जो रुट, ब्रूकची नाबाद अर्धशतके
पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ 45 षटकांचा खेळ : इंग्लंडच्या 3 बाद 211 धावा वृत्तसंस्था/ सिडनी पावसाचा व्यत्यय आणि खराब प्रकाशामुळे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या अॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी केवळ 45 षटकांचा खेळ झाला. जो रुट आणि हॅरी ब्रूकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या दिवशी 3 बाद 211 धावा केल्या. रुट [...]
अनंत अंबानींना जागतिक मानवतावादी पुरस्कार प्रदान
वन्यजीव संवर्धनातील नेतृत्वासाठी गौरव वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी अनंत अंबानी यांना प्राणी कल्याणासाठी जागतिक मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार अमेरिकन ह्यूमन सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय ब्रँड ग्लोबल ह्यूमनने दिला आहे. या पुरस्कारामुळे अनंत अंबानी यांनी जागतिक स्तरावर प्रभाव पाडला आहे. अनंत अंबानी हे हा सन्मान मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती ठरले आहेत. हा [...]
हिंदू नेत्याला निवडणूक लढवण्यापासून रोखले
बांगलादेशात गोविंद प्रामाणिक यांचा उमेदवारी अर्ज रद्द :बीएनपीचा कट असल्याचा आरोप वृत्तसंस्था/ ढाका बांगलादेशात एकीकडे हिंदूविरोधी हिंसाचार सुरू असतानाच आता एका हिंदू नेत्याला निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली आहे. देशात 12 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. गोविंद चंद्र प्रामाणिक यांनी गोपालगंज-3 मतदारसंघातून संसदीय निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता, परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी शनिवारी त्यांचा अर्ज [...]
श्राची बंगाल टायगर्स, पायपर्स विजयी
वृत्तसंस्था/ रांची येथे सुरु असलेल्या 2026 च्या महिलांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील झालेल्या विविध सामन्यात श्राची बंगाल टायगर्सने रांची रॉयल्सचा तर एसजी पायपर्सने सुरमा हॉकी क्लबचा पराभव करत पूर्ण गुण वसूल केले. या स्पर्धेतील झालेल्या रविवारच्या सामन्यात ऑगेस्टिना गोर्झेलेनीच्या एकमेव निर्णायक गोलाच्या जोरावर श्राची बंगाल टायगर्सने रांची रॉयल्सचा 1-0 असा निसटता पराभव केला. या विजयामुळे [...]
भारतीय युवा संघाचा दक्षिण आफ्रिकेवर विजय
हरवंश पांगलिया, अंबरिश यांची दमदार अर्धशतके वृत्तसंस्था/ बेनोनी हरवंश पांगलिया आणि आर. एस. अंबरिश यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय युवा क्रिकेट संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ-लेविस नियमाच्या आधारे 25 धावांनी पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली. या सामन्यात दक्षिण आफ्रिका युवा संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी [...]
सौदी अरेबियात भीषण दुर्घटनेत चार भारतीयांचा मृत्यू
केरळमधील परिवारावर ओढवले संकट वृत्तसंस्था/ मलप्पुरम केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील मंजरी येथील एका परिवाराच्या चार सदस्यांचा सौदी अरेबियातील एका रस्ते दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. अब्दुल अजीज (52 वर्षे), त्यांची आई मैमुनाथ कक्केनगल (73 वर्षे), त्यांच्या पत्नी थस्ना थोडेंगल (40 वर्षे) आणि त्यांचे पुत्र आदिल जलील (14 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. संबंधित परिवार मक्का येथून जेद्दा [...]
बाबा राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल
शिक्षा झाल्यापासून तब्बल 406 दिवस पॅरोलवर मुक्त वृत्तसंस्था/ चंदीगड डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सिंग याला 40 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. त्याला शिक्षा झाल्यापासून राम रहीमने एकूण 366 दिवस तुरुंगाबाहेर घालवले आहेत. आता मंजूर झालेल्या पॅरोलमुळे ही संख्या 406 दिवसांवर पोहोचली आहे. यापूर्वी पंचकुला येथील सीबीआय न्यायालयाने ऑगस्टमध्ये त्याला पॅरोल [...]
बिहारमध्ये क्रीडापटूंना मिळणार प्रोत्साहन : श्रेयसी सिंह
राज्य सरकारकडून प्रयत्नांना वेग वृत्तसंस्था/ जमुई बिहारमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार विविधप्रकारे प्रयत्न करत आहे. बिहार सरकार क्रीडापटूंना चांगल्या सुविधा आणि संधी देण्यासाठी योजना लागू करत आहे. नव्या आणि उदयोन्मुख क्रीडापटूंसाठी लवकरच एक स्पॉन्सरशिप पोर्टल सुरु करण्यात येणार असून त्या माध्यमातून क्रीडापटूंना आर्थिक सहाय्य उपलब्ध करविण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या क्रीडा अन् माहिती-तंत्रज्ञान मंत्री [...]
दगडखाणीतील स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू
ओडिशातील धेंकानाल येथील दुर्घटना : मदत-बचावकार्याला वेग वृत्तसंस्था/ भुवनेश्वर ओडिशातील धेंकानाल जिह्यातील एका बेकायदेशीर दगडखाणीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याचे रविवारी जाहीर करण्यात आले. अजूनही काही कामगार अडकण्याची शक्यता गृहीत धरून मदत व बचावकार्य सुरू ठेवण्यात आले होते. मोटांगा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गोपालपूरजवळ हा स्फोट झाला. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेनंतर रात्री [...]
