वैभव सूर्यवंशीला अटक करा, अंतिम सामन्यातील फटकेबाजीनंतर क्रिकेट बोर्डाची धक्कादायक मागणी
अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने तडाखेबंद फलंदाजी केली. 15 षटकार, 15 चौकारच्या जोरावर वैभवने 80 चेंडूत 175 धावा ठोकल्या. वैभवच्या या स्फोटक फलंदाजीने संपूर्ण क्रिडा विश्वास खळबळ उडवली. त्यादरम्यानच आईसलँड देशाच्या क्रिकेट बोर्डाने एक मजेशीर मागणी केली आहे. Someone arrest Vaibhav Sooryavanshi right now. This violence on the […]
Under 19 World Cup –टीम इंडियाचा षटकार! सहाव्यांदा पटकावला विश्वचषक; इंग्लंडचा दणदणीत पराभव
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजी व आरएस अंबरिशचा भेदक मारा याच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला नमवत अंडर 19 च्या विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 100 धावा राखून पराभव केला.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५के डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत एकेरीत चीनच्या फेंग्रान तियान हिने मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला. मुंबई येथील एमएसएलटीएच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित ऑस्ट्रियाच्या लिली टॅग्गीर हिने लात्वियाच्या दुसऱ्या […]
Amravati Corporation –भाजपच्या महापौरांना AIMIM च्या नगरसेविकेचा पाठिंबा, पक्षातून हकालपट्टी
अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आज एक अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित राजकीय घडामोड पाहायला मिळाली. भाजपचे कट्टर विरोधी मानल्या जाणाऱ्या AIMIM च्या नगरसेविकेने थेट भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकारानंतर AIMIM ने संबंधित नगरसेविकेवर कडक कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. नेमके काय घडले? अमरावती महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे श्रीचंद […]
युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने ‘वर्स्ट ऑफ द वर्स्ट’ नावाची एक नवीन वेबसाइट सुरू केली आहे. त्यात अटक केलेल्या आणि दोषी ठरलेल्या “गुन्हेगार बेकायदेशीर परदेशी नागरिकांची” सार्वजनिकपणे यादी देण्यात आली आहे. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, यादीमध्ये दोषी व्यक्तींची नावे, छायाचित्रे, गुन्हे आणि राष्ट्रीयत्व यांचा समावेश आहे. सध्या, या साइटवर 89 हिंदुस्थानींचा समावेश आहे. सोशल मीडियावर […]
हा अपघात नाही ही एका बेजबाबदार सरकारने केलेली हत्या, राहुल गांधी यांची टीका
दिल्लीत खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे एका बांधकामाच्या ठिकाणच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून एका कारचालकाचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनांवरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ”हा अपघात नाही ही एका बेजबाबदार सरकारने केलेली हत्या’ अशी टीका त्यांनी Xवर केलेल्या पोस्टमधून […]
Satara News : साताऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा
साताऱ्यात पाण्यात माती, गाळ व दुर्गंधी; सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात सलग दुसऱ्या दिवशी गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नळाद्वारे येणारे पाणी पिण्यायोग्य नसून [...]
Satara News : पाटण तालुक्यातील येराड गावात शेणकीत अडकला रानगवा
येराड गावात मध्यरात्री रानगव्याचा थरार पाटण : पाटण तालुक्यातील येराड गावातील गणेश साळुंखे यांच्या घराशेजारी शेण टाकण्यासाठी तयार केलेल्या शेणकीत मंगळवारी रात्रीच्या सुमारास एक रानगवा अडकून पडला. बुधवारी सकाळी ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने खळबळ उडाली. येराड येथील [...]
Satara Crime : साताऱ्यात कुख्यात ‘डीडी गँग’मधील सहा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांची कडक कारवाई सातारा : सातारा शहरातील शाहूपुरी परिसरात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे सातत्याने करणाऱ्या कुख्यात ‘डीडी गैंग’मधील सहा सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी [...]
रत्नागिरीत पार्किंगमध्ये उभ्या तीन कार जळून खाक रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे भर वस्तीत कार पार्किंग मध्ये भीषण आगीची घटना शुक्रवारी सकाळी पाहायला मिळाली . येथील ” बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये तीन गाड्यांनी एका मागोमाग मोठा [...]
Miraj News : कुपवाड रोडवरील लक्ष्मी देऊळ परिसरातील घराला भीषण आग
कुपवाड डडको कॉलनीत घराला आग कुपवाड : कुपवाड रोडवरील लक्ष्मी देऊळ डडको कॉलनी परिसरातील एका निवासी घराला गुरुवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण समजले नाही. मात्र, [...]
अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीने तडाखेबंद फलंदाजी करत 80 चेंडूत 175 धावा ठोकल्या. यात त्याने 15 षटकार व 15 चौकरही मारले. सुरुवातीपासून धुवाँधार बॅटिंग करणाऱ्या वैभवने गोऱ्या साहेबांची गोलंदाजी फोडून काढत पहिल्या 30 चेंडूतच 150 धावा केल्या होत्या. 1⃣7⃣5⃣ runs 8⃣0⃣ balls 1⃣5⃣ fours & 1⃣5⃣ sixes A […]
Miraj News : मिरजमध्ये विचित्र अपघात; खडीवाहू डंपरने होंडा सिटीला दिली जोरदार धडक
मिरजमध्ये मिशन रुग्णालयासमोर खडीवाहू डंपरची होंडा सिटीला धडक मिरज : मिरज शहरातील मिशन रुग्णालयासमोर मंगळवारी दुपारच्या सुमारास विचित्र अपघाताची घटना घडली. खडी वाहतूक करणाऱ्या लोड डंपरने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे होंडा सिटी कार डिव्हायडरलगत काही अंतर फरफटत गेली. डिव्हायडरलगत एकाच दिशेने [...]
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट, निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी या १० पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. दरम्यान मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्व मतदान पथके आज […]
अमेरिका आणि इराणमधील तणाव युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. अशातच अमेरिकन दुतावासाने आपल्या नागरिकांना त्वरीत तेहरान सोडण्याची सूचना केली आहे. अमेरिकन दुतावासाकडून यासंदर्भात आपल्या नागरिकांना अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. दुसरीकडे इराण सरकारने सुरक्षेत वाढ करत अनेक ठिकाणी रस्ते बंद केले आहेत. विमान प्रवासावरही मर्यादा आणण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीमुळे कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका […]
आधी हात जोडले नंतर 17 व्या मजल्यावरून उडी घेतली, सोलापूरात प्रसिद्ध उद्योपतीने जीवन संपवले
सोलापुरातील विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने शहर हादरले आहे. मुलतानी बेकरीचे मालक व प्रसिद्ध उद्योगपती सुनील सदारंगानी (वय ५९) यांनी सतराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सदारंगानी हे शुक्रवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास पनाश अपार्टमेंटच्या सतराव्या मजल्यावर गेले. तिथे आधी त्यांनी हात जोडून प्रार्थना केली. त्यानंतर ते खाली बसले व […]
महिलेच्या परवानगीशिवाय तिच्यावर मातृत्व लादू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण मत
एखाद्या महिलेला तिच्या संमतीशिवाय आई होण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. कोणत्याही महिलेवर तिच्या परवानगीशिवा, तिच्या इच्छेशिवाय मातृत्व लादता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीला ३० आठवड्यांची गर्भधारणा संपवण्याची म्हणजेच गर्भपाताची परवानगी दिली आहे. न्यायालयाने असे म्हटले आहे की, ते मुलीला तिची गर्भधारणा पूर्ण करण्यास भाग पाडणार नाही. […]
मालवणात 111 मतदान केंद्रावर होणार मतदान
मतदान यंत्रे मतदान केंद्रांवर रवाना : 6 जिल्हापरिषद व 11 पंचायत समिती जागांसाठी निवडणूक : तालुक्यात 74,729 मतदार मालवण | प्रतिनिधी मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती जागांसाठी शनिवार 7 फेब्रुवारी रोजी 111 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात बारा झोनल अधिकाऱ्यांसह [...]
