रायगडात 2 हजार 323 केंद्रांवर होणार मतदान; 59 गट, 118 पंचायत समिती गणांसाठी 502 उमेदवार
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गट आणि ११८ पंचायत समिती गणांसाठी शनिवारी मतदान होत आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांत २ हजार ३२३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी १७ लाख ३८१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी १७३ तर ११८ पंचायत समित्यांमध्ये ३२९ उमेदवार नशीब अजमावत आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी […]
मुंबई महापालिकेच्या सत्तेत आमची साथ हवी असेल तर एल वॉर्ड प्रभाग समितीचे अध्यक्षपद देण्यात यावे. तसेच एक स्विकृत नगरसेवकपद देण्यात यावे, अशी अट अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी महायुतीपुढे ठेवली आहे. महानगरपालिका निवडणुकीत महायुतीपासून दूर ठेवण्यात आलेल्या अजित पवार गटाला सत्तेत सोबत घेण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदे गटाकडून केला जात आहे. शिंदे गटासोबत एकत्रित त्यांची नोंदणी […]
मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात जनआक्रोश, नाशिकमध्ये संविधानविरोधी प्रवृत्तींचा निषेध
प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन यांनी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळले. त्यांच्यासह सत्तेतील संविधानविरोधी प्रवृत्तींच्या निषेधार्थ नाशिक रोड येथून बुधवारी विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. ‘गिरीश महाजन हटाव, नाशिक बचाव’च्या घोषणांनी परिसर दणाणला होता. ‘आम्ही भारताचे लेक, नाशिककर’ या समितीच्या वतीने नाशिक रोड येथील भारतरत्न […]
मुंबई महापालिकेला प्राथमिक मराठी शाळेच्या उपमुख्याध्यापिकेबाबत सहानुभूती आहे का? अशा शब्दांत उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. या उपमुख्याध्यापिकेला अर्धांगवायूचा झटका येऊनही कोर्टाची पायरी चढायला का लावता, असे खडेबोल न्यायालयाने पालिकेला सुनावले. मराठी शाळेतील मुलांना शिकवण्याचे काम केलेल्या शिक्षिकेला व्याधी झाल्यावर पालिकेने निर्दयी वागणूक दिली. सहाव्या वेतन आयोगाच्या लाभासाठी कोर्टाचे दार ठोठवायला भाग पाडले, असे ताशेरे […]
सध्या म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या ‘जब वी मेटा’ या एकांकिकेने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. सर्व नामांकित स्पर्धा जिंकून शेवटी पुण्याच्या सवाई एकांकिका स्पर्धेत ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. गेल्या पस्तीस वर्षांच्या इतिहासात पार्ल्याच्या डहाणूकर महाविद्यालयाने हा मान प्रथमच मिळवला आहे. सर्वेश देसाई लिखित आणि पराग ओझा दिग्दर्शित ही एकांकिका मेटाव्हर्सच्या व्हर्चुअल जगावर भाष्य करते. येणाऱया काळात […]
पश्चिम रेल्वेकडून ‘मराठी’ची गळचेपी, नव्या इंडिकेटर्सवरून मातृभाषा गायब; प्रवाशांत संतापाची लाट
पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय स्थानकांचा कायापालट करताना मराठी भाषेची गळचेपी केली जात आहे. रेल्वे स्थानकांमधील जुने इंडिकेटर्स हटवून त्या ठिकाणी बसवल्या जाणाऱ्या नवीन इंडिकेटर्सवरील मातृभाषेच्या अस्तित्वाला कात्री लावली गेली आहे. राज्यात ‘हिंदी सक्ती’ला तीव्र विरोध होत असतानाच पश्चिम रेल्वे मराठीच्या मुळावर उठल्याने संतापाची लाट उसळली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने बहुतांश स्थानकांच्या अद्ययावतीकरणाच्या कामाला गती दिली […]
मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी निवडणूक आयोगाचा ‘मताधिकार’ अॅप
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना ‘मताधिकार’ अॅप उपलब्ध करून दिला आहे. ‘मताधिकार’ मोबाईल अॅप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येणार आहे. या अॅपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार […]
पश्चिम रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेप्रमाणेच विस्कळीत वेळापत्रकाचे रडगाणे सुरू झाले आहे. बुधवारी सकाळी ‘पीक अवर्स’ला विरार ते चर्चगेटदरम्यान अनेक लोकल ट्रेन 15 ते 45 मिनिटे उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पश्चिम रेल्वेची सेवा मागील अनेक दिवसांपासून बोंबलली आहे. एसी लोकलची संख्या वाढवताना सामान्य लोकलच्या वेळापत्रकाकडे दुर्लक्ष झाले आहे. विरार ते चर्चगेट स्थानकांदरम्यान धावणाऱया […]
मध्य रेल्वेने लोकलच्या प्रवाशांच्या सोईसाठी नवीन 332 एटीव्हीएम खरेदीची प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यापैकी 248 एटीव्हीएम मुंबई विभागात बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे तिकीट मिळविण्याची सुविधा अधिक जलद बनणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अलीकडेच एम-यूटीएस (मोबाईल अनारक्षित तिकीट प्रणाली) सहाय्यक योजना सुरू झाली आहे. यात प्रशिक्षित एम-यूटीएस सहाय्यक मोबाईल पह्न आणि ब्लूटूथ-सक्षम प्रिंटरच्या साहाय्याने बुकिंग […]
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. याच जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण या अहवालात पार्थ पवार यांच्या नावाचा पुठेही उल्लेख नसल्याचे विश्वसनीय वृत्त […]
जलद न्यायाचे उद्दिष्ट गाठायचे असल्यास स्थानिक न्यायालयातील न्यायाधीशांची रिक्त पदे तातडीने भरा, असा सज्जड दम हायकोर्टाने राज्य शासनाला दिला आहे. स्थानिक न्यायालयातील न्यायाधीशांची रिक्त पदे ठराविक वेळेत भरलीच जात नाही याची कल्पना आम्हाला आहे. मात्र जलद न्यायाची अपेक्षा असल्यास या न्यायाधीशांची रिक्त पदे तातडीने भरली जातील, अशी व्यवस्था राज्य शासनाने करायला हवी. यासाठी या नेमणुका […]
विश्वविक्रमी विजयासह टीम इंडिया फायनलमध्ये
युवा विश्वचषक : अफगाणिस्तानवर 7 गड्यांनी मात :सामनावीर अॅरॉन जॉर्जचे शतक वृत्तसंस्था/ बुलावायो सामनावीर ऍरॉन जॉर्जचे दमदार शतक आणि वैभव सूर्यवंशीसह कर्णधार आयुष म्हात्रेच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने युवा विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानला 7 विकेट्सनी पराभूत करत फायनल गाठली आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघ दहाव्यांदा फायनलमध्ये पोहचला आहे. आता, भारत व इंग्लंड यांच्यात 6 फेब्रुवारी रोजी [...]