व्हेनेझुएलामधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर भर : परराष्ट्र विभागाकडून निवेदन जारी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अमेरिकेच्या सैन्याने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना केलेल्या अटकेबद्दल आणि तेथील तणावपूर्ण परिस्थितीबद्दल भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी एक अधिकृत निवेदन जारी करत भारत व्हेनेझुएलातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर [...]
30 वर्षांनी थायलंडमध्ये दिसले दुर्लभ मांजर
लुप्त मानली गेली होती प्रजाती थायलंडमध्ये एक असे दुर्लभ रानमांजर दिसून आले आहे, जे सुमारे 30 वर्षांपासून विलुप्त मानले जात होते. हे मांजर फ्लॅट-हेडेड कॅट म्हणून ओळखले जाते, जे जगातील सर्वात दुर्लभ आणि धोक्यात सापडलेल्या मांजरांपैकी एक आहे. थायलंडच्या संरक्षण विभाग आणि पँथेरा नावाच्या एनजीओने या मांजराच्या अस्तित्वाची माहिती दिली. थायलंडमध्ये हे मांजर यापूर्वी 1995 [...]
रिंग तयार नाही, राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील सामने थांबले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा पहिला दिवस, जो रविवारी (4 जानेवारी) ग्रेटर नोएडामध्ये सुरू होणार होता, तो अनेक तास उशिरा सुरू झाला, कारण ज्या दोन रिंगमध्ये सामने होणार होते, त्या तयारच नव्हत्या. दुपारच्या सत्रात ज्यांचे सामने नियोजित होते, ते बॉक्सर गौतम बुद्ध विद्यापीठात पोहोचल्यावर त्यांना फक्त मोकळी जागा दिसली. दुपारी 2 वाजता [...]
सर्वात शक्तिशाली क्रेडिट कार्ड
कुठलीच नाही मर्यादा, अब्जावधींचे शॉपिंग करता येणार सद्यकाळात अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. प्रत्येक क्रेडिट कार्डची एक मर्यादा असते. बँक संबंधिताच्या खात्याच्या हिशेबानुसार मर्यादायुक्त क्रेडिट कार्ड पुरवत असते. परंतु जगात एक असे क्रेडिट कार्ड आहे, ज्याला कुठलीच मर्यादा नाही.जगातील या सर्वात शक्तिशाली क्रेडिट कार्डचे नाव सेंच्युरियन कार्ड असून ते अमेरिकन एक्स्प्रेस कंपनीचे आहे. ज्याला [...]
2036 ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताची तयारी
व्हॉलिबॉल चॅम्पियनशिपच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन वृत्तसंस्था/ .वाराणसी भारत 2036 साली होणाऱ्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी तयारी करत असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी केला आहे. वाराणसी येथे सुरू झालेल्या 72 व्या सीनियर राष्ट्रीय व्हॉलिबॉल चॅम्पियनशिपचे उद्घाटन मोदींनी केले आहे. मागील साडेअकरा वर्षांमध्ये सरकारने देशातील क्रीडाक्षेत्रात व्यापक बदल करत 20 हून अधिक प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या [...]
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराने उत्तर कर्नाटक हादरले
हुबळीत दोन मुलींवर सामूहिक अत्याचार : दोन घटनांप्रकरणी सात अल्पवयीन मुले ताब्यात प्रतिनिधी/ बेंगळूर हुबळीत एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराने संपूर्ण उत्तर कर्नाटकला हादरवून टाकले आहे. शहर आणि अशोकनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या या दोन अत्याचाराच्या घटनांमध्ये अल्पवयीन आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत 14-15 वयोगटातील तीन मुलांनी 13 वर्षांच्या [...]
वृत्तसंस्था/ बदोडा विश्व टेबल टेनिस फेडरेशनच्या 2026 च्या युथ कंटेंडर 13 आणि 17 वर्षाखालील मुला-मुलींच्या टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंड्रेला दास आणि रुपम सरदार यांनी अनुक्रमे मुलींच्या आणि मुलांच्या एकेरीचे जेतेपद पटकाविले. तर दिवीजा पॉल आणि देव प्रणव भट यांनी अनुक्रमे 13 वर्षाखालील मुलींच्या आणि मुलांच्या एकेरीचे अजिंक्यपद मिळविले. गेल्या वर्षी 19 वर्षाखालील मुलींच्या वयोगटातील [...]
एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या जन्माची बातमी सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊ शकते का? पहिल्या नजरेत हा प्रश्न विचित्र वाटू शकतो, परंतु इटलीतील एका छोट्या पर्वतीय गावात हे घडले आहे. येथे मुलीच्या जन्माने पूर्ण जगाचे लक्ष या गावाने वेधून घेतले आहे. इटलीच्या अब्रूजो क्षेत्रात वसलेले पगलियारा देई मारसी गावाची ही कहाणी आहे. पर्वतांदरम्यान वसलेल्या गावाची लोकसंख्या काळासोबत [...]
