –धनंजय महाडीक
महापौर आरक्षण सोडतीकडे कोल्हापूरकरांचे लक्ष कोल्हापुर : गेले दोन दिवस महायुती फुटणार, शिवसेनेला मागील दारातून पाठिंबा देणार असल्याच्या बक्तव्यापासून अफवा पसरवल्या जात आहेत. पण महायुतीत शिवसेना आणि भाजपसह अन्य पक्षांचा जोड हा फेव्हिकॉलसारखा आहे. तो तुटणार नाही. कोल्हापुरात महापौर महायुतीचाच होणार, असे [...]
पुन्हा ‘तारीख पे तारीख’; शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या प्रकरणातसर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’चे सत्र सुरुच राहिले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे बुधवारी शिवसेनेचे प्रकरण सूचीबद्ध करण्यात आले होते. मात्र प्रकरण 37 व्या क्रमांकावर होते. त्यामुळे सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याचे गृहीत धरुन वकिलांनी न्यायालयाला पुढील तारखेबाबत विनंती केली. न्यायालयाने ती विनंती ऐकण्यास नकार देत काही […]
काखेतील काळेपणा कोणत्या कारणांमुळे वाढतो, जाणून घ्या
अंडरआर्म्समधील पिग्मेंटेशन ही एक सामान्य त्वचेची समस्या आहे. या समस्येमुळे अनेक महिला स्लीव्हलेस ड्रेस घालू शकत नाहीत. अंडरआर्म्समधील पिग्मेंटेशनची अनेक कारणे असू शकतात. बरेचजण काखेतला काळेपणा कमी करण्यासाठी रेझर वापरतात. परंतु सतत रेझर वापरल्याने, त्वचा काळवंडते. अनेक महिला या सलूनमध्ये जाण्याचा त्रास टाळण्यासाठी, महिला घरी हेअर रिमूव्हल क्रीम वापरून केस काढतात. क्रीम्स केस सहजपणे काढून […]
Kolhapur News : तेरवाडात सलग चोरीचा धुमाकूळ, दुकान व घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास
कुंंरुडवाड येथे औषध दुकान व घरफोडी कुंंरुडवाड : तैरवाह (ता. शिरोळ) येथील औषध दुकानाचे शटर उचकटून २ लाख २५ हजार रोख व १००० रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे तर गोसावी यांच्या पराचा कडीकोंडा उचकटून २ लाख रुपये रोख [...]
Jammu Kashmir news –केरण सेक्टरमध्ये तणाव; पाकड्यांचा गोळीबार, हिंदुस्थानी लष्कराचे चोख प्रत्युत्तर
जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरण सेक्टरमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तानचे सैन्य समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला आहे. केरण सेक्टरमध्ये 20 आणि 21 जानेवारीच्या दरम्यान रात्री गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ब्लाइंड स्पॉट्स नष्ट करण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराचे जवान अत्याधुनिक कॅमेरे लावत असताना पाकड्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. याला हिंदुस्थानी जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. […]
अदानी समूह झारखंड आणि महाराष्ट्रात करणार सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, दावोसला झाला करार
अदानी समूहाने विमानवाहतूक, स्वच्छ ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात रुपया 6 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचा आराखडा जाहीर केला आहे. ही गुंतवणूक हिंदुस्थानच्या विकास प्राधान्यांशी सुसंगत अशा मोठ्या प्रमाणावरील खासगी भांडवली गुंतवणुकीच्या नव्या टप्प्याचे संकेत देणारी असल्याचे समूहाने स्पष्ट केले आहे. हिंदूने याबाबत वृत्त दिले आहे. दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक […]
सहनशीलतेचा अंत पाहिला जातोय; शिवसेनेच्या प्रकरणाबाबत असीम सरोदे यांची सडेतोड प्रतिक्रिया
>> शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा निकाल अद्याप जाहीर होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.महाराष्ट्रातील साधारणतः साडेबारा कोटी जनता, संपूर्ण जगभरात राहत असलेले मराठी लोक तसेच संविधानाची जाण असलेले आणि लोकशाहीवर प्रेम […]
हिवाळ्यात चेहऱ्यासाठी कोणते मास्क गरजेचे आहेत, जाणून घ्या
आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी काही मास्क हे खूप गरजेचे आहेत. चेहरा सुंदर दिसण्यासाठी, आपण अनेक घरगुती उपायदेखील करु शकतो. खासकरुन चेहऱ्यासाठी लावण्यात येणारे मास्क हे आपण घरच्या घरी अगदी कमी खर्चात करु शकतो. चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्यासाठी, हिवाळ्यात काही मास्क हे लावणे खूप गरजेचे आहेत. त्वचेवर ग्लो यावा म्हणून आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत, […]
त्वचेवर ग्लो यावा म्हणून आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत, वाचा
ऋतू कोणताही असो, त्वचेची काळजी घेणे हे फार गरजेचे आहे. निरोगी चमकदार त्वचा राहण्यासाठी काही पदार्थ हे आपल्या आहारात समाविष्ट करणे गरजेचे आहेत. फळे ही आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी फार महत्त्वाची मानली जातात. कारल्याची भाजी का खायला हवी, जाणून घ्या गोड आणि आंबट फळे – गोड लिंबू, संत्री, लिंबू, द्राक्ष, किवी, मनुका, आवळा आणि बेरी […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत ‘एअर फोर्स वन’ विमानाला उड्डाण केल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे जॉईंट बेस अँड्रूसवर परतावे लागले. विमानातील विद्युत प्रणालीमध्ये अचानक बिघाड जाणवल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी रात्री व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला. ही परिस्थिती गंभीर आपत्कालीन नसली तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानाचे लँडिंग […]
Bigg Boss Marathi 6 राखी सावंत करणार Wild Card एन्ट्री?