गोरेगावात लिफ्टमध्ये गॅसच्या फुग्यांचा स्फोट; दोघे होरपळले
गोरेगाव येथील एका निवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये गॅसने भरलेल्या फुग्यांचा स्फोट झाल्याने तरुणीसह डिलिव्हरी बॉय जखमी झाल्याची घटना घडली. हिमानी टाप्रिया आणि राज पुमार महतो अशी जखमींची नावे आहेत. घडल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी दुकानाच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. गोरेगाव पश्चिम येथे एक इमारत आहे. त्या इमारतीमध्ये एक तरुणी राहते. सोमवारी तिने तिच्या कुटुंबातील एकाचा वाढदिवस साजरा […]
सर्वसामान्य वेटिंगवरच…म्हाडाच्या 120 घरांसाठीची अर्ज नोंदणी पुढे ढकलली
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 120 घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीला उद्या, गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार होती. मात्र तांत्रिक कारण पुढे करत म्हाडाने ही ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया पुढे ढकलली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची निराशा झाली असून त्यांना आणखी काही काळ वेटिंग करावे लागणार आहे. सोडतीत दोन वेळा समावेश करूनही विक्री न झालेल्या घरांची ‘प्रथम येईल […]
काळजी घ्या, आजारांचा धोका; थंडी-उकाडा, प्रदूषणामुळे मुंबईकर हैराण, दमट हवामान, हवेची गुणवत्ता ‘खराब’
सायंकाळनंतर थंडी, दिवसभर उकाडा, ढगाळ वातावरणाने दमट हवामान आणि प्रदूषणामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. यातच पेंद्रीय हवामान खात्याने उकाडा आणखी वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. या हवामानामुळे आजारांना निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईसह राज्यभरात गेल्या दीड महिन्यापासून जोरदार थंडी पडत असल्याने आल्हाददायक वातावरण […]
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 5 फेब्रुवारी 2026, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस तापदायक ठरणार आहे आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारी जाणवणार आहे आर्थिक – उधारउसनवारीचे व्यवहार करू नका कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत तणाव जाणवणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात आजचा […]
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट मागे
गृह मंत्रालयाकडून अधिसूचना : युमनाम खेमचंद नवे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांचीही वर्णी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, इंफाळ भारतीय जनता पक्षाचे युमनाम खेमचंद सिंह यांनी बुधवारी मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला यांनी लोकभवनात त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मंगळवारी त्यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. युमनाम खेमचंद सिंह यांच्यासह, नेमचा किपगेन आणि [...]
पतधोरण बैठकीमधून व्याजदर कपातीची शक्यता
पतधोरण बैठकीला प्रारंभ : 4 ते 6 फेब्रुवारीपर्यंत बैठक राहणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ची चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) ची बैठक 4 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ही बैठक 6 फेब्रुवारीपर्यंत चालेल आणि 6 फेब्रुवारी रोजी रेपो दराबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. तज्ञांच्या मते, या बैठकीत व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी [...]
टी-20 क्रमवारीत अभिषेक शर्मा अग्रस्थान कायम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा 917 रेटिंग गुणांसह नवीनतम आयसीसी पुरूष टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे.या 25 वर्षीय खेळाडूने 38 सामन्यांमध्ये दोन शतके आणि 8 अर्धशतकांसह 1297 धावा केल्या आहेत. नुकत्याच मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पाच्ज सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत, अभिषेक दोन अर्धशतकांच्या जोरावर 182 धावांसह तिसरा सर्वाध्घ्कि धावा करणारा [...]
भारत-अमेरिका व्यापार करारामुळे निर्यातदारांमध्ये उत्साह नवी दिल्ली : भारत-अमेरिका व्यापार करारामुळे निर्यातदारांचा उत्साह वाढला असून गुंतवणूक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही भारताच्या चामड्याच्या निर्यातीत योगदान देणारी तीन प्रमुख राज्ये आहेत. भारत-अमेरिका व्यापार करारामुळे लेदर क्षेत्रातील निर्यातदारांमध्ये उत्साह वाढला आहे, ज्यांना आता अनेक महिन्यांच्या अनिश्चिततेनंतर चांगले वर्ष मिळण्याची आशा [...]
व्यवसायातील महत्त्वपूर्ण मानवीय पैलू
सद्यस्थितीत व्यावसायिक क्षेत्रात सर्वसाधारणपणे भर दिला जातो तो तंत्रज्ञान विकास, नवीन कार्यपद्धतींसाठी आधुनिक तंत्राचा वापर करून स्पर्धेत केवळ टिकूनच न राहता स्पर्धेवर मात करून अधिकाधिक व्यवसाय, विस्तार व वाढता फायदा मिळविण्यावर. या प्रयत्नांतून आपल्या उद्योग व उद्योजकांनी रोबोटपासून युनिकॉर्म पर्यंतची विविध उद्दिष्टे तर साध्य केली, मात्र यशाचा हा टप्पा गाठताना आपण या प्रयत्नांशी निगडित [...]
प्रफुल्ल पटेल यांची शाह-मोदींशी चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात सुरू असलेल्या घडामोडींची माहिती त्यांनी दोघांनाही या भेटीदरम्यान दिली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून आता 10 फेब्रुवारी रोजी त्या उपमुख्यमंत्री [...]
‘रियलमी पी 4’ सिरीज स्मार्टफोनची किंमत वाढली
50 एमपी कॅमेरा, 7000 एमएएच बॅटरीही मिळणार नवी दिल्ली : टेक कंपनी रियलमी इंडियाने त्यांच्या मिड-रेंज रियलमी पी आवृत्ती 5 जी स्मार्टफोन्स पी4 आणि पी4 प्रोची किंमत वाढवली आहे. रियलमी पी 4 ची किंमत 2500 रुपयांनी वाढवली आहे. त्याच वेळी, रियलमी पी 4 प्रोची किंमत 4,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. दोन्ही फोन 7000 एमएएच बॅटरी, [...]
ईशा सिंगला दोन सुवर्ण, सम्राट राणाला कांस्य
आशियाई रायफल-पिस्तुल नेमबाजी चॅम्पियनशिप वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ऑलिम्पियन ईशा सिंगने मागील वर्षीचा फॉर्म पुढे चालू ठेवताना येथे सुरू झालेल्या आशियाई पिस्तुल-रायफल नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या वैयक्तिक 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण मिळविले तर सांघिक विभागात भारतीय महिलांना सुवर्ण मिळवून देण्यासही मोलाची मदत केली. वर्ल्ड चॅम्पियन सम्राट राणाला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 21 वर्षीय ईशा [...]