इंदूरनंतर गुजरातमध्ये दूषित पाण्याने हाहाकार
शेकडो लोक रुग्णालयामध्ये दाखल वृत्तसंस्था/ गांधीनगर दूषित पाण्यामुळे झालेल्या कहरामुळे मध्य प्रदेशातील इंदूरची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता गुजरातमध्येही धोक्याने दार ठोठावले आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये अचानक टायफॉइडचा प्रादुर्भाव झाल्याने प्रशासनात घबराट पसरली आहे. रुग्णालये रुग्णांनी भरली असून 100 हून अधिक लोक जीव मुठीत धरून विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की [...]
कोणत्याही परिस्थितीत हिंदी सक्ती नाही
संमेलनाच्या समारोपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही ; 100 वे मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार प्रतिनिधी/ स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत सातारा साहित्य संस्थांमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नसेल आणि हिंदी सक्ती कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही. मराठी भाषेचाच मानसन्मान वाढवला जाईल, असा निर्वाळा देतानाच शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा नगरीमध्ये 99 वे अखिल भारतीय मराठी [...]
व्हेनेझुएलामध्ये तणाव अन् दहशत
मादुरोंच्या सुटकेसाठी अमेरिकेवर दबाव : चीनसह विविध देशांकडून मागणी वृत्तसंस्था/वॉशिंग्टन, कराकस अमेरिकेच्या हल्ल्यात राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक झाल्यानंतर व्हेनेझुएला गंभीर संकटात सापडले आहे. स्फोट, वीजपुरवठा खंडित होणे आणि सशस्त्र गस्त यामुळे कराकसमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार समर्थक आणि विरोधक यांच्यात एकवाक्यता नसल्यामुळे देशाच्या भविष्याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच आता अमेरिकेच्या [...]
नवीन वर्ष कोणाला कसे जाणार? कोण तरणार? कोण मरणार? कोण मारणार? असे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना काँग्रेसअंतर्गत एका नव्या चर्चेला सुरुवात झालेली आहे. प्रियंका गांधी यांचा मुलगा राजकारणात पडणार काय? याबाबत उलटसुलट चर्चा राजधानीच्या राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. 25 वर्षाचा रेहान गांधी वड्रा हा एक व्यावसायिक फोटोग्राफर आहे. दिल्लीतील एका मुलीशी त्याचा नुकताच [...]
आजचे भविष्य सोमवार दि. 5 जानेवारी 2026
मेष: खेळकर स्वभावामुळे मित्रांना आपलेसे कराल वृषभ: अपेक्षित ध्येयासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतील. मिथुन: दानपुण्य केल्याने मानसिक शांती लाभेल. आनंदी वार्ता येईल कर्क: गुंतवणुकीतून चांगली प्राप्ती होईल. गुपित शेअर करू नका सिंह: नातेवाईकांशी बोलताना सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. कन्या: शेअर बाजार म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर तुळ: आर्थिक कराराना अंतिम स्वरूप मिळाल्याने समस्या सुटेल वृश्चिक: पूर्वी [...]
मराठी माणसाच्या भल्याचा विचार असलेला शिवसेना-मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा, अर्थात शिवशक्तीचा वचननामा आज जनतेच्या चरणी सादर करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवनात या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले. मुंबईची सर्वांगीण प्रगती साधतानाच मुंबईकरांचा आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जपण्याचा शब्द ठाकरेंनी याद्वारे दिला. घरकाम करणाऱ्या माता-भगिनींची चिंता […]
‘मुंबई महापालिकेचे खर्चाचे बजेट 70 ते 75 हजार कोटींचे असताना भाजप आणि मिंध्यांच्या सरकारने कॉण्ट्रक्टरची देणी 3 लाख कोटींची करून ठेवली आहेत. ही देणी म्हणजे खोकासुरांनी केलेला 3 लाख कोटींचा घोटाळाच आहे,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महायुतीच्या बेबंद कारभाराची चिरफाड केली. ‘घोटाळय़ाचा हाच पैसा निवडणुकीत वापरला जात असल्याची माझी माहिती आहे,’ […]
‘एकेकाळी मराठेशाहीचे संस्थान असलेल्या मराठी बडोद्यात सगळे महापौर गुजराती होतात. मग इथे हिंदू-मराठी चर्चा कसली करताय? हा महाराष्ट्र आहे. इथल्या प्रत्येक शहराचा महापौर मराठीच होणार, मुंबईचा महापौरही मराठीच होणार,’ अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठणकावले. शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी हिंदू महापौर पदाची चर्चा सुरू करणाऱयांवर तोफ डागली. […]
ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तीन उमेदवारांना माघार घेण्यासाठी पोलिसांनी उचलले आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभदीप बंगल्यावर नेले. त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतले, असा आरोप शिवसेना नेते राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. यातील विक्रांत घाग या शिवसेनेच्या उमेदवाराला पोलीस हाताला धरून नेत असल्याचे सीसीटीव्ही […]
समितीने अहवाल दिला तरी हिंदी सक्ती लादू नका! साहित्य संमेलनात ठराव
तिसरी भाषा व त्याआडून हिंदी सक्ती लादण्यासाठी नेमलेली नरेंद्र जाधव समितीच रद्द करण्यात यावी व त्या समितीने हिंदी व तिसरी भाषा लादणारा अहवाल दिला, तरी हिंदी भाषा सक्ती लादणार नाही, याचे अभिवचन सरकारने द्यावे, असा ठराव रविवारी 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात करण्यात आला. ‘ज्ञानपीठ’ विजेते ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी यांच्या प्रमुख […]
सामना अग्रलेख – बिनविरोध फार्स, मग निवडणुका घेता कशाला?
महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांची मनमानी व यंत्रणांचा उन्माद टोकाला गेला आहे. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. निवडणुका लढायच्या आधीच विजय विकत घेणार असाल तर निवडणूक आयोग बरखास्त करून यापुढे निवडणुका घेऊच नका. 70 जागांवर एकही मत पडले नाही आणि तरीही तेथे सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या. भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी लोकशाहीचे हे माफियाकरण केले. जेथे मते चोरता आली नाहीत तेथे […]
चला, मुंबईकरांची ताकद दाखवूया!
गोरेगाव, वॉर्ड क्र. 54 येथे उमेदवार अंकित प्रभू यांच्या प्रचार कार्यालयाला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी नव्या ध्येयाची मशाल घेऊन, एक युवा नेतृत्व विकासाच्या वाटेवर निघालंय, अशा शुभेच्छा देत चला मुंबईकरांची ताकद दाखवूया, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, आमदार सुनील प्रभू उपस्थित होते. गोरेगाव येथील […]
लेख –‘निवडणूक वर्षा’त काय काय घडेल?
>> नीलेश कुलकर्णी देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने 2026 हे वर्ष कलाटणी देणारे वर्ष ठरेल, अशी भाकिते राजकीय तज्ञ व भविष्यशास्त्रातील विद्वान मंडळी व्यक्त करत आहेत. जे काय होईल ते दिसेलच. त्यात हे वर्ष ‘निवडणूक वर्ष’ आहे हे नक्की. पश्चिम बंगाल, तामीळनाडू, आसाम, केरळ या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात यंदा निवडणुकांचा मोसम जोरात असणार आहे. […]
मुंबईत शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी युतीचा प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पश्चिम उपनगरातील अनेक शाखा आणि उमेदवारांच्या निवडणूक प्रचार कार्यालयांना भेट दिली व शिवसैनिकांशी संवाद साधला. या झंझावाती दौऱ्याने सर्वत्र चैतन्य पसरले असून वातावरण भगवेमय झाले आहे. दहिसर देवीपाडा येथील शाखेला भेट देऊन उद्धव ठाकरे यांनी प्रभाग क्र. 12 च्या उमेदवार सारिका […]
मुंबईत प्रदूषण वाढले! हवा गुणवत्ता निर्देशांक चिंताजनक पातळीवर; दृश्यमानतेत मोठी घट
शहर व उपनगरांतील प्रदूषण रविवारी पुन्हा वाढले आणि मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न चिंतेचा विषय बनला. डिसेंबर महिन्यात 200 ते 300 अंकांच्या आसपास राहिलेला हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) थेट 356 अंकांच्या चिंताजनक पातळीवर पोहोचला. त्यामुळे दृश्यमानतेमध्ये अचानक मोठी घट झाली. खराब हवेचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आठवडय़ापासून […]
>>रतींद्र नाईक ब्रिटिशकाळापासून न्यायदानाचे कार्य चालणाऱ्या राज्यातील न्यायालयांना घरघर लागली आहे. रायगड, पुणे, रत्नागिरीसह राज्यातील 18 कोर्टाच्या इमारती मोडकळीस आल्या असून या इमारती वर्षानुवर्षे डागडुगीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकारनेच तशी माहिती हायकोर्टात दिली आहे. विदर्भातील न्यायालयीन इमारती पुरातन असल्याने त्यांना हेरिटेज दर्जा देण्यात यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. मात्र केवळ […]
म्हाडाच्या खडकपाडा येथील शिवनेरी गृहनिर्माण सोसायटी या इमारतीला अखेर भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला येथील 133 विजेत्यांची गृहस्वप्नपूर्ती झाली आहे. लॉटरी लागून वर्ष उलटले तरी घराचा ताबा कधी मिळणार या प्रतीक्षेत हे विजेते होते. म्हाडाने गोरेगाव, मालाड, कुर्ला, पवई, विक्रोळी, अंधेरी येथील 2030 घरांसाठी गतवर्षी 8 ऑक्टोबरला संगणकीय सोडत काढली होती. या सोडतीत […]
विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमली, माऊली माऊली रूप तुझे…
टाळ-मृदंगाचा गजर, हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठुनामाचा जयघोष करत राम मंदिर-कॉटन ग्रीन ते विठ्ठल मंदिर-वडाळा या दरम्यान रविवारी पालखी सोहळा पार पडला. पालखीसोबत दिंडी आणि रिंगण सोहळ्यामुळे मुंबईत अवघे पंढरपूर अवतरले. श्री वारकरी प्रबोधन समितीच्या वतीने या पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. पालखी प्रस्तानाचे कीर्तन सुजाताई गोपाळ यांनी केले. त्यानंतर संत संमेलन […]
दोन हजाराच्या पाच हजार कोटींच्या नोटा बाहेरच
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2023 मध्ये चलनातून बाद केलेल्या 2000 रुपयांच्या नोटा अजूनही संपूर्णपणे बँकेत परत आलेल्या नाही. अजूनही पाच हजार कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या दोन हजाराच्या नोटा बँकेत परत येण्याचे बाकी आहे. अद्यापपर्यंत 98.41 टक्के गुलाबी नोटा परत आल्या आहेत. आरबीआय 2000 रुपयांच्या नोटा 19 मे 2023 रोजी कामकाजातून बाहेर केल्या होत्या. या नोटा […]
लोकल ट्रेनचा प्रवास असुरक्षितच! गतवर्षी विविध कारणांमुळे रेल्वे मार्गावर 2287 लोकांनी प्राण गमावले
मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर करण्याच्या हेतूने रेल्वे मंत्रालय विविध विकासकामांची घोषणा करीत आहे. मात्र ते प्रकल्प लोकल प्रवास सुरक्षित करण्यात अयशस्वी ठरले आहेत. गेल्या वर्षी उपनगरी रेल्वेच्या मार्गावर 2287 लोकांचा मृत्यू झाला. दररोज सहा जणांचा लोकल प्रवासात बळी गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे उपनगरी रेल्वेमार्गावरील मृत्यूदर […]
स्वदेशी ‘समुद्र प्रताप’चे आज जलावतरण
संरक्षणमंत्र्यांची उपस्थिती : गोवा शिपयार्डमध्ये निर्मिती : भारताची आत्मनिर्भरतेच्या दिशेने झेप वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय तटरक्षक दलासाठी सोमवार हा खूप खास दिवस असणार आहे. आज, 5 जानेवारी 2026 रोजी स्वदेशी बनावटीच्या ‘समुद्र प्रताप’ या पहिल्या प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावतरण होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गोव्यातील गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे या जहाजाचे कमिशन करणार आहेत. गोवा [...]