जिल्ह्यात 55 जिल्हा परिषद गट व 110 पंचायत समिती गण निवडणुकीसाठी सज्ज
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 55 गट व पंचायत समितीच्या 110 गण यासाठी शनिवार दि. 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून, जिल्ह्यात 1589 कंट्रोल युनिट व 3600 बॅलेट युनिट 1308 मतदान केंद्रावर पोहोच केले आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवडणूकीची पूर्ण तयारी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. धाराशिव 274 मतदान केंद्र, तुळजापूर 230 मतदान केंद्र, उमरगा 196 मतदान केंद्र, लोहारा 100 मतदान केंद्र, कळंब 181 मतदान केंद्र, वाशी 73 मतदान केंद्र, भूम 124 मतदान केंद्र, परंडा 130 मतदान केंद्र या प्रमाणे जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्राची संख्या 1308 आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 15 टक्के राखीव सह केंद्राध्यक्ष म्हणून 1505 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मतदान अधिकारी 1, 2, 3 प्रत्येकी 1505 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात निवडणुका शांततेत होण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणी संपेपर्यंत 163 कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान मशीन यंत्रासह पोहोचण्यासाठी निवडणूक विभागाने धाराशिव एसटी विभागाला 158 बसेस उपलब्ध करून देण्याच्या सुचना दिल्या आहेत. या बसेसना जीपीएस प्रणाली लावण्यात आली आहे.
धाराशिव (प्रतिनिधी)- आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव यांनी उल्लेखनीय कामगिरी करत नविन वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.या योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांत एकूण 2,483 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून शासनाकडे तब्बल 3 कोटी 74 लाख 25 हजार 211 रुपये इतकी विमा रक्कम जमा झाली आहे. या योजनेतर्गत सन 2023 मध्ये 861 रुग्णांवर,सन 2024 मध्ये 1,050 रुग्णांवर तर सन 2025 मध्ये लक्षणीय वाढ होऊन एकूण 2,483 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.ही आकडेवारी नविन वैद्यकीय महाविद्यालयांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव यांची असून रुग्णालयाच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचे द्योतक आहे. या यशामागे अधिष्ठाता डॉ.शैलेन्द्र चौहान यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ, डॉ.स्मिता गवळी व अधिसेविका यांचे काटेकोर नियोजन, प्रशासन व समन्वय महत्त्वाचा ठरला.अधिष्ठाता यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षात 2,483 रुग्णांना या योजनेचा मोफत लाभ मिळाला. मेडिसीन, सर्जरी, बालरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, ईएनटी, ॲनस्थेसिया, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री व मायक्रोबायोलॉजी या सर्व विभागांचे या यशात मोलाचे सहकार्य लाभले. तसेच विभाग प्रमुख डॉ. प्रविणकुमार गोवंदे,निवासी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय समन्वयक डॉ. दत्ता चौरे व डॉ.साजीद शेख, डेटा एन्ट्री ऑपरेटर सत्यजित मुळे, सदाशिव कांबळे व सारिका शिंगाडे,तसेच आरोग्य मित्र व स्टाफ नर्सेस यांनी सातत्याने मेहनत घेतली. योजनेचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या मार्गदर्शनामुळे ही योजना अधिक प्रभावीपणे सामान्य रुग्णांपर्यंत पोहोचली.सध्यस्थितीत रुग्णालयात आधुनिक उपचार यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात आली असून प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स,नियमित वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून दररोज रुग्ण तपासणी व उपचार समाधानकारक पद्धतीने सुरू आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून उपचारांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांमध्येही रुग्णालयाचा उत्स्फूर्त सहभाग असून समाजात आरोग्यविषयक जनजागृतीत रुग्णालयाची महत्त्वाची भूमिका आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरातून शस्त्रक्रिया व विविध आजारांवरील उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण येथे दाखल होत आहेत.उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून रुग्णालय व्यवस्थापन रुग्णांना मोफत सेवा देण्यासाठी सतत कार्यरत आहे.शासनाच्या योजनांचा लाभ रुग्णांना सहज मिळावा यासाठी यंत्रणा सदैव सतर्क ठेवून योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जात आहेत.यामुळेच नविन असले तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव हे कार्यक्षमतेत अव्वल ठरले आहे.
बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
धाराशिव (प्रतिनिधी)- बौद्धिकदृष्ट्या अक्षम आणि मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद व नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय, खाणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय, खाणापूर येथे करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मानसिक आजार व बौद्धिक अक्षमता असलेल्या व्यक्तींसाठी शासनाच्या विविध योजना,त्यांचे हक्क व संरक्षण याबाबत सखोल मार्गदर्शन केले. दिव्यांग व्यक्तींनी कायदेशीर सल्ला व मार्गदर्शनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा,असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा मोफत टोल फ्री क्रमांक 15100,तसेच बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक विकलांग व्यक्तींसाठी मदत क्रमांक 14446 याबाबत उपस्थितांमध्ये जागृती करण्यात आली. तसेच बालकांसाठीच्या मदत वाणी (हेल्पलाईन) 1098 विषयी माहिती देऊन दिव्यांग बालकांच्या प्रलंबित प्रश्नांची माहिती जाणून घेऊन ते प्रश्न संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती त्यांनी केली. या कार्यक्रमास अखिल भारतीय अपंग कल्याणकारी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव,नागनाथ निवासी मतिमंद विद्यालयाचे सचिव राजेंद्र जाधव, मुख्याध्यापिका जयश्री कदम, नवनाथ निवासी विद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग जाधव,उपमुख्य न्यायरक्षक अभय पाथ्रूडकर,सहाय्यक न्यायरक्षक शुभम गाडे,पॅनल विधिज्ञ विश्वजीत शिंदे आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कायद्याची माहिती नसल्यामुळे अनेकजण आपल्या हक्कांपासून वंचित राहतात. त्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव उपलब्ध असून मोफत विधिज्ञ व मोफत कायदेविषयक सल्ल्यासाठी नागरिकांनी संपर्क साधावा,असे मार्गदर्शन उपमुख्य न्यायरक्षक ॲड.अभय पाथरूडकर यांनी केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या दिव्यांगांसाठीच्या योजना,विविध उपक्रम तसेच बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सहाय्यक न्यायरक्षक ॲड. शुभम गाडे यांनी आपल्या भाषणातून दिली. अन्न हे शरीराचे पोषण करते आणि शिक्षण हे मनाचे पोषण करते.दोन्ही हक्क एकमेकांना पूरक असून भुकेले मूल शाळेत लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि अशिक्षित व्यक्ती स्वतःसाठी पुरेसे अन्न मिळवू शकत नाही,असे महत्त्वपूर्ण विचार ॲड. विश्वजित शिंदे यांनी आपल्या भाषणात मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक विनोद लांडगे यांनी केले,तर कार्यक्रमाच्या फलप्राप्तीचे महत्त्व सांगून शिक्षक सुधाकर कोळगे यांनी आभार मानले.या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक,विद्यार्थी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अब आयेगा मजा! राखी सावंतची बिग बॉसमध्ये होणार एन्ट्री, स्पर्धकांना करणार सळो की पळो
बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल आणि ड्रामा क्विन राखी सावंत बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री करायला सज्ज झाली असल्याचे समजते. येत्या आठवड्यात राखी पाहुणी म्हणून बिग बॉसच्या घरात येणार असून ती घरातल्या सदस्यांच्या तोंडचं पाणी पळवणार आहे. राजश्री मराठीने याबाबत वृत्त दिले आहे. राखी सावंत बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार असे भाकीत याआधीच स्पर्धक सोनाली राऊतने […]
चिपळुणमध्ये 245 मतदान केंद्र, 1 लाख 83 हजार 673 मतदार उद्या हक्क बजावणार
चिपळूण तालुक्यात पंचायत समितीच्या १८ आणि जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी सुरू असलेला जाहीर प्रचार गुरुवारी थंडावला. या निवडणुकीसाठी उद्या शनिवारी ७ रोजी मतदान होत असून, प्रशासन सज्ज आहे. तालुक्यातील २४५ केंद्रावर मतदान होणार आहे. यामध्ये ९० हजार ९३५ पुरुष, तर ९२ हजार ७३८ महिला मतदार असे एकूण १ लाख ८३ हजार ६७३ मतदार मतदानाचा हक्क […]
पुणे शहरातील प्रतिष्ठीत पुना क्लबमधील पार्किंगमध्ये चारचाकी वाहन आडवून क्लबच्या संचालक महिलेला धमकावण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भाजपचे प्रवक्ते अली दारूवाला यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ४७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ३० जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या […]
Ratnagiri News –जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उद्या मतदान; 82 मतदान केंद्रे सज्ज
राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार देवगड तालुक्यातील ८२ मतदान केंद्रांवर शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी स.७.३० ते ५.३० या वेळात मतदान होणार आहे. देवगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक विभाग ३ व ८ पंचायत समिती निर्वाचण गण आहेत. मुळ ८२ मतदान केंद्रे आहेत […]