अमेरिकन नौदलाने पाडले इराणी ड्रोन
अरबी समुद्रात अमेरिका-इराण संघर्ष :विमानवाहू जहाजाजवळ जाणारे ड्रोन पाडले वृत्तसंस्था/तेहरान, वॉशिंग्टन अरबी समुद्रात एक इराणी शाहेद-139 ड्रोन अमेरिकन विमानवाहू जहाजाजवळ आक्रमकपणे पोहोचल्यानंतर पाडण्यात आल्याचे बुधवारी अमेरिकन लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. अमेरिकन नौदलाने अरबी समुद्रात विमानवाहू जहाजाजवळ येणारा एक इराणी ड्रोन पाडला आहे. तथापि, या घटनेवर इराणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ड्रोन अमेरिकन युद्धनौकेजवळ येत असताना त्याला [...]
पंतप्रधान मोदींचे भाषण लांबणीवर
लोकसभेत विरोधकांचा गोंधळ : कामकाज स्थगित वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी बुधवारी सायंकाळी 5 वाजता लोकसभेत आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देणार होते. तथापि, विरोधकांचे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता गुरुवारीच पंतप्रधानांचे उत्तर अपेक्षित [...]
ओडीशा या राज्यातील ही एक आश्चर्यकारक घटना आहे. या राज्यातील संबलपूर रेल्वे स्थानकावर महाराष्ट्रातील नांदेड येथे जाणारी ट्रेन आली. प्रवाशांनी त्यांचे डबे शोधून त्यांच्यात बसण्यास प्रारंभ केला. तथापि, या गाडीला एसी डबा लावण्यात आला नव्हता. या डब्यातील 57 तिकिटे खपली होती. प्रवाशांनी ती विकत घेतली होती. तिकिटावर कोच क्रमांका आणि आसन क्रमांकही नोंद केलेला होता. [...]
गाय दाखविण्यासाठी नेले, लग्न लावले
बिहारमध्ये घडलेली ही एक अद्भूत घटना आहे. या राज्याच्या खगडिया जिल्ह्यातील एका गावातील युवक मन्नयम कुमार याला त्याच्या काही परिचितांनी गाय दाखविण्यासाठी सिराजपूर या गावात बोलाविले. मन्नयम कुमार याला गाय खरेदी करायची होती. त्यामुळे त्याने या निमंत्रणाचा स्वीकार केला. तो सिराजपूर गावात पोहचताच त्याला काही शस्त्रधारी लोकांनी घेरले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला एका स्थानी [...]
चीनसोबत भारताचा 155 अब्ज डॉलर्सचा व्यापार
नवी दिल्ली भारत आणि अमेरिका यांच्यात दिर्घकाळ व्यापारकरार अडकलेला असतानाच दुसरीकडे चीनसोबतचे संबंध व्यापाऱ्याच्या बाबतीत सुधारल्याचे सुचिन्ह समोर आले आहे. भारताने चीनसोबत 155.6 अब्ज डॉलर्सचा व्यापार केला असल्याची माहिती मिळते आहे. हा व्यापार 2025 या कॅलेंडर वर्षामध्ये झाला असून मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाहता दोन्ही देशातील व्यापार 12 टक्के इतका वाढला आहे. भारताकडून चीनला होणारी निर्यात [...]
सॅफ 19 वर्षांखालील चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक वृत्तसंस्था / पोखरा (नेपाळ) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) माहितीनुसार भारतीय 17 वर्षांखालील महिला संघाने बुधवारी येथे रंगशाला स्टेडियमवर झालेल्या सॅफ 19 वर्षांखालील महिला चॅम्पियनशिप 226 च्या त्यांच्या शेवटच्या राऊंडरॉबिन सामन्यात भूतानचा 8-0 असा पराभव केला. पर्ल फर्नांडिसने 16, 39, 41 मिनिटाला गोल करुन हॅट्ट्रीक तर प्रीतिका [...]
शेतकऱ्यांचे हित राखून अमेरिकेसोबत करार
संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून पियुष गोयल यांचे भाषण ► नवी दिल्ली अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करार हा शेतकऱ्यांचे हित राखून करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी दोन्ही सदनांमध्ये संयुक्तरित्या बोलताना दिली. कृषी आणि खताच्या संदर्भातल्या क्षेत्रामध्ये भारताचे हित पूर्णपणे राखण्यात आले असल्याचे ते म्हणाले. हा करार छोट्या आणि मध्यम उद्योजक, कुशल [...]
भारतातच क्रिकेट हा खेळ प्रचंड लोकप्रिय हा आपला गोड गैरसमज आहे. आपल्यापेक्षा दुपटीने बांगलादेशात क्रिकेट हा खेळ कधी खांद्यावर तर कधी डोक्यावर घेऊन नाचवतात. भारताप्रमाणे बांगलादेशात क्रिकेट या खेळाकडे धर्म म्हणूनच बघितले जाते. आजही बांगलादेश म्हटलं की 2007 चा तो विश्वचषक आठवतो. या देशाने मला पुढील चार वर्षे वैफल्यग्रस्त केलं होतं. त्या चार वर्षात येणाऱ्या [...]
बिहारचा 3 लाख 47 हजार कोटीचा अर्थसंकल्प सादर
पटणा देशाच्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर बिहार राज्याने आपला आर्थिक वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. 3 लाख 47 हजार 589 लाख कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असणार आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी 10 टक्के अधिक तरतूद करण्यात आली आहे. बिहार सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि अर्थमंत्री बिजेंद्र यादव यांनी विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. 12 मिनीटांच्या भाषणामध्ये राज्याचा [...]
आजचे भविष्य गुरुवार दि. 5 फेब्रुवारी 2026
मेष: क्रोधावर नियंत्रण ठेवल्यास बरीच कामे हातावेगळी कराल वृषभ: कामावर लक्ष केंद्रीत केल्यास दुहेरी उत्पादन करू शकाल मिथुन: काम आणि आयुष्य याबद्दलचा दृष्टीकोन स्पष्ट ठेवा कर्क: मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे तेच प्रश्न सोडवेल सिंह: सकारात्मक विचार यशाकडे नेतील, सही करताना विचार करा कन्या: स्थिरस्थावर व्यक्तींची साथ संगत करा फायदा होईल तुळ: द्वेषपूर्ण दोष काढून [...]