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी संसदेच्या अध्यक्षांशी केलं हस्तांदोलन, व्हिडीओ व्हायरल
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ते पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांची ही पहिलीच भेट असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर २०२५ रोजी बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचं […]
बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचारांमुळे हिंदुस्थानात संतापाची लाट आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजून रहमानला IPL मधून वगळण्यात यावी, अशी मागणी देशभरात करण्यात येत होती. त्यानंतर BCCI ने केकेआरला निर्देश देत मुस्तफिजूरला संघातून काढण्याचे निर्देश दिले. आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बांगलादेशच्या संघाला टी20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानात न पाठवण्याच […]
Tuljhapur : तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यास मारहाण
तुळजाभवानी मंदिरात अभिषेक रांगेवरून वाद तुळजापूर : मंदिरात होणाऱ्या गैरप्रकाराबाबततक्रारी का देतो याचा राग मनात धरून तुळजाभवानी मंदिरात पुजारी विजय भोसले यांना मारहाण केल्याची तक्रार तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक माया माने यांना भोसले यांनी केली आहे. २ जानेवारी रोजी पुजारी [...]
Tuljhapur : शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता
तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सवात प्रथमच भव्य ड्रोन शो तुळजापूर : तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित अत्याधुनिक ड्रोन शो आज भक्तिमय वातावरणात पार पडला, धाराशिव जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या ड्रोन शोने भाविकांचे लक्ष वेधून घेतले असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि धार्मिक परंपरेचा सुंदर [...]
Solapur : पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू वाहतुकीविरोधात कारवाई
पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू साठ्यावर मोठी कारवाई पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलीस आणि महसूल प्रशासनाच्यावतीने अवैध वाळू साठ्यावर कारवाई करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी खर्डी व सरकोली याठिकाणी बाळू वर कारवाई [...]
ठाणे आणि साताऱ्यात ड्रग्जचं केंद्रबिंदू –राजन विचारे
ठाणे आणि साताऱ्यात ड्रग्जचं केंद्रबिंदू आहे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते राजन विचारे म्हणाले आहेत. आज राजन विचारे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळीच बोलताना ते असं म्हणाले आहेत. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना राजन विचारे म्हणाले की, “महाराष्ट्रात आणि ठाणे जिल्ह्यात जिल्ह्यात ड्रग्जचं रॅकेट सुरू आहे. आज […]
श्रमिक महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे आज उद्घाटन
धाराशिव (प्रतिनिधी) -श्रमिक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या श्रमिक महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, धाराशिव यांच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सोमवार 5 जानेवारी रोजी होणार आहे.या उद्घघाटन समारंभास नागरिकांनी व श्रमिक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. श्रमिक महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, धाराशिव यांच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सोमवार, दि. ५ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता रमाई सदन, शिवाजी नगर सांजा रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन समारंभास मा. श्री. अंकुश कृष्णाजी भालेराव यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी अनिता आनंद भालेराव तर पाध्यक्षपदी शाहीन जाकेर शेख कार्यरत आहेत. संस्थेच्या संचालक मंडळात सुवर्णा जवाहर कांबळे, महादेवी बाळासाहेब माळी, शैला प्रमोद दसपुते, सोनाली किरण नेटके, छाया हनुमंत मुठाळ, वैशाली अमोल शिंदे, कविता नीलम चंदनशिवे, अंजली आनंद भालेराव, सविता धनंजय बनसोडे यांचा समावेश आहे. स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटना (महाराष्ट्र राज्य) व युनिक बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे ए. ए. भालेराव हे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत., या उद्घाटन समारंभास नागरिकांनी व श्रमिक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Solapur : सोलापूरात खूनप्रकरणी पाच आरोपी अटकेत, चौघे न्यायालयात हजर
जेलरोड पोलीस तपासात हत्येच्या साखळीचा उलगडा सोलापूर : रविवार पेठ येथील जोशी गल्ली येथे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब पांडुरंग सरवदे यांचा शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास धारदार शस्त्राने खून करण्यात आला. जेलरोड परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणात जेलरोड [...]