Parliament Budget Session –लोकसभा, राज्यसभेत गदारोळ; कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप होत आहे. लोकसभा आणि राज्यसभेत शुक्रवारीही गदारोळ सुरूच राहिला आणि त्यामुळे दोन्ही सदनांचे काम 9 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेत शुक्रवारी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वेलमध्ये एकत्र येत घोषणाबाजी केली आणि पोस्टर फडकावले. या […]
जि. प., पं. स. निवडणुकीचे 196 मतदान केंद्रावर मतदान
उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गणातील निवडणुकीचा प्रचार गुरुवारी दि.5 रोजी रात्री दहा वाजता समाप्त झाला. निवडणूक विभागाने मतदान प्रक्रियेची जय्यत तयारी सुरू केली असून शनिवारी दि. 7 रोजी तालुक्यातील एकूण 196 केंद्रांवर मतदान होणार असून, प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवार दि. 9 रोजी सकाळी आठ वाजता अंतुबळी सांस्कृतिक सभागृहात मतमोजणी होणार आहे. तालुक्यातील एकूण नऊ गटात एक लाख 72 हजार 698 मतदार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या 81 हजार 398 तर पुरुष मतदार 91 हजार 297 आहेत व इतर मतदारांची संख्या 3 आहेत. तालुक्यात 196 मतदार केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रावर एक केंद्राध्यक्ष तीन मतदार अधिकारी, एक पोलीस कर्मचारी असे पाच कर्मचारी राहणार असून, एकूण 980 कर्मचाऱ्यांचा सर्व केंद्रावर सहभाग असणार आहेत.18 क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तर 19 निवडणूक कामकाज कार्यालयीन पथक राहणार असून 3 फिरते पथक कार्यरत राहणार असून 5 चेक पोस्ट करण्यात आले आहेत.कर्मचाऱ्यांना मतदार केंद्रात पोहचवीने व आणण्यासाठी 14बस,14 स्कूल बस, व 11 जीप असे एकूण 39 वाहन ठेवण्यात आले आहेत.दिव्यांगासाठी स्वतंत्र मतदान केंद्र नसले तरी ज्या मतदान केंद्रावर दिव्यांग असतील त्यांच्यासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वच केंद्रावर लाईट ,पाणी, व्यवस्था केली करण्यात आलेली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली आहे. शहरातील अंतू बळी पतंगे सभागृहात मतदान यंत्र सिलिंगचे काम चालू आहे. सर्व मशीनची तपासणी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून शुक्रवारी नियुक्त केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन व इतर साहित्यसंह पाठवण्यात येणार असून व सोमवारी मत मोजणी 18 टेबलवर होणार आहे. दरम्यान मतदानच्या दिवशी सर्वच मतदान केंद्रावर 414 पोलीस व होमगार्डची नियुक्ती करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक प्रल्हाद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्ताचे तगडे नियोजन करण्यात आले आहे.
कळंब जिल्हा धाराशिव परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही
धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 05.02.2026 रोजी दुपारी सुमारे 3:09 वाजण्याच्या सुमारास कळंब, जिल्हा धाराशिव परिसरात भूगर्भातून गूढ आवाज होऊन भूकंपासारखा धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. सदर घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाने तात्काळ राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविली. त्यांच्या तपासणीनुसार या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे सदरील घटना भूगर्भातील नैसर्गिक आवाजाचा प्रकार असण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यासह शेजारील काही जिल्ह्यांमध्येही मागील काही दिवसांपासून अशा प्रकारचे भूगर्भातील आवाज येत आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्क राहावे व प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचेअनुपालन कराव. अफवांवर विश्वास ठेवू नये. - कीर्ति किरण पुजार जिल्हाधिकारी धाराशिव.
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांनी 29 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.या कार्यक्रमानुसार धाराशिव जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत असलेल्या 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका निश्चित वेळापत्रकानुसार होणार आहेत. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार,जिल्ह्यातील एकूण 138 मतदान केंद्रांवर 7 फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पडावी,यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेत शिस्त व गोपनीयता राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून,मतदानाच्या दिवशी उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच मतदार यांना मोबाईल (भ्रमणध्वनी) घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.मतदान प्रक्रियेवर कोणताही अनुचित प्रभाव पडू नये तसेच मतदानाची गोपनीयता अबाधित राहावी,या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि,नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, मतदानासाठी येताना मोबाईल फोन सोबत आणू नयेत.मतदान केंद्रात प्रवेश करताना मोबाईल फोन आढळून आल्यास प्रवेश नाकारला जाईल याची मतदारांनी नोंद घ्यावी. जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणेमार्फत सर्व मतदारांनी निर्भयपणे,शांततेत व नियमांचे पालन करून मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून,जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानात सहभाग नोंदवावा,असेही प्रशासनाने केले आहे.
उबाठा सेनेचे माजी सरपंच दीपक जाधव यांचा समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या कोथळा गावात (दि. 5) शिवसेना (उबाठा) गटाचे माजी सरपंच तथा जयहिंद किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. दीपक बाबुराव जाधव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे उबाठा सेनेला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रवेश केलेल्या सर्वांचे पक्षात स्वागत आणि सत्कार केला. दीपक जाधव यांनी यापूर्वी शिवसेना (उबाठा) पक्षात जिल्हा सचिव म्हणून जबाबदारी पार पडलेली आहे. तसेच जयहिंद किसान संघटनेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात शेतकरी प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने ठोस आणि प्रभावी कार्य केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निर्भीडपणे भूमिका मांडणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे कळंब तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार आहे. हा पक्षप्रवेश भाजपा जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांच्या पुढाकारातून घेण्यात आला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दीपक जाधव आणि त्यांच्या सर्व समर्थकांचे भाजपात स्वागत केले. त्यांच्या सामाजिक व शेतकरी चळवळीतील कार्याची दखल घेत, भविष्यात भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणीत योग्य जबाबदारी देण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी कोथळा गावासह कळंब तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त केला. प्रवेश सोहळ्यात दीपक बाबुराव जाधव यांच्या समवेत श्रीकृष्ण अशोक पाटील, बसवेश्वर महादेव भागुडे, उमेश गोळप्पा मोदी, शिवाजी सहदेव भागुडे, सोमनाथ लोखंडे, गुलाब जाधव, शिवाजी राख, गौतम कांबळे, अखिल सौदागर, आबासाहेब गंभीरे व इतर कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे कळंब तालुक्यात भाजप संघटन अधिक भक्कम होत असून येणाऱ्या काळात शेतकरी, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी भाजप अधिक आक्रमकपणे काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी दीपक जाधव यांनी व्यक्त केली.
आपसिंगा येथील स्काऊट आणि गाईड जिल्हा मेळाव्याची पूर्वतयारी; 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान मेळावा
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय, शिक्षण विभाग धाराशिव व नरेंद्र आर्य विद्यालय आपसिंगा यांच्या संयुक्त विद्यमाने आपसिंगा ता. तुळजापूर येथे कब-बुलबुल स्काऊट गाईड जिल्हा मेळावा दि. 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यास धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील शेकडो विद्यार्थी एकत्रित येऊन आपापल्या कलागुणांना सादर करतात व यातून एकता साधली जाते. वेगवेगळ्या शाळेतील मुले तीन दिवस तंबूमध्ये निवास करून खेळतात, बागडतात व आपल्या कला सादर करतात. मेळाव्यात वेगवेगळ्या स्पर्धा देखील असतात. या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ही मुले आपल्याला व आपल्या शाळेला योग्य ते बक्षीस प्राप्त करून तीन दिवस एकत्रित राहून शेवटच्या दिवशी आपापल्या शाळेकडे रवाना होतात. अशा प्रकारचा हा आनंद मेळावा आपसिंगा येथे होत आहे. या मेळाव्याची पूर्वतयारी जिल्ह्यातील स्काऊट गाईड शिक्षक शिक्षिका 4 फेब्रुवारीपासून करत आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. 5 रोजी ॲडव्हान्स पार्टी शिक्षक, शिक्षिकांनी नरेंद्र आर्य विद्यालय आपसिंगा येथे उपस्थित राहून मेळाव्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सोयी निर्माण करून दिल्या. यामध्ये वेगवेगळे गॅजेट्स, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था इत्यादी बाबींची देखभाल करून सर्व पूर्वतयारी केली आहे.
जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता द्या जनतेचा विकास करू- खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आय आघाडीचा जिल्हाभर जनतेशी थेट संवाद आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आय आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदारांशी थेट संवाद साधत प्रचारसभा पार पडल्या. औसा तालुक्यातील हसेगाव, कार्ला व गुबाळ, कळंब तालुक्यातील येरमाळा व दहिफळ, परंडा तालुक्यातील लोणी, कंडारी, डोंजा (बू.) व चिंचपुर (बू.), भूम तालुक्यातील पाथरूड तसेच वाशी तालुक्यातील पारगाव येथे या सभा उत्साहात पार पडल्या या सर्व सभांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सेवा, शिक्षण, ग्रामविकास, शेतकरी प्रश्न, महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम अशा विविध विकासकामांचा ठोस व वस्तुनिष्ठ लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यात आला. “आम्ही केवळ आश्वासनांचे नाही तर प्रत्यक्ष कामांचे राजकारण करतो. केलेल्या विकासकामांच्या विश्वासावरच ही निवडणूक लढवत आहोत,” अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. या प्रचारसभांमध्ये पुढील उमेदवारांच्या प्रचारार्थ जनतेशी संवाद साधण्यात आला औसा तालुका : सौ. अरुणा संतोष सोमवंशी, लालासाहेब बब्रुवान साळुंके, पंचफुलाबाई सुधाकर घोडके, श्री. तानाजी भानुदास जाधव, श्री. विलास व्यंकटराव काळे, प्रवीण बिभीषण जाधव. कळंब तालुका : सौ. सुनंदा सुब्राव वाघमारे, सौ. वृषाली राहुल पाटील, ओव्हाळ शिल्पा भगवान, सौ. रुपाली बाळाजी नागटिळक, सौ. अनुराधा राहुल दिगे, श्री. श्याम रंगनाथ देशमुख परंडा तालुका : सौ. ताराबाई गोपीनाथ सोदाळे, सौ. राणी रेवनाथ ढोरे, कु. डॉ. धनश्री विश्वास लोकरे, श्री. वशिष्ट माणिक जतकर, सौ. किसकिंदा बाळासाहेब देशमुख, सौ. कल्पना बुद्धीवाण गोडगे, श्री. बालाजी शिवाजी गंगाविठ्ठल, श्री. तुषार शिवाजीराव गोफणे (पाटील), श्री. तानाजी कल्याण पाटील, श्री. युवराज रणजीतसिंह पाटील, श्री. शिवाजी नवनाथ कासारे भूम तालुका : श्री. शंकर तुळशीराम नागरगोजे, डॉ. चेतन वासुदेव बोराडे, सौ. सरिता रविंद्र नगरगोजे वाशी तालुका : सौ. वर्षा तात्यासाहेब गायकवाड, ॲड. अनुराधाताई महेश आरवाडे उमेदवारांनी प्रामाणिक सेवा, पारदर्शक कारभार आणि लोकहितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली या सर्व सभांना शिवसैनिकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेती, उद्योग आणि पर्यटन क्षेत्रासाठी हजारो कोटी- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- कृष्णा खोऱ्यातील हक्काचे पाणी जिल्ह्यात दाखल होत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुराचे वाहून जाणारे पाणी आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी 18 हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकार करीत आहे. नळदुर्ग येथे देशातील पहिले पर्यटन विद्यापीठ होणार आहे. तेर, येडशी येथील रामलिंग अभयारण्य याठिकाणी पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात कामे सुरू केली आहेत. कौडगाव, वडगाव, माळुंब्रा, वाशी याठिकाणी एमआयडीसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीवर आपला भर आहे. एकंदरीत पुढील काळात धाराशिव हा केवळ कृषिप्रधान म्हणून नाही तर उद्योग आणि पर्यटन व्यवसायाचे केंद्र म्हणून ओळखला जाईल असा ठाम निर्धार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. कोंड येथील सभेत धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी हाती घेतलेल्या विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील शेतीमध्ये आमूलाग बदल झाले आहेत. आपल्या जिल्ह्यात 30 वर्षांपूर्वी उसाचे क्षेत्र नगण्य होते, मात्र डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे आज जिल्ह्यात 40 टक्के क्षेत्र बागायती झाले असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णा खोऱ्यातील आपल्या हक्काचे 23.66 टीएमसी पाणी डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांनी राजकीय वर्चस्व पणाला लावून मंजूर करून घेतले. येत्या महिन्यात हे पाणी तुळजाभवानी मातेच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात पोहोचणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील पाण्याचा प्रश्न आता कायमचा सुटणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील समुद्राला वाहून जाणारे पुराचे 50 टीएमसी पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्यात आणले जाणार आहे. मित्र या संस्थेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ही मोठी जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. त्यासाठी 18 हजार कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून सहकार्य मिळणार आहे. त्याचा व्यवहार्यता अहवालही सकारात्मक आला आहे. उजनी धरणात जेवढे पाणी आहे त्याच्या निम्मे पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून उपल्ब्ध होणार आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने आपण उद्योग आणि पर्यटनावर लक्ष केंद्रित केले आहे. तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मंदिराच्या परिसराचा 2 हजार कोटी रुपये खर्चून कायापालट केला जात आहे. सध्या दीड कोटी भाविक दरवर्षी आईच्या दर्शनासाठी येतात. पुढील काळात ही संख्या पाच कोटींवर नेण्याचे आपले उद्दिष्ट आहे. त्यातून स्थानिकांना मोठा रोजगार मिळणार असून मोठी गुंतवणूकही या भागात वाढणार आहे. तेर येथील प्राचीन वैभवशाली वारसा आणि तीर्थक्षेत्र रामलिंग अभयारण्यात 18 कोटींच्या गुंतवणुकीतून पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे एक हजार एकरवर तारा प्रकल्प, वडगाव सिद्धेश्वर येथे लघुउद्योजकांसाठी भूखंड आणि वाशी येथे नवीन एक हजार एकरची एमआयडीसी उभारली जात आहे. धाराशिव ते सोलापूर या रेल्वे कामासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 50 टक्के निधी देण्यास नकार देऊन अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे हा प्रकल्प अडीच वर्ष रखडला. मात्र आपले महायुती सरकार येताच निधी उपलब्ध करून काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. लवकरच तुळजाभवानी मातेच्या चरणी तुळजाभवानी एक्सप्रेस रेल्वेगाडी धावताना आपल्याला पहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच, वीज बिल माफी आणि भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्यासाठी सौर ऊर्जेवर भर दिला जात आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करून तेथे घरकुल देण्याचा निर्णयही आपल्या सरकारने घेतला असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. केंद्रात, राज्यात आपले सरकार असल्याने निधी कमी पडणार नाही : आमदार राणाजगजितसिंह पाटील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आपल्या भाजपाची सत्ता आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व विकास कामांना आणखी गती मिळणार आहे. होऊ घातलेल्या नव्या प्रकल्पांच्या मंजुरी आणि निधी उपलब्धतेलाही वेग लाभणार आहे. सर्वांच्या सहकार्याने सुरू केलेला विकासकामांचा हा अश्वमेघ रथ पुढे नेण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. पालिका आणि महापालिका निवडणुकीत ज्याप्रमाणे महायुतीला निर्विवाद विजय मिळाला अगदी त्याप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
धाराशिवमध्ये कॅन्सर जनजागृतीसाठी साडी वॉकॅथॉनचे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या वर्षी धाराशिव शहरात प्रथमच आयोजित केलेल्या “साडी वाकेथॉन“ ला महिलांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर पुन्हा एकदा यावर्षी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रविवारी पहाटे 5.45 वाजता तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथे कॅन्सर जनजागृतीसाठी साडी वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. ओस्ला ओयॉसीस लेडीज फाउंडेशन, धारासुरमर्दिनी महिला फेडरेशन, आय एम ए डॉक्टर वुमन्स विंग, अक्षरवेल महिला साहित्य मंडळ, रोटरी क्लब ऑफ धाराशिव, निमा वुमन्स फोरम यांच्या वतीने द रियल इस्टेट मॉल प्रस्तुत साडी वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. वॉकेथॉनचा मार्ग हा तुळजाभवानी स्टेडियम मार्गे, आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोलीस मुख्यालय मार्गावरुन, बसवेश्वर चौक ते फुलाई मल्टीस्टेटच्या समोरुन यू टर्न घेऊन वापस तुळजाभवानी स्टेडियम येथे पार पडणार आहे. याच कार्यक्रमात कॅन्सर जनजागृती मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील एन्कॉलॉजिस्ट डॉ. श्रुती गांधी येणार असून त्या कॅन्सर बद्दल सर्व महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.तसेच या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. माया जगदीश पाटील, पुर्वी अभय गजेंद्रगडकर, प्रतिभा श्रीकांत देशमुख, स्नेहा बर्डे, प्रगती कोळगे या कर्तृत्ववान महिलांना धाराशिव नारीशक्ती ने सन्मानित करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त महिलांच्या मनोरंजनाकरिता महिलांसाठी योगा झुंबा चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमानंतर पूर्ण परिवारासाठी फुड फेस्टीव्हल चे ही आयोजन करण्यात आले आहे. तरी धाराशिव मधील जास्तीत जास्त महिलांना यात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील केसपूर गावात सध्या चिंतेचे वातावरण आहे. अँग्लो-ईस्टर्न शिप मॅनेजमेंटच्या ‘ईए जर्सी’ या जहाजावर कार्यरत असलेले मर्चंट नेव्ही कॅडेट सार्थक महापात्रा समुद्रात रहस्यमयरित्या बेपत्ता झाले आहेत. ही घटना घडली तेव्हा ते जहाज पश्चिम आफ्रिकेहून सिंगापूरच्या दिशेने प्रवास करत होते. सार्थक यांच्या अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून त्यांनी या घटनेवर […]
Kolhapur News : कोल्हापूरसह राज्यात हवामानाचा लहरीपणा; थंडी गायब, उकाडा वाढला
उकाडा आणि ढगाळ वातावरणाची हजेरी कोल्हापूर : राज्यातील हवामानात सध्या मोठे आणि अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. हिवाळा आता कमी होत आहे. त्याजागी उकाडा आणि ढगाळ वातावरणाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना एकाचवेळी थंडी, पाऊस आणि उकाडा असे [...]