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ठप्प, 30 किमीच्या रांगा, 24 तासांची घालमेल…रखडपट्टी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी सहा वाजता अत्यंत ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने या मार्गावर न भूतो अशी तब्बल 24 तास महाभीषण कोंडी झाली. वायुगळतीच्या भीतीने दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. मुंबईकडे जाणारी वाहतूक ताम्हिणी घाट, माळशेज घाटमार्गे वळवण्यात आली आणि प्रचंड गोंधळ […]
पश्चिम बंगालमधील एसआयआर विरोधी याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयात आज इतिहास घडला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करत निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड केली. ‘बंगालमधील एसआयआर प्रक्रिया ही मतदारांची नावे वगळण्यासाठीच राबवली जात आहे. जिवंत असलेल्या लोकांनाही मृत दाखवण्यात येत आहे,’ असा दावा त्यांनी केला. ममतांच्या या दणदणीत युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला […]
कोंडीत अडकलेल्यांना सरकार मदत करू शकत नाही! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 24 तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांना सरकार मदत करू शकत नाही ही अत्यंत विचित्र गोष्ट आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टीका केली. विकास आणि सुशासनाच्या सगळ्या गप्पा मारल्या जातात. अशा स्थितीत वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना काही अंतरावर खाण्यापिण्याची व्यवस्था, टॉयलेटसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध […]
संसद अधिवेशनाचा तिसरा दिवसही आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गाजवला. चिनी घुसखोरीच्या मुद्दय़ावर सत्ताधाऱयांनी लोकसभेत बोलू न दिल्याने राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचे पुस्तकच संसदेत फडकवले. इतकेच नव्हे, त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर पुस्तकातील उताऱयांचे जाहीर वाचन केले. ‘‘मोदी संसदेत आल्यास मी त्यांना हे पुस्तक भेट देईन, पण ते येतील असे वाटत नाही. […]
राहुल गांधी यांनी नरवणे यांचे पुस्तकच संसदेत फडकवले
संसद अधिवेशनाचा तिसरा दिवसही आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गाजवला. चिनी घुसखोरीच्या मुद्दय़ावर सत्ताधाऱ्यांनी लोकसभेत बोलू न दिल्याने राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचे पुस्तकच संसदेत फडकवले. इतकेच नव्हे, त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर पुस्तकातील उताऱ्यांचे जाहीर वाचन केले. ‘‘मोदी संसदेत आल्यास मी त्यांना हे पुस्तक भेट देईन, पण ते येतील असे वाटत नाही. […]
राज्याची आर्थिक स्थिती खालावली असल्यामुळे वित्त विभागाने मंत्री आणि अधिकाऱयांच्या परदेश दौऱयावर निर्बंध घातले असताना फिल्म फेस्टिव्हलच्या अभ्यासासाठी सांस्कृतिक कार्य विभागाची ‘टूर’ जर्मनीच्या दौऱ्यावर निघाली आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून याच महिन्यात हा जर्मनी दौरा आयोजित करण्यात आला आहे. फिल्मसिटी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा 13 प्रतिनिधींचा अभ्यास गट या दौयात सहभागी होणार आहे. […]
लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीबाबत आम्ही एकत्र बसून विचार करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हरिद्वारमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांना या […]
सामना अग्रलेख –पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे सेल्स एजंट आहेत काय?
मोदी सरकारने अमेरिकेशी केलेला हा व्यापार करार नाहीच, तर सरळ सरळ देशाच्या अन्नदात्याविरुद्ध केलेली युद्धाची घोषणा आहे. देशातील शेतकरी व कष्टकऱ्यांनी आता एकजूट होऊन त्याबद्दल जाब विचारावा लागेल की, प्रधानमंत्री मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत की अमेरिकेचे सेल्स एजंट? राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितले की, ‘‘मोदी घाबरले आहेत. हा व्यापार करार चार महिन्यांपासून थांबला होता. […]
लेख –दर्जेदार शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली
>> डॉ. प्रीतम भी. गेडाम, prit00786@gmail.com प्रत्येक देशाचे भविष्य तिथल्या शिक्षण धोरणावर आणि त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. चांगले शिक्षण समाज आणि देशाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्षम व जबाबदार कार्यशैलीसह प्रभावी युवा शक्ती निर्माण करते. ज्या देशांनी प्रगती केली आहे ती त्यांनी त्यांच्या मजबूत आणि कार्यक्षम शिक्षण प्रणालीच्या बळावर केली आहे. भविष्य फक्त त्या देशांचेच उज्ज्वल असेल, […]
>> वैश्विक n khagoldilip@gmail.com साधारणतः कोणतीही ‘टक्कर’ त्रासदायक, हानिकारक किंवा विनाशकारी असते. मुद्दाम कोणी आवडीने कशावर तरी जाऊन धडकत नाही. वाहनांच्या टक्करीसुद्धा तांत्रिक किंवा मानवी गफलतीने होतात. अंतराळातल्या टक्करीचं तसं नाही. निसर्गाच्या निर्हेतुक ‘नियमा’नुसार त्या घडतात. त्या कोणी ‘घडवत’ नाही. मात्र त्याचे परिणाम जाणवतातच. कधी भले तर कधी बुरे. सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक […]
सत्तेचा लाभ उठवण्यासाठी चिल्ल्यापिल्ल्यांचा सुळसुळाट, आमदार उत्तम जानकरांचा हल्ला
अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्व गेल्यावर सत्तेचा लाभ उठविण्यासाठी चिल्ल्यापिल्ल्यांचा सुळसुळाट वाढत आहे. प्रत्येक बगलबच्चाला वाटते, सत्तेसाठी माझे चालावे, असा हल्ला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांनी अजितदादा गटाच्या नेत्यांवर चढवला. दोन राष्ट्रवादीच्या एकत्री- करणाच्या चर्चा सुरू होत्या. पण आता अजितदादाच नाहीत, शरद पवार यांचा विचार हा फुले-शाहू-आंबेडकर यांचा आहे. तर […]
उड्डाण घेताच विमानाला आग, कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग, 236 प्रवासी सुखरूप
पश्चिम बंगालच्या कोलकाता विमानतळावर टर्क टर्कीश एअरलाईन्सच्या विमानाचे आज इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. काठमांडूहून इस्तंबूलला जाणाऱ्या विमानाच्या उजव्या इंजिनात आग लागल्याचा संशय आल्यानंतर ते आपत्कालीन परिस्थितीत कोलकात्यात उतरविण्यात आले. यानंतर विमानातील सर्व 236 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. इस्तंबूलला जाणाया टीएचवाय-727 या विमानाने दुपारी 1.29 वाजता नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. इस्तंबूलला जाणाऱ्या टीएचवाय-727 […]
क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठी उलथापालथ झाली असून मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) 2017च्या कोड ऑफ लॉजची चौथी आवृत्ती जाहीर केली आहे. 2022नंतर प्रथमच प्रकाशित झालेल्या या आवृत्तीत तब्बल 73 नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. हे नवे नियम 1 ऑक्टोबर 2026पासून लागू होतील. ‘एमसीसी’च्या मते हे बदल क्रिकेटचे नियम आधुनिक खेळाशी सुसंगत, अद्ययावत आणि सर्वांसाठी समावेशक ठेवण्यासाठी करण्यात […]
ईशाचा सुवर्णनेम; सम्राटला कांस्य
आशियाई नेमबाजीच्या रणांगणावर ऑलिम्पियन ईशा सिंहने पुन्हा एकदा आपली कमाल दाखवताना हिंदुस्थानसाठी सुवर्णनेम साधला. आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ईशाने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात दुहेरी सुवर्ण जिंकत हिंदुस्थानचा झेंडा उंचावला. मात्र पुरुष गटात विश्वविजेत्या सम्राट राणाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत काही काळ पिछाडीवर पडलेली 21 वर्षीय ईशा सिंह डगमगली […]
35व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी संघाने कुरुक्षेत्राच्या रणांगणात जेतेपदाचा झेंडा फडकावला. किशोरी संघाने सलग आठव्यांदा विजेतेपद पटकावत सोनेरी इतिहास रचला, तर किशोर संघाला मात्र यंदा तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. हरियाणातील थीम पार्क मैदानावर झालेल्या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने राजस्थानवर पूर्ण वर्चस्व गाजवत एक डाव आणि 12 गुणांनी दणदणीत विजय मिळवला. सामन्याच्या […]
आरसीबीची मत्तेदारी की दिल्लीचा इतिहास?