बिग बॉस मराठीचे सहावे सिझन सुरू होताच घरात जोरदार राडे व्हायला सुरुवात झाली आहे. तन्वी कोलते, रुतुजा जामदार, करण सोनावणे, दिपाली सय्यद यांनी गेला आठवडा त्यांच्या भांडणांनी गाजवला. इतकं असूनही अद्याप प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीला हवा तसा प्रतिसाद दिलेला नसल्याचे समजते. त्यामुळे आता टीआरपी वाढवण्यासाठी निर्माते बिग बॉस क्विन राखी सावंत हिला शो मध्ये आणणार […]
कांजूर डेपोशिवाय सुरू होणार मेट्रो 6, दैनंदिन देखभालीसाठी MMRDA ने काढली शक्कल
अंधेरी (पश्चिम) येथील स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी दरम्यान धावणारी मेट्रो 6 ही मार्गिका कांजूरमार्ग येथील मेट्रो कार डेपोशिवायच सुरू होण्याची शक्यता आहे. कंजूरमार्ग येथील डेपो पूर्ण होण्यासाठी किमान 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागणार असल्याने, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) एक पर्याय शोधला आहे. त्यानुसार विक्रोळीच्या टोकाला देखभालीसाठी आठ लेनचा उंचावरील (एलिव्हेटेड) कॉरिडॉर […]
कानून के हाथ लंबे होते हैं… असे म्हणतात ते काही खोटे नसल्याचा प्रत्यय दिल्लीतील एका घटनेवरून आला आहे. दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग 48 वर जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या एका 21 वर्षीय माथेफिरूला बेड्या ठोकल्या आहेत. जीटी करनाल महामार्गावर हा माथेफिरू जीवघेणा स्टंट करत होता. विशेष म्हणजे स्कॉर्पिओच्या पाठीमागे ठळक अक्षरांमध्ये ‘दाऊद’ असे लिहिलेले होते. दिल्ली पोलिसांनी […]
घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना पक्षांतरबंदी कायदा, निवडणूक चिन्हांचा वाद, घटनात्मक संस्था, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, राज्यपाल, सभापती यांची भूमिका तसेच सध्याच्या राजकीय स्थितीवर सविस्तर आणि परखड भाष्य केले. आज सर्वोच्च न्यायालयात पक्षांतरबंदी कायदा आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील चर्चा अपेक्षित असल्याने, त्या निमित्ताने राज्यघटनेतील तरतुदी स्पष्ट करण्यासाठी आपण बोलत असल्याचे बापट यांनी सांगितले. […]
‘तडजोड करणारे कधी पराभूत होत नाहीत’; NDA मध्ये पुनरागमन करणाऱ्या नेत्याचे विधान चर्चेत
देशातील राजकीय वातावरणावरून टीका होत असताना आता केंद्रातील सत्ताधारी NDA मध्ये पुनर्प्रवेश करणाऱ्या पक्षाच्या नेत्याचे विधान चर्चेत आले आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. ‘अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगम’ (AMMK) चे प्रमुख टीटीव्ही दिनकरन यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. […]
प्रयागराजमध्ये लष्कराचे ट्रेनी विमान दुर्घटनाग्रस्त, बचावकार्य सुरू
प्रयागराजमध्ये लष्कराचे प्रशिक्षणार्थी विमान दुर्घटनाग्रस्त झाले. प्रशिक्षणादरम्यान विद्यावाहिनी शाळेजवळील तलावात विमान कोसळले. दुर्घटना कशामुळे घडली याबाबत माहिती मिळू शकली नाही. लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. विमानातील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
बोरी पुलाच्या दुरुस्तीकामामुळे वाहतूक कोंडी, नागरिकांचे हाल
कामावर, शाळेत, विविधठिकाणीपोहोचलेउशिरा मडगाव : बोरी पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे सध्या प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तसेच वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काल मंगळवारी सकाळी बोरी पुलावर काम सुरू असल्याने दोन्ही बाजूनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मंगळवारी सकाळी कोणतीही पूर्व कल्पना न देता बोरी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू [...]