इस्लामाबादमधील मशिदीत नमाज पठणादरम्यान स्फोट, 15 जणांचा मृत्यू तर 60हून अधिक जखमी
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद शुक्रवारी भीषण बॉम्बस्फोटाने हादरली आहे. शहरातील प्रसिद्ध कासर-ए-खादीजातुल कुब्रा या ग्रँड मशिदीत नमाज पठण सुरू असताना हा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक तपासात हा आत्मघातकी हल्ला असल्याचे समोर आले असून, या […]
Kolhapur News : मुरगूडमध्ये महालक्ष्मी नगरात चोरी; आरोपीला कर्नाटकातून अटक
मुरगूड पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान आरोपीला ताब्यात घेतले मुरगूड : ५ ते ८ सप्टेंबर रोजी येथील महालक्ष्मी नगरात कुलूप बंद घरे असणाऱ्या प्रा. नंदकिशोर स्मार्त व राजन नाईक यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी कर्नाटकातून मुरगूड पोलिसांनी चोरट्याला अटक केली.लक्ष्मण मारूती नाईक [...]
सोलापूर महानगरपालिकेत BJPची बाजी सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौरपदी विनायक रामकृष्ण कोंड्याल तर नूतन उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची बिनविरोध निवड झाली . पालिकेच्या कौन्सिल हॉल सभागृहामध्ये अप्पर जिल्हाधिकारी तसेच निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या नवनिर्वाचित [...]
रशियाच्या उपसंरक्षणमंत्र्यांवर गोळीबार; युक्रेनवर संशय व्यक्त
मॉस्कोमधील एका अपार्टमेंट इमारतीत अज्ञात हल्लेखोराने रशियाचे वरिष्ठ रशियन लष्करी अधिकारी आणि उपसंरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल व्लादिमीर अलेक्सेयव्ह यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर रशियन लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यानंतर आता रशियाच्या उपसंरक्षणमंत्र्यांवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. यासाठी रशिया युक्रेनला जबाबदार धरत आहे. रशियाचे वरिष्ठ लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल व्लादिमीर […]
जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज
सावंतवाडी मतदारसंघात १ लाख ४ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क सावंतवाडी । प्रतिनिधी तालुक्यात एकूण ९ जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती मतदारसंघासाठी शनिवारी ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे .सावंतवाडी मतदारसंघात एकूण १ लाख ४ हजार मतदार असून जिल्हा परिषदच्या ९ जागांसाठी 43 उमेदवार तर पंचायत समितीच्या 18 जागांसाठी 81 उमेदवार रिंगणात आहेत.आज सकाळी ८.३० [...]
Kolhapur Crime : फुलेवाडी बोंद्रेनगरमध्ये बंद बंगला फोडून २ लाख रुपयांची चोरी
फुलेवाडीतील नृसिंह कॉलनीत चोरी कोल्हापूर : भावाच्या लग्नासाठी हात उसने घेतलेल्या २ लाख रुपये आणि दिड तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. फुलेवाडी बोंद्रेनगर येथील नृसिंह कॉलनी परिसरातील बंद बंगल्याचा कड़ी कोयंडा उचकटून ही चोरी करण्यात [...]
शरद पवार यांची राज्यसभा खासदारकीची मुदत संपत आहे आणि पुन्हा शरद पवार राज्यसभेवर जाणार का? यावर चर्चांना उधाण आले आहे. अशातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार ज्या दिवशी ठरवतील त्यांना निवडणूक पुन्हा लढायची आहे, त्यावेळी पवार साहेंबासारख्या नेत्याला निवडून आणण्याची तेवढी ताकद महाविकास आघाडीकडे आहे, […]
Rbi Repo Rate –सर्वसामान्यांना दिलासा नाही; रेपो रेट ‘जैसे थे’, GDP चा अंदाज वाढवला
RBI कडून यंदा सर्वसामान्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. रेपो दरात कोणताही बदल न करता ते जैसे थे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे व्याजाच्या ईआयमध्ये कोणताही बदल होणार नाही. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर ५.२५% वर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कर्जाच्या ईएमआयवर कोणताही परिणाम होणार नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय […]
Kolhapur News : दोन हजार पोलिसांचा खडा पहारा ; १५१ संवेदनशील गावांवर विशेष लक्ष
संवेदनशील गावांमध्ये मतदानाची तयारी; 2,000 पोलिस तैनात कोल्हापूर : जिल्हा परिषद आणी पंचायत समितीसाठी उद्या (शनिवारी) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १८३ अधिकाऱ्यांसह दोन हजार पोलिसांचा खडा पहारा मतदान आणि [...]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण देणे टाळल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्लाबोल केला आहे. लोकसभेत खासदारांच्या निदर्शनांमुळे पंतप्रधानांना धोका असल्याचा दावा केला जाणे हास्यास्पद असल्याचे संजय राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी ‘जगातले नंबर एक डरपोक पंतप्रधान’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राजीव गांधी यांच्यापासून […]
कोल्हापूर महापालिकेत प्रथमच महायुतीची सत्ता कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम यांची, तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची शुक्रवारी बहुमताने निवड झाली. या निवडीमुळे कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकला आहे. [...]
कुडाळात मतदान केंद्रावर मतदान यंत्रे रवाना
कुडाळ / प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील ९ जिल्हा परिषद आणि १८ पंचायत समितीच्या जागांसाठी उद्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान होत असून शुक्रवारी सकाळी सर्व मतदान केंद्रावर मतदान यंत्रे व साहित्य रवाना करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसिलदार सचिन पाटील , नायब तहसिलदार संजय गवस , गटविकास अधिकारी [...]