वडोदऱ्यात होणारा महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना प्रचंड रंगतदार ठरणार आहे. आत्मविश्वासात असलेली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) सलग दमदार कामगिरीच्या जोरावर दुसरे विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने उतरेल. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली संघाने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उत्तम संतुलन साधत प्रतिस्पर्ध्यांना हादरवले आहे. दुसरीकडे, तीन वेळा अंतिम फेरीत अपयशी ठरलेली दिल्ली कॅपिटल्स यावेळी इतिहास बदलण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. नंदनी […]
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट संचालित राजे शिवाजी विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय तसेच मनोहर जोशी महाविद्यालय येथे ‘उड्डाण’ या वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. धारावीतील ट्रस्टच्या पीएमजीपी कॉलनी येथील भव्य प्रांगणात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ‘उड्डाण’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित कव्वाली तसेच सावित्रीबाई फुले यांचे […]
राष्ट्रीय खो-खोपटू सुनील लाड पालिकेत प्रमुख अधिकारीपदी
राष्ट्रीय खो-खोपटू सुनील लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाचे प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील लाड हे डॉ. शिरोडकर हायस्पूल व महर्षी दयानंद काॅलेजचे विद्यार्थी असून युवक क्रीडा मंडळ, परळ या संघातर्फे त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये त्यांनी 1986 ते 1989 या कालावधीत सलग चार वेळा मुंबई […]
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे प्रसिद्धी प्रमुख नारायण सावंत यांचे सोमवारी अकस्मात निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सत्यवती, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. विलेपार्ले येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतरण तलाव असलेल्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या निर्मितीपासून या संस्थेचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून नारायण सावंत यांनी अत्यंत सक्षमपणे जबाबदारी सांभाळली. क्रीडा संकुलात झालेल्या […]
युमनाम सिंह यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, 356 दिवसांनंतर राष्ट्रपती राजवट हटवली
मणिपूरमधून 356 दिवसांनंतर राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली असून राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन झाले आहे. भाजपचे विधिमंडळ पक्ष नेते युमनाम खेमचंद सिंह राज्याचे 13 वे मुख्यमंत्री बनले आहेत. युमनाम यांना राज्यपाल अजयकुमार भल्ला यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मैतेई समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे खेमचंद हे माजी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचे जवळचे मानले जातात. नागा समुदायाचे […]
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५के डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत एकेरीत दर्जा सेमेनिस्तजा, माई यामागूची, लिओलिया जीनजीन, मननचया सवांगींकवे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली. मुंबई येथील एमएसएलटीएच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत चुरशीच्या लढतीत काल […]
World Cancer Day ‘विश्वास’एनजीओतर्फे डॉक्टर्स, केअरटेकर्स आणि समाजसेवकांचा गौरव
मुंबईतील विश्वास या एनजीओतर्फे जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर कॅन्सर जनजागृती आणि रुग्णसेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे डॉक्टर्स, केअरगिव्हर्स (caregivers), समाजसेवक आणि कलाकारांचा गौरव करण्यात आला. या एनजीओ तर्फे आयोजित ‘सिम्फनी ऑफ होप’ (Symphony of Hope) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरेश अग्रवाल यांनी स्थापन केलेली ‘विश्वास’ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या […]
मराठमोळ्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने अफगाणिस्तानचा 7 विकेटने धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली आहे. अफगाणिस्तानने टीम इंडियाला जिंकण्यासाठी 311 धावांचे मोठे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी तोडफोड फटकेबाजी करत गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली. अॅरॉन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी आणि आयूष म्हात्रे या तिघांनीच अफगाणिस्तानला चोपून काढलं आणि सामनाही जिंकला. […]
राजपाल यादववर तुरुंगात जाण्याची वेळ! चेक बाऊन्स प्रकरण भोवलं, कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, सुमारे 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘चेक बाऊन्स’ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला 4 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत तुरुंग अधीक्षकांसमोर शरण येण्याचे आदेश दिले आहेत. राजपाल यादवने 2010 साली इंदूर येथील सुरेंद्र सिंह यांच्याकडून ‘मुरली प्रोजेक्ट्स प्रायवेट लिमिटेड’ अंतर्गत 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले […]
T20 World Cup –संजू सॅमसनला तंबूत बसूनच मॅच पहावी लागणार! सराव सामन्यात नवीन सलामीवीराची एन्ट्री
हिंदुस्थानने आजपासून (04 फेब्रुवारी 2026) आपल्या टी20 वर्ल्डकपच्या अभियानाला सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा सराव सामना खेळला जात आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये कोणते खेळाडू खेळणार आणि कोणाचा पत्ता अव्वल अकरामधून कट होणार, याचं चित्र आजच्या सराव सामन्यात जवळपास निश्चित होणार असल्याच मानलं जात आहे. याच पार्श्वभुमीवर संजू सॅमसनची अव्वल अकरामधून […]
चीनच्या सीमेवरील कारवायांबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अत्यंत महत्वाचे व गंभीर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला परंतु मोदी सरकार मात्र त्यांना बोलू देत नाही. भारत सरकार चीन प्रश्नी काहीतरी सत्य लपवत आहे म्हणून विरोधी पक्ष नेत्यालाही संसदेत बोलू दिले जात नाही हे अत्यंत निषेधार्ह असून मोदी सरकार संसदेच्या सर्व संकेत, परंपरा व नियम पायदळी […]
किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक; लष्कराने परिसराला घेरलं
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. जम्मूतील किश्तवाड जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली. लष्कराने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या २ ते ३ दहशतवाद्यांना एका भागात घेरलं असून संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किश्तवाड जिल्ह्यातील छत्रू भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या […]