सीझेडएमपी मसुदा, नकाशे अद्याप सार्वजनिक नाहीत
पर्यावरणसंचालकसचिनदेसाईयांचीमाहिती पणजी : तमाम नागरिक आणि पर्यावरण गटांनी उपस्थित केलेल्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर 2019चा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याचा (सीझेडएमपी)मसुदा आणि त्याचे नकाशे अद्याप सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत, असे पर्यावरण संचालक सचिन देसाई यांनी स्पष्ट केले आहे. मसुदा उपलब्धतेच्या मुदतीसंबंधी काही गैरसमज निर्माण झाले होते. ते आता दूर करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. पत्रकारांशी [...]
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मार्टिन्स यांचा इशारा : आयोजकांना रात्री 10 नंतर संगीत बंद करावेच लागेल,तक्रारींसाठी भ्रमणध्वनी 8956487938 केला जाहीर पणजी : अमर्याद ध्वनी प्रदूषण झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. तक्रारीसाठी मंडळाने 8956487938 हा मोबाईल नंबर जाहीर केला असून तेथे तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले आहे. मंडळाचे अध्यक्ष लेविन्सन [...]
पणजीत 4 फेब्रुवारीपासून ‘राष्ट्रीय पुस्तक महोत्सव’
मांडवीतीरीपाचदिवसांचाज्ञानसागर: 250 पुस्तकदालनांसहखाद्यपदार्थांचेस्टॉल्स; लेखक, वाचक, प्रकाशक, विक्रेत्यांचीमहापर्वणी पणजी : गोव्यात नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया (एनबीटी) लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या सहकार्याने येत्या दि. 4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान भाऊसाहेब बांदोडकर मैदान, कांपाल पणजी येथे राष्ट्रीय स्तरावरील भव्य पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामुळे गोमंतकीयांना बौद्धिक मेजवानी मिळणार आहे, अशी माहिती लोकमान्य मल्टिपर्पजको-ऑप. सोसायटीचे चेअरमन तसेच [...]
सीमाप्रश्नाच्या दाव्यावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी
त्रिसदस्यीयखंडपीठासमोरदावा: सीमावासियांचेलागलेलक्ष बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या दाव्याची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी बुधवार दि. 21 रोजी होणार आहे. आठ वर्षांनंतर सुनावणी होणार असल्याने महाराष्ट्र सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांनी दाव्याबाबत जलदगतीने सुनावणी व्हावी यासाठी परिश्रम घेतले आहेत. मध्यवर्ती म. ए. समितीने सीमाप्रश्नाच्या दाव्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. वरिष्ठ विधीतज्ञ सी. [...]
दुकानालायेणाऱ्याग्राहकांशीफोनवरबोलल्याचासंशय वार्ताहर/नंदगड कापोली के. जी. (ता. खानापूर) येथे पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या घटनेत किरण अविनाश बाळेकुंद्री (वय 30) हिचा मृत्यू झाला आहे. आपल्या मुलीचा जावयाने मारहाण करून जीव घेतल्याची तक्रार मृत महिलेची आई रंजना जळगेकर (रा. करंबळ) यांनी नंदगड पोलिसात दाखल केली आहे. करंबळ येथील किरण हिचा विवाह कापोली [...]