Share Market News –ऑल टाईम हायजवळ जाणारा शेअर बाजार अचानक कोसळला; सोने-चांदीतही मोठी घसरण
जागतिक घडामोडी आणि अनिश्चिततेचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. अमेरिका- हिंदुस्थानमध्ये व्यापार करार झाल्यानंतर शेअर बाजार ऑल टाईम हायजवळ आला होता. आता काही दिवसातच बाजार नवी उच्चांक स्थापन करेल, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना होती. मात्र, बाजाराने सपशेल निराशा केली असून ऑल टाईम हायजवळ जाणारा बाजार अचानक कोसळला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी […]
पुन्हा एकदा चॅम्पियन्स! मला तुमचा अभिमान आहे; विराटकडून RCB च्या महिला संघाचं कौतुक
बडोदा येथे गुरुवारी रात्री झालेल्या महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 च्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) दिल्ली कॅपिटल्सवर शानदार विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने इतिहास रचला असून एकाच वेळी आयपीएल (IPL) आणि डब्ल्यूपीएल (WPL) या दोन्ही स्पर्धांचे विजेतेपद आपल्याकडे राखणारा हा पहिला संघ ठरला आहे. यावर स्मृती मानधनाने ‘ई साला कप नामदू’2 अशी […]
स्मार्ट वीज मीटर ही काळाची गरज
मुख्यवीजअभियंतास्टीफनफर्नांडिसयांचेमत: बिलिंगमधीलचुकाहोणारकमी पणजी : वीज वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरणासाठी स्मार्ट मीटर बसविणे ही काळाची गरज असून ही पद्धती तेवढीच पारदर्शक आणि किफायतशीर आहे, असे मत मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी व्यक्त केले आहे.संयुक्त वीज नियामक आयोगाने काल गुऊवारी पणजीत आयोजित केलेल्या जनसुनावणीत ते बोलत होते. त्यावेळी आयोगाचे आलोक टंडन आणि ज्योती प्रसाद आदी मान्यवर उपस्थित [...]
मायरन रॉड्रिग्सविरुद्ध आरोपपत्र
‘फातोर्डा ते लंडन कनेक्शन’ : तब्बल 21 कोटींचा घोटाळा मडगाव : ‘फातोर्डा ते लंडन कनेक्शन’ या टोपण नावाने ओळखण्यात येत असलेल्या सुमारे 20.83 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गोवा पोलिसानी मडगावच्या सत्र न्यायालयात 1163 पानी आणखी आरोपपत्र सादर केले असून या खटल्यात फरारी मायरन रॉड्रिग्जसह एकूण 8 संशयित आरापींची नावे आहेत. या प्रकरणात किरभाट-नुवे येथील व सध्या [...]
पुस्तक महोत्सवामुळे युवा वाचक घडेल
साबांखामंत्री दिगंबर कामत यांचा आशावाद, वाचनसंस्कृतीच्या आठवणींना दिला उजाळा, गोव्यातील साहित्यिकांचा सन्मान सोहळा पणजी : राष्ट्रीय बुक ट्रस्ट ऑफ इंडिया (एनबीटी) आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशनतर्फे राज्यात प्रथमच होत असलेला गोवा पुस्तक महोत्सव हा युवा वाचकवर्ग तयार करण्याच्यादृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. असे महोत्सव झाले तरच नवा वाचकवर्ग तयार होईल, असे स्पष्ट मत सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर [...]
राज्यपालांनी ‘वाचली’ मुलांची मने
पुस्तकवाचूनजीवनसमृद्धकरा: पुसापतीअशोकगजपतीराजू, गोवापुस्तकमहोत्सवालादिलीभेट पणजी : नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया (एनबीटी) आणि लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्यावतीने राज्यात भरविण्यात आलेल्या गोवा पुस्तक महोत्सवात काल, गुऊवारी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी उपस्थित राहून चिमुकल्या शाळकरी ‘मुलांची’ मने वाचली. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी महोत्सवाला भेट दिल्यानंतर त्यांनी या पुस्तक महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट दिल्यानंतर शाळकरी [...]
विचार करत बसण्यापेक्षा कृती करा
‘बालिकावधू’ फेमअभिनेत्रीअविकागोरयांचासल्ला: कांपाल– पणजीयेथेआयोजितपुस्तकमहोत्सवातीलवार्तालाप पणजी : ‘करुन बघू या, काय होते ते’ या विचाराने पुढे गेले म्हणून अभिनय क्षेत्रात नाव कमावले. कसे होणार? कोण मदत करणार? पाठिंबा देणार? असा विचार करीत बसले असते तर तेथेच राहिले असते. म्हणून प्रत्यक्ष कृती करावी, असा सल्ला ‘बालिका वधू’ या मालिकेतील ‘आनंदी’ची भूमिका साकारणारी अविका गोर यांनी दिला. मुलांना [...]
कडक पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे रवाना
मालवण / प्रतिनिधी मालवण तालुक्यातील ६ जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समिती निवडणूकीसाठी मतदान यंत्रे शुक्रवारी सकाळी शासकीय तंत्रनिकेतन येथून मतदान केंद्रांवर रवाना झाली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. त्यामुळे आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाला अवघे काही तास शिल्लक राहिले असून शनिवार ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
पंजाब हादरले! भररस्त्यात ‘AAP’नेत्याची गोळ्या झाडून हत्या; परिसरात दहशतीचे वातावरण
पंजाबमधील जालंधरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आम आदमी पार्टीचे नेते लक्की ओबेरॉय यांची एका अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना जालंधरच्या मॉडेल टाऊन भागातील गुरुद्वारा साहिबच्या बाहेर घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. VIDEO | Punjab: Aam Aadmi Party (AAP) leader Lucky […]
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि राजकीय नेते विजय यांना मद्रास उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षात १५ कोटी रुपयांचे उत्पन्न लपवल्याच्या आरोपावरून प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) ठोठावलेला १.५ कोटी रुपयांचा दंड न्यायालयाने कायम ठेवला आहे. विजय यांनी या दंडाविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती सेंथिलकुमार राममूर्ती यांनी शुक्रवारी हा […]
50 लाखाची मागणी करणाऱ्या तिघा तोतया पत्रकारांना अटक
हिडनकॅमेऱ्यातूनटिपलेतरुण-तरुणीचेखासगीक्षण: व्हिडिओव्हायरलकरण्याचीधमकी बेळगाव : हिडन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तरुण-तरुणीचे खासगी क्षण टिपून त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या तिघा तोतया पत्रकारांना गुरुवार दि. 5 रोजी माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. समीर निसार अहमद शेख (वय 32) रा. जलाल गल्ली, गोकाक, अब्दुल रशिद नजीर अहमद मकानदार (वय 51) रा. योगीकोळ्ळ ता. गोकाक आणि मोहम्मद दिलावर बाळेकुंद्री (वय [...]
मनोज वाजपेयीच्या ‘घूसखोर पंडत’ चित्रपटावर योगी सरकारची टाच; लखनौमध्ये गुन्हा दाखल
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या ‘घूसखोर पंडत’ (Ghooskhor Pandat) या आगामी नेटफ्लिक्स चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनंतर, लखनौच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मिती टीमविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. चित्रपटाच्या शीर्षकामुळे सार्वजनिक भावना दुखावल्या गेल्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. […]
आचरा पारवाडीत त्रैवार्षिक हरिनाम सप्ताह सोहळ्यास प्रारंभ
विविध धार्मिक, सांस्कृतिक कर्यक्रम होणार साजरे आचरा प्रतिनिधी इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरेच्या श्री ब्राह्मणदेव मंदिर आचरे पारवाडी येथे गुरुवार पासून त्रैवार्षिक हरिनाम सप्ताह सोहळा सुरु झाला असून रविवार दि.०८ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत हरिनाम सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने श्री ब्राह्मणदेव दिंडी मंडळ आचरे-पारवाडी यांचा चित्ररथ दिंडी कार्यक्रम, मंगळवार दि. [...]
उन्हाळ्यात विजेची टंचाई भासणार नाही
यंदाराज्यातवार्षिकवीजउत्पादन5 टक्केअधिक: पवनचक्कीद्वारेनिर्मितीमध्येउच्चांक बेळगाव : उन्हाळा उंबरठ्यावर असून आतापासूनच उन्हाच्या झळा हळूहळू जाणवू लागल्या आहेत. मागील वर्षाप्रमाणे यंदाही उन्हाळा असह्या ठरणार असा अंदाज हवामान खात्याने अलिकडेच वर्तविला आहे. उन्हाळ्यात पंखे, कूलर यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे उन्हाळ्यात विजेची मागणी अधिक असते. 2025 मधील पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्याने वीज निर्मितीही मोठ्या प्रमाणात झाली [...]