पैशांच्या जोरावर विरोधी उमेदवारांना धमकावून स्वत:चे उमेदवार बिनविरोध निवडूण आणण्याचा प्रताप सत्ताधारी महायुतीने केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या सर्व राजकीय गोंधळात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोलापूरात एका मनसे पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोलापूरात जाऊन मृत मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट […]
Sangli Crime : आष्टा येथे भिशीच्या पैशावर वाद हिंसक वळणावर
बहादूरवाडीमध्ये धक्काबुक्की आणि मारहाण आष्टा : भिशीचे पैसे देण्याच्या कारणावरून बहादूरवाडी (ता. वाळवा) येथे एका २७ वर्षीय तरुणाला अडवून, त्याला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी प्रतीक सर्जेराव [...]
लोकशाही मराठी चॅनलचे संचालक गणेश नायडू यांनी कुटुंबियासह घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
तुळजापूर (प्रतिनिधी) - लोकशाही मराठी चॅनलचे संचालक गणेश नायडू यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची सहपरिवार विधीवत पूजा करून दर्शन घेतले. सध्या शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरू असल्याने पौर्णिमेच्या दिवशी नायडू कुटुंबीयांना तुळजापूरचे महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांनी मानाचा फेटा बांधून कवड्याची माळ आणि श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश नायडू, लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे संचालक हिना गणेश नायडू, ध्रुमीत गणेश नायडू, अंजनी गणेश नायडू, धाराशिव येथील पत्रकार काकासाहेब कांबळे, विशाल जगदाळे आदी उपस्थित होते.
Sangli : सांगलीत भरधाव बुलेटची तिघांना धडक
सांगलीत दुचाकी अपघात, सांगली : शहरातील काँग्रेस भवन येथे बुलेटने तिघांना जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. सदरचा अपघात गुरुवार ०१ जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात अंकिता संजय माने, वैभव दीपक यादव (रा. [...]
पद्दमीनबाई विठ्ठलराव चेडे यांचे निधन
वाशी (प्रतिनिधी) - येथील पद्दमीनबाई विठ्ठलराव चेडे वय ९२ वर्ष यांचे दिनांक ४ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात दोन मुले, सुना, एक मुलगी, नातवंडे, पतरुंडे असा परिवार आहे. त्यांचे वर दि. ४ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता इंदापूर रोडवरील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या पत्रकार मुकुंद (काका) यांच्या मातोश्री होत.
Miraj : मिरजेत मानवी साखळीतून 2026 चे स्वागत
मिरजमध्ये शैक्षणिक उपक्रमांसोबत नववर्ष स्वागताचा अनोखा प्रयत्न मिरज : येथील चाँद उर्दू हायस्कुलमध्ये नववर्ष २०२६ चे स्वागत अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमाने करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून एकात्मता, शिस्त व सामाजिक जाणीवेचा संदेश देत नववर्षाचे स्वागत केले.या [...]
Sangli : ईश्वरपूरमध्ये शैक्षणिक गुणवत्तेसह सांस्कृतिक प्रावीण्याची झळक
गाथा शिवशंभू राजाची’ महानाट्याचे भव्य सादरीकरण ईश्वरपूर : येथील सदगुरु आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘गाथा शिवशंभू राजाची’ या भव्य महानाट्याच्या सादरीकरणातून इतिहास घडवला. तब्बल साडेतीनशे विद्यार्थ्यांच्या सहभागाने साकारलेले हे महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी अभिनय, संवाद, युद्धप्रसंग, नृत्य आणि पार्श्वसंगीताच्या माध्यमातून [...]
Sangli : चंदगड परीक्षेत्रात किंग कोब्राला दिले जीवदान
कॉलिटी चिकन कंपनीजवळ किंग कोब्रा ईश्वरपुर : चंदगड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गुहवळे गावातील कॉलिटी चिकन कंपनी जवळ मुख्य रस्त्याजवळ तब्बल साडे नऊ फूट लांबीचा किंग कोब्रा वनविभाग व वन्यजीव रक्तकांमार्फत पकडून सुरक्षित जंगलात सोडण्यात आला. रविवार २८ डिसेंबर हा [...]
Kolhapur : कोल्हापूरातील’सीपीआर’रक्त तपासणी प्रकरणातील डॉक्टर दोषी
कोल्हापूर CPR रुग्णालयात लॅब प्रतिनिधी व डॉक्टर ठरले दोषी कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयात (सीपीआर) रूग्णांचे रक्त व इतर तपासणी प्रकरणातील खासगी लॅब प्रतिनिधी व सीपीआरमधील डॉक्टर दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत नेमलेल्या चौकशी समितीने शुक्रवारी अहवाल सादर केला [...]
प्रशासनाने गतिमान आणि पारदर्शक कारभाराने जनतेच्या समस्या सोडवाव्यात
पालकमंत्री नितेश राणेंचे प्रतिपादन; सावंतवाडीत उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन सावंतवाडी प्रतिनिधी प्रशासनाने गतिमान आणि पारदर्शक कारभार करून जनतेच्या समस्या सोडवाव्यात असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे केले उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री राणे यांच्या हस्ते सावंतवाडी येथे झाले.यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा [...]