Ratnagiri News –मातोश्रीला मानणारा शिवसैनिक पेटला; निवडणूकीत गद्दारांना त्यांची जागा दाखवून देणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त दोनच दिवस उरले आहेत. आपली नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवत मातोश्रीच्या कट्टर शिवसैनिकांनी केळशी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या साथीने निवडणूक प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे. केळशी जिल्हा परिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेसाठी आमखोल येथील गुणाजी महादेव गावणुक तर जुईकर मोहल्ला […]
पॉश सोसायटीतील तीन बहिणींनी मृत्यूला का कवटाळलं? काय आहे Korean Love Game? वाचा…
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पॉश सोसायटीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी ऑनलाईन गेमच्या व्यसनावरून पालकांनी रागावल्यामुळे इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. कोविडमध्ये लॉकडाऊन दरम्यान या मुलींना ऑनलाईन गेमचे व्यसन लागले. त्या तिघी टास्कवर आधारित एका कोरियन ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्या होत्या. काय आहे हा कोरियन लव्ह गेम? हा गेम मनोरंजनासाठी बनवलेला साधा गेम […]
विकासकामांच्या जोरावर विक्रांत जाधव विजयी होतील –शिवसेना नगरसेविका कांचन शिंदे
गुहागर तालुक्यातील असगोली जिल्हापरिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी प्रचारात मुसंडी मारली असून गेल्या पाच वर्षांत त्यांनी केलेल्या विकासाकामांमुळे जनता त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहे. विक्रांत जाधव यांच्या प्रचारात त्यांच्या मातोश्री सुवर्ण जाधव आणि बहिण नगरसेविका कांचन शिंदे उतरल्या आहेत. त्या माय- लेकी घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. शिवसेना […]
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरी वाहतूक कोंडी सुटण्यासाठी आणखी चार तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 22 तासांहून अधिक वेळ झाला मात्र, वाहतूक कोंडी सोडवण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेलं नाही. एकीकडे वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. तर दुसरीकडे टोलच्या माध्यमातून पैशांची लुटू सुरू आहे. अपघातग्रस्त टँकरमधून ज्वलनशील गॅस दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये भरण्यात आलेला आहे. मात्र, अजूनही […]
Solapur News : सोलापूर रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक नवा फूट ओव्हर ब्रिज उभारणार
सोलापूर स्थानकात नवा एफओबी सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. सध्या स्थानकावरील दक्षिण दिशेला असलेला जुना फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) गर्दीसाठी अपुरा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने येथे अत्याधुनिक आणि प्रशस्त नवा फूट ओव्हर ब्रिज [...]
पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच ते संसदेत आले नाहीत; राहुल गांधींचा घणाघात
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. बुधवारी (४ फेब्रुवारी २०२६) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार होते. मात्र पंतप्रधानांचे हे संबोधन पुढे ढकलण्यात आले. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधानांचे भाषण पुढे ढकलण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी X […]
Solapur News : सोलापूर बाजारात भेंडी–गवार महाग, पालेभाज्या स्वस्त
सोलापूर बाजारात गवार नऊ हजारांवर, कोथिंबीर स्वस्त सोलापूर : बाजारात सध्या भेंडी, गवार, वांगी, कारली या भाज्या चांगलाच भाव खात आहेत. कोथिंबीर, टोमॅटो तसेच सर्व पालेभाज्या मात्र स्वस्त झाल्या आहेत. सध्या बाजारात सर्वच भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे काही भाज्या [...]
‘संस्कृत ही आपली भाषा आहे हा परिचय गेला तर संस्कृती टिकणार नाही. संस्कृत असेल तरच संस्कृती टिकेल आणि संस्कृती असेल तरच सुसंस्कृत माणूस निर्माण होईल’, अशा शब्दांत स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख डॉ. धनश्री (दीदी) तळवलकर यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व प्रतिपादन केले. नाशिकच्या प. सा. नाट्यगृह येथे मंगळवारी (दि.३) ‘संस्कृत भाषा सभा आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यावतीने […]
Solapur News : सोलापूर रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय; विशेष गाड्यांना मुदतवाढ
सोलापूर–अजमेर साप्ताहिक विशेष रेल्वेला मुदतवाढ सोलापूर : सोलापूर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रबासी व भाविकांसाठी दिलासादायक निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अजमेर तसेच तिरुपती-पंढरपूर मार्गावरील साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांना फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी, सण-उत्सव [...]
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे 20 तासांपासून जाम, नागरिकांचे हाल पण सरकार ढिम्म; आदित्य ठाकरे यांची टीका
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी एक केमिकल टँकर उलटला होता. त्यानंतर मुंबई–पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या 20 तासांहून अधिक काळ ही स्थिती कायम आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. It’s beyond absurd that […]
Shirala News : बिऊर येथील बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा दुर्दैवी मृत्यू
नागरिकांचे सहकार्य प्रशंसनीय; बिबट्याचा शोध सुरू शिराळा : बिऊर येथील बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू ही दुर्देवी घटना आहे. वनविभागामार्फत पुणे येथील रेस्कु टीम आणि डॉग स्कॉड दाखल झाले असून बिबट्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे अशी माहिती कोल्हापूर विभाग मुख्य बनरक्षक [...]
WPL Final 2026 –दोस्तीत कुस्ती! चमचमत्या ट्रॉफीसाठी जीवलग मैत्रीणी एकमेकांना भिडणार
WPL 2026 चा धुरळा आता अंतिम टप्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये विजेतेपदाची अंतीम लढाई होणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत स्मृती मानधनाच्या बंगळुरूने थेट फायनलमध्ये धडक मारली होती. तर जेमिमाच्या दिल्ली कॅपिटल्सने क्लालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवाची धुळ चारली आणि फायनलमध्ये आपली जागा पक्की केली. विशेष म्हणजे या दोन्ही संघांच्या […]
Miraj Crime : मिरजेत सराईत गुन्हेगारांचा कुटुंबावर हल्ला
भाऊराव पाटील चौक परिसरात महिलेसह मारहाण मिरज : शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथे एका इमारतीसमोर असलेल्या कॉफीशॉपची पाण्याची टाकी हटविल्याच्या कारणातून सराईत गुन्हेगार पिट्या भोरेसह चौघांनी दहशत माजवित राडा केला. इमारतीत राहणाऱ्या कुटुंबियांना अॅट्रॉसिटीची धमकी देऊन महिलेसह [...]
Kolhapur Crime : इचलकरंजीत युवकावर हल्ला, एकावर गुन्हा
एएससी कॉलेजजवळील बडापाव सेंटरवर हिंसाचार; इचलकरंजी : जोशी परिसर येथील एएससी कॉलेजजवळील पेट्रोल पंप शेजारी असलेल्या एका बडापाव सेंटरवर काम करणाऱ्या तरुणाव एकाने पाठीमागून येत लाकडाने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या मनोज विलास [...]