सिटी सेंट्रल लायब्ररीत आढळला भला मोठा साप
बेळगाव : सिटी सेंट्रल लायब्ररी (नगर केंद्र ग्रंथालय) येथे भला मोठा साप आढळून आल्याने एकच धावपळ उडाली. सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी शिताफीने तो साप पकडल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सदर साप स्वच्छतागृहाच्या दरवाजावर अडकला होता. ग्रंथालय प्रमुखांनी साप पाहताच आनंद चिठ्ठी यांच्याशी संपर्क साधला. चिठ्ठी यांनी त्वरित ग्रंथालयात येऊन साप पकडला आणि सापाबद्दलचे गैरसमजही दूर [...]
ईएसआय हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांची कमतरता
रुग्णसेवेवरपरिणाम: काहीठिकाणीएकचडॉक्टरअसल्यानेसमस्या बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कामगारांसाठी वरदान ठरणारी ईएसआय क्लिनिक प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे जाणवत नाहीत. डॉक्टरांच्या तीव्र कमतरतेमुळे किरकोळ तपासणीसाठीही कामगारांना किमान तीन तासांहून अधिकवेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी गरीब व कष्टकरी कामगारांसाठी आपत्कालीन व दर्जेदार उपचार मिळणे हे जणू स्वप्नच बनले आहे. शहरातील अशोकनगरमधील मुख्य रुग्णालय रिकामे करून नवीन इमारत बांधण्यासाठी येथील [...]
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. मुख्यमंत्री निवासाच्या काही अंतरावरच ट्रॅफिक पोलिसांच्या टोइंग व्हॅनने एका दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात शाळेत जाणाऱ्या एका मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची बहीण मृत्यूशी झुंज देत आहे. मुख्यमंत्री निवासासारख्या अतिसुरक्षित परिसरात घडलेल्या या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भावंडे आपल्या […]
बेलकॉन प्रदर्शनाचे सीपीएड मैदानावर थाटात उद्घाटन
अभिनेत्रीसोनालीकुलकर्णीयांच्यासहमान्यवरांचीउपस्थिती: 8 फेब्रुवारीअखेरआयोजन बेळगाव : बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना एकत्र आणून नागरिकांच्या घरकुलांचे स्वप्न साकारण्यासाठी आवश्यक सर्व साहित्याची आणि नूतन आस्थापनांची माहिती मिळण्याच्या हेतूने आयोजित बेलकॉन प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. सीपीएडच्या भव्य मैदानावर भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात उद्योग, व्यापार, अभियंते यांच्यासह 34 संस्था सहभागी झाल्या आहेत. हे प्रदर्शन 8 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 [...]
मणतुर्गा विठ्ठल-रुक्मिणी सोसायटीत चोरी
रोखरकमेसहवाहनांच्याचाव्या– नोंदणीप्रमाणपत्रेलांबविली खानापूर : तालुक्यातील मणतुर्गा येथील विठ्ठल-रुक्मिणी मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोसायटीतील तिजोरी कपाट फोडून 53 हजार रुपयांची रोख लांबविल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. तसेच सोसायटीच्या तिजोरीत ठेवलेल्या साठ वाहनांच्या चाव्या आणि तीस वाहनांची नोंदणी प्रमाणपत्रेही (आरसी बुक) लांबविली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी सकाळी सेक्रेटरी सोसायटी उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार [...]
‘स्वच्छ नमस्कार’ला बेळगावातही हवे प्राधान्य
महापालिकेकडूनअधिकृतघोषणाआवश्यक: शहरस्वच्छतेवरअधिकभर बेळगाव : महानगरपालिकेकडून स्वच्छ आणि सुंदर बेळगाव बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इंदूर शहरात घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना स्वच्छ नमस्कार केला जातो. त्याच धर्तीवर बेळगावातही‘स्वच्छ नमस्कार’ या घोषवाक्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेकडून त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत. सर्वसाधारण सभेत स्वच्छ नमस्कारला अधिकृतरित्या परवानगी दिल्यास बेळगाव शहराची वाटचालही [...]
आमदारांनी दौऱ्यादरम्यान कसे वागावे ठरवण्यासाठी विधिमंडळ समिती
आमदार दीपक केसरकरांसह ९ जणांचा समावेश सावंतवाडी : प्रतिनिधी आमदारांनी दौऱ्या दरम्यान कसे वागावे याबाबत विचारविनिमय करण्यासाठी विधिमंडळाची नऊ सदस्यीय विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. आमदारांचे आचरण कसे असावे यासाठी ही विशेष समिती काही नियमावली करणार आहे . आमदारांचे अभ्यासदौरे अनेक ठिकाणी आयोजित करण्यात येतात. या ठिकाणी आमदारांनी कसे वागावे,यासाठी काही नियमावली आखून देण्यात [...]
मणिपूरमध्ये नव्या सरकारवरून पुन्हा ठिणगी; चुराचांदपूरमध्ये निदर्शकांचा राडा, सुरक्षा दलांशी झटापट
मणिपूरमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला. चुराचांदपूर जिल्ह्यात नव्या प्रशासकीय रचनेला आणि कुकी नेत्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला विरोध करत निदर्शकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. चुराचांदपूरमधील तुईबोंग बाजार परिसरात आंदोलक मोठ्या संख्येने जमले होते. ‘स्वतंत्र प्रशासन’ देण्याची मागणी प्रलंबित असताना कुकी आमदारांनी सरकारमध्ये सामील होणे आंदोलकांना मान्य नसल्याचे […]
डॉ.प्रभाकर कोरेंची हिंडलगा स्पोर्ट्स क्लबने घेतली भेट
पद्मश्रीपुरस्कारानेसन्मानितझाल्याबद्दलशुभेच्छा वार्ताहर/हिंडलगा केएलई संस्थेचे संस्थापक डॉ. प्रभाकर कोरे यांना नुकताच दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. बेळगाव भागातील पहिलाच पुरस्कार प्राप्त झाल्याने हिंडलगा स्पोर्ट्स क्लबच्यावतीने त्यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या राहत्या घरी बुधवार दि. 4 फेब्रुवारी रोजी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. प्रभाकर कोरे यांचे कार्य मोठे असून, [...]
हिंडलगा मष्णाईदेवी यात्रा उत्साहात
देवीलाअभिषेक: भाविकांचीदर्शनासाठीगर्दी वार्ताहर/हिंडलगा येथील श्री मष्णाईदेवी यात्रा मंगळवार दि. 3 रोजी मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाली. यावेळी देवस्थान कमिटी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मूर्तीला अभिषेक करून पूजा करण्यात आली. पुजारी कृष्णा सुणगार व पौराहित्य दत्ता भटजी यांनी मूर्ती पूजन केले. सजविलेल्या बैलगाडीत लाकूड व वनस्पतीच्या फांद्या घालून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेचा [...]
कार्टव्हिलमध्ये श्रीशचा नवा विश्वविक्रम
बेळगाव : प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय असामान्य यश मिळत नाही. कारण या लहान वयात त्याने असामान्य यश मिळविले आहे. 3 वर्षे 6 महिने 10 दिवसाच्या श्रीश अंजना चव्हाणने अवघ्या 30 सेकंदात 27 वेळा कार्टव्हिल मारत नवा विश्वविक्रम केला. त्याने आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करत बेळगाव तसेच देशाच्या क्रीडाक्षेत्राचे नाव उज्ज्वल केले आहे. रामनगर तिसरा क्रॉस, [...]
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्यास जन्मठेप
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायन राऊथ या आरोपीला फेडरल कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रचार करत असताना 15 सप्टेंबर 2024 रोजी राऊथ याने एके-47 ने गोळीबार केला होता. न्यायालयाने रायन राऊथला सप्टेंबर 2024 मध्ये पाच आरोपांमध्ये दोषी ठरवले होते. यामध्ये घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार ट्रम्प यांच्या […]
‘स्थानिक स्वराज्य’च्या निवडणुकांसाठी लगबग
राज्य निवडणूक आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांना तयारीची सूचना बेंगळूर : मागील चार ते पाच वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्याच्या मध्यात होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांसह सर्व स्तरांवरील परीक्षा मार्च-एप्रिल अखेर [...]