युट्यूबवर पाहून बारीक होण्यासाठी केमिकल घेतले, काही तासातच होत्याचं नव्हतं झालं
बदलती जीवनशैली, फास्टफूडचे अतिसेवन अशा विविध कारणांमुळे हल्ली तरुणांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. या समस्येवर उपाय करण्यासाठी अनेक जण सोशल मीडियाची मदत घेतात. मात्र सोशल मीडियावर सुचवलेले हे उपाय कधी कधी जीवावर बेततात. अशीच एक घटना तामिळनाडूतील मदुराईत समोर आली आहे. युट्यूबवर व्हिडिओ पाहून वजन कमी करण्यासाठी केमिकलचे सेवन केल्याने काही तासांतच 19 वर्षीय तरुणीचा […]
आता अपार्टमेंट्सनाही मिळणार ई-आस्थी
महानगरपालिकामहसूलविभागाच्याविकासआढावाबैठकीतमहसूलउपायुक्तांचीमाहिती बेळगाव : महानगरपालिकेच्या महसूल विभागाकडून कर वसुलीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न होणे गरजेचे आहेत. सध्याची परिस्थिती पाहता केवळ 60 टक्केच कर वसूल होत असून 40 टक्के कर कसा वसूल होईल, यासाठी रूपरेषा आखणे आवश्यक आहे. सकाळच्यावेळी गल्लोगल्ली भेट देऊन कर थकविलेल्यांना विचारणा करावी, तसेच ज्या कुणाचे पीआयडी नाहीत त्यांना पीआयडी द्यावेत, ई-आस्थीसाठी अर्ज केलेल्यांना सर्व्हरडाऊन असल्याचे [...]
खासगी वाहनांचे पार्किंग थांबविण्यासाठी खोदली चर
कॅन्टोन्मेंटकडूनउपाययोजना: फूलमार्केटच्याजागेचाविकास बेळगाव : किल्ला भाजी मार्केट परिसरात खासगी वाहनांचे पार्किंग केले जात होते. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डकडून रस्त्याशेजारी चर मारून खासगी वाहनांचे पार्किंग थांबविण्यात आले आहे. भरतेश स्कूलसमोरील जागेत फूल मार्केट होणार असल्याने खासगी पार्किंग थांबविण्यात आले आहे. यामुळे कोणतेही शुल्क न देता कॅन्टोन्मेंटच्या जागेमध्ये वाहने पार्किंग करण्याला ब्रेक लागला आहे. कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनकाळात [...]
जागतिक स्तरावर घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींचे पदसाद हिंदुस्थानी शेअर बाजारावर उमटत आहेत. त्यामुळे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही घसरणीचे सत्र सुरुच राहिले. बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1000 अंकांना कोसळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 25 हजारांची पातळी तोडून खाली गेला. बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास सेन्सेक्स 945.14 अंकांनी अर्थात 1.15 टक्क्यांनी घसरून 81,235.33 […]
भिवंडी-मनोर मार्ग बनला मृत्यूचा सापळा, ठेकेदाराने सुरक्षेच्या उपायाकडे दुर्लक्ष केल्याने अपघात वाढले
भिवंडी-वाडा-मनोर या मुख्य मार्गाचे काम सुरू असताना ठेकेदार कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. दुचाकी घसरून अवजड वाहनांखाली सापडल्यामुळे तीन तरुणांना वेगवेगळ्या अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. भिवंडी-वाडा-मनोर मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. […]
शिवप्रतिष्ठानची गडकोट मोहीम 23 पासून
बेळगावमधून शेकडो धारकरी होणार रवाना बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानवतीने यावर्षीही गडकोट मोहिमेचे आयोजन केले आहे. भिडे गुरुजींच्या आदेशानुसार ही गडकोट मोहीम लोहगड ते भीमगड (भीवगड) मार्गे एकवीरा देवी अशी होणार आहे. प्रत्येक वर्षी यामध्ये बेळगावचे हजारो धारकरी सहभागी होत असतात. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांतून शेकडो धारकरी गडकोट मोहिमेत सहभागी होतात. देव, देश अन् धर्मासाठी [...]
स्वामी समर्थ आराधना केंद्रात पालखीचे जल्लोषात स्वागत
बेळगाव : स्वामी समर्थांच्या पालखीचे मंगळवारी सायंकाळी हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथून महाद्वार रोड येथील स्वामी समर्थ आराधना केंद्र येथे आगमन झाले. स्वामी समर्थ आराधना केंद्राचे नारायण पाटील, सुनील चौगुले आणि इतर भक्तांनी जल्लोषात स्वागत केले. ज्ञानेश्वरी भजनी मंडळ हंदिगनूर यांनी टाळ मृदंगाच्या गजरात वातावरण उत्साही बनविले. उपस्थितांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. मार्केटचे पोलीस निरीक्षक जे. [...]
मागील वर्षात 85.91 टक्के महसूल वसुलीचे उद्दिष्ट साध्य
महापालिकेतीलमहसूलविभागाच्याबैठकीतमाहिती: चालूवर्षी100 टक्केवसुलीचेउद्दिष्ट बेळगाव : महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे कर वसुलीत घट होत आहे. महसूल चांगल्या पद्धतीने जमा न झाल्यास विकासकामे कशी राबवावीत, आतापर्यंत किती महसूल जमा झाला आहे, अशी विचारणा महसूल विभागाच्या आढावा बैठकीत नगरसेवकांनी केले. त्यावेळी 2024 -25 या वर्षात 85.91 टक्के इतका महसूल जमा झाला आहे, असे महसूल उपायुक्त डॉ. [...]