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज संसदेत भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्लाबोल केला. “भाजपसाठी महिला केवळ एक व्होट बँक असून, महिला सक्षमीकरणाच्या बाता मारणाऱ्या भाजप आणि आरएसएसनं गेल्या १०० वर्षांच्या इतिहासात एकाही महिलेला अध्यक्ष केलेलं नाही,” अशा शब्दांत खरगे यांनी सरकारला धारेवर धरलं. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान […]
मी कायम कार्यकर्ता, सरकारच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजा वैद्य धाराशिव- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे एकीकडे दुःख आहे, कार्यकर्ते यांच्या निवडणुका आहेत. उमेदवार, कार्यकर्ते याचा आग्रह, लाडक्या बहीण भावांना भेटायचं म्हणुन मी आलो असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उद्याच्या भविष्याचा फैसला व गावाच्या विकासाच्या या निवडणूका आहेत, लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगर परिषद याला यश दिले त्यांची पुनरावृत्ती होणार असे चित्र मला दिसत आहे. ही निवडणुक कार्यकर्ते यांची आहे, हेच आम्हाला निवडुन देतात व आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतात. मी काल, आज व उद्याही कार्यकर्ता म्हणुन काम करणार. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो. पायाला भिंगरी लावुन फिरलो व सामान्य लोकांची कामे केली, बंद पडलेल्या योजना, प्रकल्प सुरु केले असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या मुलीने वडिलांना फीस भरता येत नसल्याने ते आत्महत्या करतील या विचारातून स्वतः आत्महत्या केली, मनाला वेदना झाली मी 100 टक्के फीस माफ केली. शेतकरी सन्मान योजना सुरु केली. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकरी यांचा आहे. मी देखील आईची तगमग व पत्नीची धावपळ पाहिली आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरु केली. अनेक अडथळे आले मात्र ती सुरु ठेवली, 45 हजार कोटी यासाठी लागतात, कोण हिम्मत करीत नव्हते मात्र मी केली. महिला एकत्र आल्या व्यवसाय सुरु केल्याच्या यशोगाथा आहेत. 3 महिन्याचे 4 हजार 500 एकदम जमा होणार आहेत. कोणीही मायका लाल आला तरी योजना बंद होणार नाही. कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमची बैठक झाली. समिती गठीत केली असुन अहवाल आला की निर्णय घेऊन, जे बोललो ते करणार, तो निर्णय सुद्धा घेणार व शेतकऱ्यांना दिलासा देणार असे शिंदे म्हणाले. त्याला हिम्मत लागले, आम्ही देणारे हात आहोत. विरोधक काय बोलणार त्यांचे हात रिकामे आहेत. त्यावेळी सत्ता असताना काही दिले नाही आता तर काही नाही, मग काय देणार, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लागवला. आम्ही देणारे हात आहोत, देण्याची दानत लागते. रोजगार वाढले पाहिजेत त्यासाठी काम करणार असल्याचे शिंदे म्हणाले. लोकांना काय हवे आहे ते द्या असे आमचे धोरण आहे. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सामान्य लोकांच्या जीवनात सोनेरी दिवस आणणारे आहोत, सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा मुख्यमंत्री झाला हे पाहवत नाही, त्यांचा इतका पोटसुळ का? असा सवाल करीत त्यांनी टीका केली. तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकासासाठी 1 हजार 800 कोटी दिले. लढाई खुर्चीची नाही लोकांसाठी आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेचे काम करणार, पैसे पेक्षा किती माणसे कमावली हे धोरण आहे. उस्मानाबादचं धाराशिव करण्याचा निर्णय मुख्यमंत्री असताना घेतला याचा अभिमान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे या जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. विरोधक येतील व आश्वासन देतील व खोटं बोलतील, दर महिन्याला लाडक्या बहिणींना ओवाळणी न चुकता बँकेत जमा होईल असे ते म्हणाले. पाणी, शेतीचा, चांगले रस्ते, वीज प्रश्न मार्गी लावु असे आश्वासन त्यांनी दिले. उमरगा येथे नवीन पंचायत समिती इमारत, शास्वत पाणी आणू. लोहारा येथे एमआयडीसी करणार, मराठवाडा हा दुष्काळवाडा आहे हा शब्द पुसून काढायचा आहे, मराठवाडा वॉटर ग्रीड सुरु करायचे असुन दुष्काळमुक्ती हा आमचा संकल्प आहे असे ते म्हणाले. यावेळी व्यासपिठावर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीचे सुरेश बिराजदार, नगराध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हा प्रमुख मोहन पनूरे, सुरज साळुंके, नितीन लांडगे, ऍड योगेश केदार, आनंद पाटील उपस्थितीत होते. उमरगा लोहारा येथे भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशी महायुती झाली असल्याचे रवींद्र गायकवाड म्हणाले. असे असतानाही भाजपने माकणी येथे भाजपने उमेदवार दिला आहे. त्यांनी गद्दारी केली आहे त्यांना धडा शिकवा असे आवाहन गायकवाड यांनी केले. तिथे नातेवाईक, कार्यकर्ते यांची जास्तीत जास्त मते गोळा करा व भाजपला पराभूत करा असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक म्हणाले की, ठाणे मुंबई पासुन इतक्या लांब मला इथला विकासासाठी करण्यासाठी नेमले. करोडो रुपयांची विकास कामे होत असुन येत्या 5 वर्षात अनेक कामे होतील. लाडक्या बहिणींना आर्थिक आधार देण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला. धाराशिव जिल्ह्यात महायुतीचा विजय होऊन भगवा फडकेल असे ते म्हणाले. माकणीची जागा ही फक्त आणि फक्त शिवसेनेची आहे, तिथे सगळीकडे शिवसेना दिसली पाहिजेत, दुसऱ्या कुठल्याही बटणाला हात लावला तर शॉक लागेल असे सांगायला सुरुवात करा व मोठ्या मतांनी विजयी करा असे आवाहन पालकमंत्री सरनाईक यांनी केले.
हफ्ते न दिल्यास धमक्या व दबावाचा गंभीर आरोप सातारा : सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी राजेश वाघमारे यांच्या कार्यपद्धतीविरोधात गंभीर आरोप करत त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार मोतलिंग यांनी केली आहे. वाघमारे यांचा [...]
Photo चाफा आणि तो… प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा गोरेचं लग्न ठरलं, या अभिनेत्यासोबतचे फोटो केले शेअर
‘स्टार प्रवाह’वर सुपरहिट ठरलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मालिकेतील ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे हिचे लग्न ठरले आहे. अपूर्वाने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही गूड न्यूज दिली आहे. या फोटोंसोबत तिने ‘चाफा आणि तो…. मला खुप आवडतात…’ अशी कॅप्शनही शेअर केली आहे. अपूर्वाचा होणारा नवरा हा देखील अभिनेता […]
Satara News : स्वच्छ भारत व जल जीवन मिशन कर्मचाऱ्यांचा मानधन न मिळाल्याने जिल्हा परिषद समोर आंदोलन
चार महिन्यांचे मानधन न मिळाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष सातारा : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा–२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांचे मानधन अद्याप अदा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या [...]