‘वॉशिंग्टन पोस्ट’मधून 300 कर्मचाऱ्यांना डच्चू; ईशान थरूरचाही समावेश
अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने तब्बल 300 कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले आहे. या कर्मचारी कपातीमध्ये वरिष्ठ आंतरराष्ट्रीय घडामोडींचे स्तंभलेखक ईशान थरूर यांचाही समावेश आहे. ईशान हे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे पुत्र आहेत. पंपनी गेल्या काही वर्षांपासून तोटय़ात असल्याने ही कर्मचारी कपात करण्यात आली आहे. कंपनीने 30 टक्के कर्मचारी कपात केली असून यामुळे न्यूजरूममधील 800 […]
सेंट्रल बँक ऑफ इंडियात 350 जागांची भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 350 जागांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदाच्या 50 जागा आणि मार्पेटिंग ऑफिसर पदाच्या 300 जागांचा समावेश आहे. फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पूर्णवेळ पदवी, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सकडून फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन्सचे प्रमाणपत्र आणि पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, तर मार्पेटिंग […]
इराणच्या युरेनियमवर तुर्की आणि रशियाची नजर; आज अमेरिकेचे राजदूत इराणच्या विदेश मंत्र्यांना भेटणार
इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यावर सध्या चर्चा सुरू आहे. शुक्रवारी, 6 फेब्रुवारीला तुकाaच्या अंकारामध्ये अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांची भेट होणार आहे. इराणमधून युरेनियम हटवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करणार आहे. इराणकडे 60 टक्क्यांपर्यंत संवर्धित 440 किलो युरेनियम आहे. या डीलआधीच युरेनियमवर तुकाa आणि रशियाची नजर आहे. रशियाच्या म्हणण्यानुसार, […]
स्पेसएक्स आणि एक्सएआयचे विलीनीकरण; मस्क अंतराळातून ’एआय’ चालवणार
स्पेसएक्स कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी स्पेसएक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप एक्सएआयचे विलीनीकरण केले आहे. या अधिग्रहणामुळे स्पेसएक्स आता केवळ अंतराळ आणि संरक्षणातच नाही, तर जगातील सर्वात पॉवरफुल एआय पंपन्यांमध्येही समाविष्ट झाली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन वर्षांत एआय कंप्युटिंग करण्याचा सर्वात स्वस्त मार्ग अंतराळच असेल, असे मस्क यांनी म्हटले आहे. यापुढे मस्क हे […]
कार सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग
सुमारे20 पेक्षाजास्तगाड्याजळूनखाक: विजापूरशहरातीलदुर्घटना वार्ताहर/विजापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वरील एचएमके कार सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग लागून सुमारे 20 पेक्षा जास्त गाड्या जळून खाक झाल्या आहेत. हणमंत कनमडी यांच्या मालकीच्या या सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्ती व सर्व्हिससाठी उभ्या असलेल्या विविध कंपन्यांच्या गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीच्या ज्वाळांमुळे संपूर्ण सर्व्हिस [...]
पाच तेजस जेट डिलिव्हरीसाठी तयार! हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची माहिती
हिंदुस्थानी हवाई दलाला देण्यात येणारे पाच तेजस लाइट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट पूर्णपणे तयार आहेत, अशी माहिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने गुरुवारी दिली. फेब्रुवारी 2021 मध्ये संरक्षण मंत्रालयासोबत झालेल्या 48 हजार कोटींच्या करारांतर्गत हे तेजस जेट बनवण्यात आले आहेत. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे अध्यक्ष डीके सुनील यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, पाच तेजस एमके-1 […]
गडचिरोलीत सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; तीन नक्षल्यांचा खात्मा, एक जवान शहीद
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. तालुक्यातील ओझेवाडा जंगल परिसरात गेल्या 24 तासांपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. या गोळीबारात नक्षलवाद्यांचा धैर्याने सामना करताना जवान दीपक मडावी यांना वीरमरण आले आहे. या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले असून, यात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना मोठे यश आले आहे. […]
बिहारमध्ये दररोज 776 लोकांना कुत्र्यांचा चावा
बिहारमध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. दररोज सरासरी 776 लोकांना या पुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती बिहारच्या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आली आहे. विधानमंडळाच्या बजेटआधी आर्थिक सर्वेक्षण रिपोर्ट सादर केली. या रिपोर्टनुसार, वर्षभरात दोन लाख 83 हजार 274 गुन्हे दाखल झाले आहेत. जे मागील आर्थिक वर्षात 2 लाख 44 हजार 367 प्रकरणाच्या तुलनेत 38 हजार 907 अधिक […]
ट्रम्प यांचा ‘फॅमिली फर्स्ट’ फॉर्म्युला; वर्षभरात कमावले 12 हजार कोटी रुपये
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची माळ दुसऱ्यांदा गळ्यात पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्टऐवजी फॅमिली फर्स्ट फॉर्म्युला राबवल्याचे समोर आले आहे. सत्तेत आल्यानंतर वर्षभरात ट्रम्प कुटुंबीयांनी तब्बल 12 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे, अशी माहिती उघड झाली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांची डॉक्युमेंट्री आली होती. या चित्रपटासाठी ट्रम्प पुटुंबाला अॅमेझॉनकडून 256 कोटी रुपये […]
देशभरात 2.5 कोटी आधार नंबर बंद
सर्वात मोठी बायोमेट्रिक सिस्टम आधारला आणखी सुरक्षित आणि विश्वास बनवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. सरकारने आतापर्यंत 2.5 कोटींहून अधिक आधार नंबर बंद केले आहेत. ज्यांचे निधन झाले अशा व्यक्तींचेही आधार नंबर बंद करण्यात आले आहेत. आधार डेटाबेसला अपडेट ठेवणे आणि फसवणूक होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री […]
तब्बल 36 तासांनंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर
अखेरपुणे-मुंबईएक्प्रेसवेनेघेतलामोकळाश्वास लोणावळा, पुणे : गॅस टँकर उलटल्याने ठप्प झालेली पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूकतब्बल 36 तासांच्या अथक परिश्र्रमानंतर अखेर पूर्वपदावर आली. टँकरमधील अतिशय ज्वलनशील असलेला प्रापेलिन हा गॅस अन्य चार टँकरमध्ये वर्ग करत टँकर मार्गातून बाजूला केल्यानंतर गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास द्रुतगती महामार्गाने मोकळा श्वास घेतला. खोपोली हद्दीतील आडोशी बोगदा या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी पाच [...]
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्यापाशी प्रोपलेन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने गेल्या 32 तासांपासून प्रवाशांचे अतोनात हाल झाले. टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने दोन्ही बाजूंची वाहतूक रोखून धरली होती.तब्बल 32 तासांनंतर टँकर हलवण्यात यश आल्याने मध्यरात्री दोननंतर वाहतूक सुरू झाली. मात्र आता पुन्हा आज शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली असून […]
रेल्वेच्या नियमात होणार मोठा बदल; प्रवाशांना बाेर्डींग स्टेशनवरूनच आता प्रवास करावा लागणार
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाने बार्ंडग नियमामध्ये मोठा बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. नव्या नियमानुसार, जर तिकीट कन्फर्म असलेल्या प्रवाशाने बाेर्डींग स्टेशनवरून गाडी पकडली नाही तर त्याचे कन्फर्म तिकीट दुसऱयाला जाण्याचा धोका निर्माण होणार आहे. जर समजा एखाद्या प्रवाशाने तिकीट काढताना बाेर्डींग स्टेशन दादर मार्प केले असेल आणि त्याने […]
यूपीएससी सेवेत वारंवार परीक्षा देण्याचा मार्ग बंद; आयएएस, आयएफएसला पुन्हा परीक्षेला बसता येणार नाही, आयपीएससाठीही कडक नियम केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2026 च्या नागरी सेवा परीक्षेची (सीएसई) अधिसूचना बुधवारी जारी केली. यंदा परीक्षेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमानुसार, यूपीएससी सेवेत असताना वारंवार परीक्षा देण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. आता आयएएस अथवा आयएफएस […]
तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये गेल्या काही दिवसांत शेकडो कावळे मृतावस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रयोगशाळेतील तपासणीनंतर या पक्षांचा मृत्यू ‘H5N1’ या घातक विषाणूमुळे (बर्ड फ्लू) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने मार्गदर्शक सूचना (Advisory) जारी केल्या असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाची खबरदारी आणि उपाययोजना पक्षांमधील हा संसर्ग रोखण्यासाठी मृत […]

29 C