निवडणूक संपली; वसुली जोरात सुरू, मालमत्ता करातून ठाणे पालिकेला लक्ष्मीदर्शन
महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपताच ठाणे पालिका प्रशासनाने थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी बिलांच्या वसुलीला जोरदार सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून तिजोरी भरण्यासाठी पालिकेने मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत मालमत्ता कर तब्बल ५७३ कोटी २५ लाख तर पाणीपट्टी केवळ ७३ कोटी १३ लाखांची वसुली झाली आहे. ठाणे महापालिकेने२०२५-२६ […]
मनपाच्या अशोकनगर विभागीय कार्यालयात अनागोंदी कारभार
कार्यालयाचीचौकशीकरण्याचीमागणी, बैठकीतअधिकाऱ्यांचेकाढलेवाभाडे बेळगाव : महापौर मंगेश पवार यांनी मंगळवारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात आयोजित केलेल्या महसूल विभागाच्या बैठकीत नगरसेवकांनी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र असमाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे अशोकनगर येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप केला. यामुळे अशोकनगरच्या कार्यालयातील कामकाजांबाबत चौकशी करावी, अशी मागणी बैठकीत सरकारनियुक्त सदस्य डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी केली. महापालिकेच्या [...]
ज्योतीनगर-गणेशपूर भागात भटक्या कुत्र्यांचा मोठा उपद्रव
कुत्र्यांचा बंदोबस्त करा : ता.पं. अधिकाऱ्यांना निवेदन वार्ताहर/हिंडलगा बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या ज्योतीनगर (गणेशपूर) या भागात गेले दोन महिने भटक्या कुत्र्यांचा मोठा उपद्रव नागरिकांना झाला आहे. अलीकडे या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील बालकांवर कुत्र्यांनी बऱ्याचवेळा हल्ले करून जखमी केले आहे. या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या [...]
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष देण्याची मागणी
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सध्या विविध विकासकामे सुरू असून या पार्श्वभूमीवर पत्रकारांना काम करण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव जाणवत आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पत्रकारांसाठी स्वतंत्रखोली उपलब्ध करून देण्याची पत्रकारांतर्फे मागणी केली आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. विभागीय बैठका, शासकीय कार्यक्रम तसेच विविध महत्त्वाच्या बैठकींच्या वेळी पत्रकार आणि पॅमेरामनना पॅमेरे व इतर महागडी [...]
ओल्ड पी. बी. रोडवरील बॅरिकेड्सला तीव्र विरोध
स्थानिकरहिवासी, व्यापारीआक्रमक, आमदारआसिफसेठयांच्याकडूनपाहणी बेळगाव : रहदारी पोलिसांकडून अलीकडेच मार्केट पोलीस स्थानक ते कीर्ती हॉटेलपर्यंत बॅरिकेड्सचे कडे घालण्यात आले आहे. मात्र यामुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांची गैरसोय होत आहे. सदर बॅरिकेड्स हटविण्यात यावीत, अशी मागणी करूनदेखील पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे परिसरातीलसंतप्त व्यापारी व रहिवासी बॅरिकेड्सच्या ठिकाणी जमा झाले. आमदार आसिफ सेठ यांनी घटनास्थळी भेट देऊन [...]
सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी सुषमा अंधारे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.
पुन्हा नवी तारीख; शिवसेनाप्रमुखांच्या शताब्दी जयंती दिवशी होणार शिवसेनेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी
महाराष्ट्रातील जनतेसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा नवी तारीख दिली. सरन्यायाधीश सुर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शिवसेनेची पुढील सुनावणी शुक्रवारी 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता घेणार असल्याचे जाहीर केले. शुक्रवारी 23 जानेवारी, 2026 रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून या दिवसापासून […]
पाईपलाईन खोदाईमुळे कंग्राळी बुद्रुकची बससेवा विस्कळीत
नागरिकांतूनसंताप: दोन्हीकंत्राटदारांनीएकाचवेळेसकामसुरूकेल्यानेग्रामस्थांनात्रासदायक वार्ताहर/कंग्राळीबुद्रुक दोन्ही कंत्राटदारांनी एकाच वेळेस पेव्हर्स बसविणे, रस्त्याची खोदाई व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन घालणे, खोदाई केलेली माती टाकल्यामुळे कंग्राळी बुद्रुक येथील चव्हाट गल्लीच्या पुढील मुख्य रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी दोन्ही बाजूने होणारी गावातील बससेवा विस्कळीत झाल्यामुळे शालेय विद्यार्थी, नोकदार व प्रवासीवर्गाचे हाल होत आहेत. हेच काम जर दोन्ही कंत्राटदारांनी बोलून घेऊन [...]