Satara News : साताऱ्यात शेकडो नागरिकांनी अजितदादांचे दर्शन घेऊन श्रद्धांजली केली अर्पण
अजितदादा पवार यांचे अस्थि दर्शन राष्ट्रवादी कार्यालयात सातारा : सातारा जिल्ह्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या अजितदादा पवार यांच्या अस्थि मंगळवारी साताऱ्यात दाखल झाल्या. पोवईनाका येथील दूध संघाशेजारील राष्ट्रवादी कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी दादांच्या या अस्थिंचे दर्शन घेतले. दादांचा हा अस्थिकलश पाहून सातारकरांचे डोळे पाणावले. [...]
सातारा शहरात हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा वाढवणार सातारा : सातारा शहर आणि उपनगरांतील वाढत्या चोऱ्या, चेन स्नॅचिंग आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शहराला पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी सातारा पोलीस आणि नगरपालिकेने संयुक्तपणे ‘तिसऱ्या डोळ्या’चे पाळत ठेवण्याचा [...]
Satara News : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पोलीस रूट मार्च
सातारा पोलिसांचे निवडणूक काळातील विशेष सुरक्षा उपक्रम सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी सातारा पोलिसांच्या वतीने प्रतापसिंहनगर व खेड परिसरात भव्य रूट मार्च काढण्यात [...]
Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी आरोपी अटकेत
हुपरी पोलीसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध घेतला हुपरी : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीस बिबाहित तरुणाने पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला याप्रकरणी हुपरी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्ह्याखाली तरुणास अटक केली आहे. सनी साताप्पा कांबळे (वय २८, रा. कारदगा, ता. निपाणी, [...]
Kolhapur News : महापालिकेत तयारी युद्धपातळीवर; महापौर दालनासह सभागृह सज्ज
महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी सभागृहाचे नूतनीकरण पूर्ण कोल्हापूर : महानगरपालिकेत महापौर, उपमहापौर निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होताच महापालिकेत महापौर दालनासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनांसाठी तयारी सुरू झाली आहे. शुक्रवारी ६ रोजी महापौर, उपमहापौर निवड होणार आहे. त्यासाठी सभागृहाच्या नूतनीकरणाचे कामही युद्धपातळीवर [...]
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या बेल्टची किंमत 82 हजार रुपये? नेटकरीही चक्रावले
भाजप नेते व खासदार अनुराग ठाकूर यांचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा लोकसभेतील एका चर्चेदरम्यानचा आहे. या व्हिडीओत ठाकूर यांनी घातलेल्या कंबरेच्या बेल्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकसभेत अमित शहा बोलत असताना विरोधकांनी गोंधळ केल्यानंतर अनुराग ठाकूर शहांच्या समर्थनार्थ उभे राहिले. त्याच काही सेकंदांचा त्यांचा […]
कर्मवीर मामासाहेबांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी शिक्षणाबरोबरच आरोग्य सेवा सुरू केली
वाशी:(प्रतिनिधी)- कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांची १२३ वी जयंती येथील कर्मवीर महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे वाशी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक शंकरराव शिंदे,श्रीकांत थोबडे (माजी जनरल मॅनेजर महिंद्रा अँड महिंद्रा मुंबई),महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मच्छिंद्र तात्या कवडे, भाई भगवानराव उंदरे(माजी सरपंच वाशी),प्राचार्य डॉ.अशोक कदम,पत्रकार प्रा.शहाजी चेडे,प्रा.श्रीराम ढेपे व प्रा.विश्वास चौधरी उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते मामांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना भाई भगवानराव उंदरे म्हणाले कि, वाशी सारख्या ग्रामीण भागामध्ये कर्मवीर डॉ.जगदाळे मामांनी हायस्कूल आणि महाविद्यालय काढल्यामुळे गोर गरीब कष्टकऱ्यांची व शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करत आहेत. मच्छिंद्र तात्या कवडे म्हणाले कि, हे महाविद्यालय सुरु करत असताना खूप अडचणी आल्या पण गावकऱ्यांच्या मदतीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे महाविद्यालय सुरु केले गेले व आज ते नावारूपाला आले आहे असे त्यांनी सांगितले. ओश्रीकांत थोबडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि,मामांच्या संस्थेतील विद्यार्थांना शिक्षण आणि उच्च संस्कार मिळाले त्या आधारे त्यांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले असे ते म्हणाले. पोलिस निरीक्षक शंकरराव शिंदे म्हणाले की,या संस्थेने विविध शाखा चालवत असताना पैशाचा विचार न करता विद्यार्थांना शिक्षण दिले तसेच ग्रामीण भागातील गोर-गरीब लोकांच्या आरोग्याविषयी अडचणी सोडवल्या असे ते म्हणाले. प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम यांनी कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक कार्याविषयी आणि महाविद्यालयातील विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ दैवशाला रसाळ यांनी केले तर आभार प्रा.अजित तिकटे यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते.
Kolhapur News : कोल्हापूर महापालिकेत महायुतीचे स्पष्ट बहुमत; नगरसेवक सहलीवर रवाना
कोल्हापुरात महायुतीचे नगरसेवक निघाले सहलीला कोल्हापुर : कोल्हापुर महापालिका निवडणुकीत महायुतीला ४५ जागा मिळाल्या आहेत. तर कॉग्रसला ३५ जागा मिळाल्या आहेत. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असुन महापौर,उपमहापौर पदाचे उमेदवार महायुतीने जाहीर केले असुन ६ फेब्रुवारी रोजी महापौर उपमहापौर पदाची निवडणुक होणार आहे. या पार्श्वभुमीवर महायुतीच्या [...]
सरमळेतील शतायुषी सावित्री डोईफोडे यांचे निधन
ओटवणे : प्रतिनिधी कष्टकरी जीवनाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या सरमळे येथील शतायुषी सावित्री भैरू डोईफोडे (१०५) यांचे मंगळवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत अनेक घटनांची साक्षीदार असलेल्या या आजी चार पिढ्यांचा चालता बोलता इतिहास म्हणून परिचित होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत डोईफोडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.कष्टकरी आणि संघर्षाच्या [...]
Ratnagiri News : प्रकाश भिवंदे यांची प्रचारात जोरदार आघाडी
घरोघरी प्रचार करत मतदारांच्या थेट संपर्कात प्रकाश भिवंदे राजापूर : राजापूर तालुक्यातील जुवाठी पंचायत समिती गणामध्ये अपक्ष उमेदवार प्रकाश भिवंदे घरोघरीजाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत असून त्यांना मतदारांकडूनही चांगला प्रतिसाद लाभत आहे. गेली 25 वर्षे आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात [...]

26 C