Kolhapur : परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बंधनकारक नको ; आमदार जयंत आसगावकर यांची मागणी
कोल्हापूर SSC बोर्ड: सीसीटीव्ही ऐच्छिक करणे आवश्यक कोल्हापूर : संस्थाचालकांना आज शाळा, कॉलेज चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच कोल्हापूर बोर्डाने प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक केले आहे. यासाठी संस्थाचालकांना मोठा आर्थिक भार सोसावा लागणार आहे. [...]
Kolhapur : तुडयेत अज्ञात वाहनाला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
तुडये परिसरात दुचाकी अपघात; तुडये : अज्ञात वाहनाल पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तुकाराम विठ्ठल गुरव (वय ३४) रा. तुइये ता. चंदगड असे मृताचे नाव आहे ही घटना येळेबेल सोनोली दरम्यानच्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेअकरा [...]
बिनविरोध निवडणुकांवरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली असून सध्याची परिस्थिती ही झुंडशाही असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “ही झुंडशाही सुरू आहे, याला आता लोकशाही म्हणता येणार नाही. आम्ही त्यांची मतचोरी पकडली असून आता उमेदवारांची पळवापळवी सुरू आहे. एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्यकर्ते महाराष्ट्राला यापूर्वी लाभले नव्हते,” अशी कडक टीका त्यांनी केली. कल्याण-डोंबिवली आणि […]
Latur news –काल नवीन हार्वेस्टर घेतलं, आज मशीनमध्ये अडकून तरुण ऑपरेटरचा करूण अंत
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नवीन घेतलेल्या हार्वेस्टर मशीनने एका तरुण ऑपरेटरचा बळी घेतला आहे. सचिन राजकुमार धिम्मान (वय – 28, मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) असे हार्वेस्टर मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यू झालेल्या ऑपरेटरचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील झरी येथील गट क्रमांक 165 […]
धाराशिव तालुक्यातील कानगरा टाकळी गावातील असंख्य युवकांचा मनसेत प्रवेश
धाराशिव ( प्रतिनिधी) - आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत आसतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत ग्रामीण भागात युवकांचा कल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीमागे दिसत आहे. आज कनगरा-टाकळी येथील युवकांनी तालुका अध्यक्ष सलीमभाई औटी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट आणि जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या हस्ते आज प्रवेश देण्यात आला. यावेळी.शिक्षक सेनेचे नेते बाबासाहेब वाघमारे धाराशिव तालुका उपाध्यक्ष विष्णू पाटील वाशी तालुका उपाध्यक्ष विक्रम गपाट उपस्थित होते. प्रवेश केलेल्या मधी सोनटक्के अजय तात्याराव,मुकेश अरुण तौर,अभिजित श्रीमंत गाडेकर,राहुल राजेंद्र माने,साबीर शेख प्रसाद,शहाजी शिंदे,दादासाहेब पांडुरंग शिंदे,बालाजी पोपट काळे,वैभव नरवडे,अमित जीवन गायकवाड,सूरज राजेंद्र नरवडे, यांच्या सह गावातील इत्यादी उपस्थित होते.
डॉ. आरती माळी यांना व्यवस्थापनामध्ये पीएच. डी. प्रदान
धाराशिव ( प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र संशोधन केंद्रातील संशोधक डॉ. आरती माळी यांना पीएच. डी. प्रदान झाली आहे. त्यांनी कोव्हिड पॅण्डमिक दरम्यान मराठवाड्यातील शासकीय हॉस्पिटल मधील नर्सेस यांचा वर्क लाईफ बॅलन्सयावरती प्रबंध सादर केला होता. मस्सा (खं), ता.कळंब येथील असलेल्या डॉ. आरती यांनी कोव्हिड आणि महिला नर्सिंग स्टाफ या वरती लक्षकेंद्रित करून केलेला अभ्यास मार्गदर्शक असेल. सदर संशोधना साठी त्यांना व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. त्यांच्या या यशासाठी त्यांचे अभिनंदन डॉ. अर्शद रजवी, डॉ. विक्रम शिंदे, प्रा, सचिन बस्सैये आणि प्रा. वरुण कळसे, माळी कुटुंब आणि मित्र परिवार यांनी केले.