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलल्या, सुधारित वेळापत्रक जाहीर
महानगरपालिका निवडणुकानंतर राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. त्यामुळे या कालावधीत होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी 2025 सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक विद्यापीठाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केले. याआधी महानगरपालिका निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांमुळे पुन्हा त्यात सुधारणा करण्यात […]
कडोली ग्राम पंचायतीवर महिला मजुरांचा मोर्चा
जीरामजीयोजनारद्दकरूननरेगाहेनावकायमकरण्याचीमागणी: कामगारांनारोजगारदेण्यासाठीनिवेदन वार्ताहर/कडोली जी रामजी योजना रद्द करून नरेगा हे नाव कायम करावे, कामगारांना कामे द्यावीत, या मागणीसाठी कडोली ग्राम पंचायत क्षेत्रातील मजुरांनी मंगळवारी ग्राम पंचायतीवर मोर्चा काढून निवेदन दिले. केंद्र शासनाने नरेगा योजनेचे स्वरुप बदलून जी राम जी योजनेत रुपांतर केल्याने या योजनेतल मजुरांना वेळेत काम मिळत नाही. तसेच अनेक समस्यांमुळे मजुरांना आर्थिक नुकसान [...]
डोंबिवलीत घरगुती गॅसचा भीषण स्फोट; पाचजण जखमी, खिडक्यांचा चक्काचूर, अडीचशे मीटरपर्यंत हादरा
डोंबिवलीच्या नवनीतनगर संकुलातील एका सदनिकेत गॅस गळतीमुळे सोमवारी मध्यरात्री भीषण स्फोट झाला. या स्फोटात पाचजण होरपळले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की इमारतीतील काही घरांच्या खिडक्यांच्या काच्या फुटल्या तसेच अडीचशे मीटरपर्यंत हादरा बसला. हा धमाका नेमका कसला झाला या विचाराने अनेकांनी घरातून बाहेर पळ […]
सफाई कर्मचाऱ्यांची भरती करूनही शहरात कचऱ्याची समस्या का?
महानगरपालिकेतीलआरोग्यविभागाच्याबैठकीतनगरसेवकांचासवाल: नाल्यांजवळसीसीटीव्हीबसवा बेळगाव : शहर स्वच्छतेचा ठेका नवीन ठेकेदाराला देण्यात आल्यापासून सफाई कर्मचाऱ्यांची भरती करून घेण्यात आली आहे. तरी देखील प्रभागांमधील कचऱ्याची समस्या का कमी होत नाही? सध्या उपलब्ध असलेली स्वच्छता निरीक्षकांची संख्या अत्यंत कमी असल्याने तातडीने स्वच्छता निरीक्षकांची भरती करून घेण्यासंदर्भात सरकारला पत्रव्यवहार करा, अशी मागणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी मंगळवारी महापालिकेत झालेल्या आरोग्य [...]
बेकायदेशीर दारूविक्रीला आळा घाला
आमदारभालचंद्रजारकीहोळींनीकेलीअधिकाऱ्यांनासूचना बेळगाव : अरभावी मतदारसंघात बेकायदेशीर दारूविक्री राजरोसपणे सुरू असून याला आळाघालण्यासाठी आवश्यक ते उपक्रम हाती घ्यावेत, अशी सूचना आमदार व बेमुलचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली. यादवाड (ता. मुडलगी) येथे सोमवारी (दि. 19) झालेल्या मुडलगी व गोकाक तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. तालुक्यातील जनतेने आंदोलन छेडण्यापूर्वी दारू विरोधात कारवाई हाती [...]
कल्याण पालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी उमेश बोरगावकर
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळा-साहेब ठाकरे) पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. पालिकेतील गटनेत्याची निवड करण्यासाठी आज नवनियुक्त नागरसेवकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेना गटनेतेपदी उमेश बोरगावकर यांची सर्व सहमतीने निवड करण्यात आली. कल्याण पश्चिम येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला उमेश बोरगावकर, रोहन कोट, संकेश भोईर, विशाल गारवे, नीलेश खंबायत, […]
पालघरमध्ये गुजराती फलक लावले जात असून आदिवासी मराठी वाचू शकत नाहीत का, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच लाल वादळात जर भगवं वादळ मिसळलं तर महाराष्ट्राच्या सरकारला फार मोठं आव्हान उभं राहिल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, पालघरचा हा […]
कल्याणमध्ये शिवसेनेच्या शिलेदारांची जोरदार झुंज, आठ मतांनी झालेल्या पराभवाची मोहनेकरांना चुटपूट
कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिंदे गटाच्या सत्तेच्या मग्रुरीला जोरदार चपराक देणारी ठरली. सरकारी यंत्रणा, गुंडगिरी आणि पैसा ओतूनही भाजप आणि शिंदे गटाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. याउलट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिलेदारांनी जोरदार झुंज देत ११ जागा जिंकल्या, तर जवळपास १० जागावर ३०० ते १५०० मतांनी निसटता पराभव झाला. प्रभाग चारमध्ये तर […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य आणि देशातील सध्याच्या राजकीय, औद्योगिक व प्रशासकीय घडामोडींवर जोरदार टीका केली. गट म्हणून नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट करतानाच त्यांनी दावोस दौरे, महापौर निवडणूक, गुंतवणूक दावे, पालघरचा प्रश्न, शिंदे गट, भाजप नेतृत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि निवडणूक आयोग व […]
>> संदीप जाधव मराठी भाषा दिनाला जेमतेम महिना उरला असतानाच बोईसरमध्ये ‘आपल्याच घरात हाल सोसते मराठी..’ अशी दयनीय स्थिती दिसून आली आहे. गिरनोली ग्रामपंचायत हद्दीतील घरांचे नाव व पत्तेच परप्रांतीय ठेकेदाराने बदलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरांच्या पाट्यांवर अशुद्ध लेखन केले असून नाव वाचताही येत नाही. आपले स्वतःचेच नाव चुकीच्या पद्धतीने लिहिल्याचे बघून घरमालकांवर […]
क्रिकेटनामा –विश्वचषकाचं काय होणार?
संजय कऱ्हाडे टी-ट्वेंटीचा आदळआपट आजपासून सुरू होतेय. अन् माझी खात्री आहे, गंपू गंभीर धास्तावलेला असेल! ‘वन डे मालिका गमावल्यानंतर आता टी ट्वेंटी मालिकाही हरलो तर,’ या प्रश्नाने त्याला भंडावून सोडलं असणार. पण त्याच्याच धरसोड वृत्तीमुळे आज वन डे क्रिकेटमध्ये आपली तश्रीफ लाल झाली आहे. पाच सामन्यांची ही मालिका वर्ल्ड कपच्या अनुषंगाने महत्त्वाची! अर्थात, टी-ट्वेंटी विश्वचषक […]
गूगल मॅपने धोका दिला, दुचाकीस्वार 40 फूटावरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी
गूगल मॅपवर रस्ता शोधणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. निर्माणाधीन पुलावरून दुचाकीसह 40 फूट खाली कोसळल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अन्य मित्र यात बचावले. मध्य प्रदेशातील खंडवा येथे ही घटना घडली. जखमी तरुण खालवा येथून खरगोणकडे परतत होते. खंडवा येथे पोहचल्यानंतर त्यांनी गूगल मॅप चालू […]
हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 27 वर्षांच्या गौरवशाली आणि ऐतिहासिक कारकिर्दीनंतर ‘नासा’मधून निवृत्ती घेतली आहे. 27 डिसेंबर, 2025 रोजी त्या अधिकृतरित्या निवृत्त झाल्याची माहिती ‘नासा’ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सुनीता विल्यम्स मानवी अंतराळ मोहिमांमधील एक अग्रगण्य नाव आहे. अंतराळ स्थानकावरील त्यांच्या नेतृत्वाने भविष्यातील शोधमोहिमांना आकार दिला असून पृथ्वीच्या खालच्या कक्षेतील व्यावसायिक मोहिमांचा मार्ग मोकळा केला […]
अनिकेत तेंडोलकर यांनाच पं.स.ची उमेदवारी मिळावी
झाराप पं .स.मधील कार्यकर्ते – ग्रामस्थ एकवटले ; मेळावा घेऊन केले शक्तीप्रदर्शन. कुडाळ – झाराप पंचायत समिती मतदारसंघात अनिकेत तेंडोलकर यांना महायुतीची उमेदवारी मिळाली पाहिजे,या मागणीसाठी झारापवासीयांसह पं .स.मतदार संघातील कार्यकर्ते व ग्रामस्थ सोमवारी सायंकाळी उशिरा मोठ्या संख्येने एकवटले आणि एक प्रकारे शक्तीप्रदर्शन केले.अनिकेत तेंडोलकर हेच आमचे उमेदवार आहेत.त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार करीत [...]
विश्वचषकाची रंगीत तालीम आजपासून, हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यातील पहिला-टी ट्वेंटी सामना नागपुरात
आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप अवघ्या दोन आठवडय़ांवर येऊन ठेपला असताना हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका म्हणजे दोन्ही संघांसाठी अंतिम रंगीत तालीमच ठरतेय. जसं परीक्षेआधी सराव परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा अंदाज घेतला जातो, तसंच या मालिकेतून विश्वचषकातील आव्हानांची चाचपणी केली जाणार आहे. बुधवारी व्हीसीए स्टेडियमवर मालिकेचा पडदा उघडतोय. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थान आणि मिचेल सँटनरच्या […]
बेळगाव-म्हैसूर यांच्यात आज अंतिम लढत
मिनीऑलिम्पिकफुटबॉलस्पर्धा बेळगाव : तुमकूर येथे कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना व कर्नाटक ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मिनी ऑलिम्पिक आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने उत्तर कनडा संघाचा 2-1 असा पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली. तुमकूर येथे सुरू असलेल्या साखळी स्पर्धेत पहिल्या सामन्यात बेळगाव संघाने दावणगिरी संघाचा 3-0 असा पराभव केला. 15 व्या [...]
क्रीडा स्पर्धेत बेळगावला तीन पदके
बेळगाव : कर्नाटक राज्य सरकार, कर्नाटक अॅथलेटिक्स असोसिएशन बेंगळूर आणि कर्नाटक क्रीडा युवजन खाते यांच्या वतीने तुमकूर येथे मिनी ऑलिम्पिक स्पर्धा दि. 19 ते 22 जानेवारी या कालावधीत महात्मा गांधी क्रीडांगण येथे चालू आहेत. वैभवी बुद्रुक, अपूर्वा नाईक, स्मिता काकतकर, नकोशा मगनाळकर या खेळाडूनी 4100 रिले स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तसेच अपूर्वा नाईकने 100 मी. अडथळा [...]
विनोद तावडे, आशीष शेलार यांच्यावर नवी जबाबदारी
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशीष शेलार यांची तेलंगणातील महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी ही घोषणा केली. राजस्थान भाजपचे माजी अध्यक्ष अशोक परनामी व राज्यसभा खासदार रेखा शर्मा हे शेलार यांच्यासोबत सहप्रभारी म्हणून काम पाहतील, तर चंदिगड महापालिका महापौर निवडणुकीचे निरीक्षक म्हणून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद […]
कराटेमध्ये बेळगाव सर्वसाधारण विजेता
बेळगाव : नेहरू इनडोअर स्टेडियम, शिमोगा येथे सह्याद्री शिमोगा कराटे असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय खुल्या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेने उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेला सर्वसाधारण चॅम्पियनशिपचा बहुमान मान देऊन गौरविण्यात आले. या राष्ट्रीय स्पर्धेत सुमारे 800 खेळाडू सहभागी [...]
बेळगाव : काकतीवेस येथील मॉडर्न जीमच्या सभागृहात बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटेनेच्या मान्यतेने मराठा मंदिरच्या सभागृहात मंगळवार दि. 27 जानेवारी रोजी होणाऱ्या मराठा युवक संघ आयोजित 60 व्या बेळगाव जिल्हास्तरीय ‘बेळगाव श्री व बेळगाव हर्क्युलस’ शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या चषकांचे अनावरण करण्यात आले. यंदा या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणारे चषक मॉडर्न जीमचे संचालक [...]
इंद्रायणीचे पाणी धोकादायक पातळीवर! नागरिकांचे आरोग्य धोक्यात; माशांचाही मृत्यू
नदीशेजारील भागातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदी सातत्याने फेसाळत असून प्रदूषणाचे हे चित्र आता अधिकच भयावह झाले आहे. गेल्या काही दिवसांत नदीतील फेसाचे प्रमाण वाढल्याने पाण्यातील माशांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे नदीकाठी तीव्र दुर्गंधी पसरली असून, इंद्रायणी काठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातून जातानाही दुर्गंधी येत असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत […]
बीडीडीवासीयांना दरमहा 30 हजार रुपये भाडे मिळणार, म्हाडाने शासनाकडे पाठवला प्रस्ताव
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दरमहा 30 भाडे देण्याबाबतचा प्रस्ताव म्हाडाने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. सद्यस्थितीत बीडीडीतील रहिवाशांना म्हाडाकडून दरमहा 25 हजार भाडे देण्यात येते. वाढती महागाई लक्षात घेता भाडेवाढ करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून वारंवार म्हाडाकडे करण्यात येत होती. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास […]

29 C