बिनविरोध निवडणुकांमुळे जेन-झी मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावला, या निवडणुका परत घ्या –उद्धव ठाकरे
शिवसेना भवन येथे आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या महायुतीचा संयुक्त वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनमध्ये आले आहेत, दोन भाऊ पुन्हा एकत्र आले आहेत […]
वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये या डाळीचा समावेश करणे खूप गरजेचे
वजन कमी करणे हे एका दिवसाचे काम नाही. हे साध्य करण्यासाठी, तुम्हाला दररोज तुमच्या आहारावर आणि जीवनशैलीवर काम करावे लागेल. आहाराबाबत, जर तुम्ही तुमच्या रात्रीच्या जेवणाचे प्रमाण थोडे नियंत्रित केले तर तुमचे वजन कमी करणे सोपे होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी डाळ शोधत असाल तर सोललेली हिरवी मूग डाळ (वजन कमी करण्यासाठी मूग डाळ) सर्वात […]
सुकी मासळी आपल्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे, वाचा
आपल्या आरोग्यासाठी मासे खाण्याचे अगणित फायदे आहेत. परंतु काही ठराविक काळांमध्ये मासे मिळणं हे दुरापास्त होतं. खासकरुन थंडीच्या सीझनमध्ये फार मोठ्या प्रमाणात मासळी मिळत नाही. अशावेळी आहारामध्ये सुकी मासळी समाविष्ट करु शकतो. सुकी मासळी ही आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते. सुकी मासळी ही केवळ आपली जिभेची चव वाढवत नाही तर, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने […]
जिल्हा परिषद निवडणुकीचे आमदार तानाजी सावंत यांनी रणशिंग फुंकले
वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील इंदापूर येथील नरसिंह भैरवनाथ शुगर वर्क्स साखर कारखान्यावर आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती संकल्प विजयी मेळाव्यात बोलताना राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा वाशी–भूम–परंडा मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यात शिंदे गट शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळेल आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच, असा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “आज सर्व विरोधी शक्ती माझ्या विरोधात एकवटल्या असून त्यांना या मतदारसंघातील झालेला विकास नको आहे,” असे सांगत त्यांनी गेल्या पाच वर्षांत तसेच मागील तीस वर्षांच्या तुलनेत आपण जिल्ह्यात आणलेल्या विकासनिधीचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. विरोधकांकडे विकासावर बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. अतिवृष्टी व पूरस्थितीच्या काळात जनतेला मदतीला कोणीच पुढे आले नाही, मात्र आपण स्वखर्चातून रस्ते दुरुस्ती करून पूरग्रस्तांना मदत केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नरसिंह भैरवनाथ शुगर वर्क्स हा साखर कारखाना मोठ्या कष्टाने सुरू केल्याने शेतकरी व स्थानिक उद्योगधंद्यांना चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मागील निवडणुकांतील निसटत्या विजयाबाबत खंत व्यक्त करत, काही गद्दारांमुळे आपला विजय काठावर राहिल्याचे स्पष्ट केले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकजुटीने काम करावे, जो उमेदवार दिला जाईल त्याचे निष्ठेने काम करावे आणि वाशी–भूम–परंडा मतदारसंघातील २६ पंचायत समिती व १३ जिल्हा परिषद जागा जिंकून आपल्या भागात भगवा फडकवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
Photo –मुंबईकरांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जाहीर केला शिवशक्तीचा वचननामा
शिवसेना भवन येथे 4 जानेवारी रोजी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समवेत बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा जाहिर केला. मराठी माणूस आणि मुंबईच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद […]
Photo –प्रिया आणि उमेशचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, कलाकारांनीही केला कौतुकाचा वर्षाव
मराठी अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट सध्या चर्चेत आले आहेत. या दोघांनी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. उमेश आणि प्रिया दोघांनी आपल्या इंस्टाग्रामवर या नव्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहे. चाहते त्यांचा नवीन लूक पाहून थक्क झाले आहेत. त्यांच्या फोटोंवर वेगवेगळ्या कॉमेण्ट्स करत आहेत. दोघंही फिटनेसबाबत सजग असून ते इंन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असतात. उमेशने […]
मुरुम ( प्रतिनिधी) - उमरगा तालुक्यातील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे तीन जानेवारी वार शनिवार रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य उल्हास घुरघुरे,प्रमुख पाहुणे ज्येष्ठ प्रा.संजय गिरी सर प्रमुख वक्ते प्रा.उमाकांत महामुनी सर यांची उपस्थिती होती. मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि सावित्रीबाईंच्या कार्यावर आधारित भाषणे आयोजित केली जातात.'बालिका दिन': महाराष्ट्रात मुलींसाठी विशेषतः 'बालिका दिन'म्हणून हा दिवस साजरा होतो. १८ व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची शनिवारी 195 वी जयंती साजरी होत आहे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य १८ व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जाते. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. यावेळी सावित्रीच्या लेकी प्राध्यापिका यांचा सन्मान करण्यात आला.प्रा.उण्णद रेखा रमेश, .कु.सरस्वती तपसाळे, प्रा.माधुरी नरगिडे प्रा. कु.साक्षी महामुनी शाळेतील विद्यार्थिनी यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. प्रिती म्हाळाप्पा बेळे, सोनाली बंडाप्पा धुम्मा, मनिषा मार्तंड कांबळे, लक्ष्मी विष्णू कोठे, ज्ञानेश्वरी संजय सुरवसे, अंजली संजय कांबळे,भाग्यश्री रामचंद्र उडचने, वैष्णवी संजय रुपनुरे, बुशारा शेख, श्रद्धा विठ्ठल मळशेट्टी.मयुरी राठोड, या वेळी प्रमुख वक्ते प्रा.उमाकांत महामुनी सावित्री बाई फुले यांचा जीवन परिचय आढावा त्यांनी विद्यार्थी समोर मांडले...इ.स. १८९६ साला तल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्यचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्री करणाऱ्या बाया - बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. इ.स. १८९६-९७ दरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्री बाईं नाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई नी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच 1896 दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृती चीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. यावेळी प्रा.संजय गिरी,प्रा.नाकाडे सुधीर शेषराव, प्रा.सोलंकर नारायण त्र्यंबक,प्रा. रामपूरे सतिश नामदेव,प्रा.सुर्यवंशी अजित सुर्यकांत,प्रा.बंडगर बिभीषण दत्तात्रय,प्रा.अंबर विश्वजीत चंद्रकात, प्रा.राठोड दयानंद लक्ष्मण, प्रा.धर्माधिकारी राघवेंद्र शामाचार्य, प्रा. गायकवाड अमोल मनोहर,प्रा.वाकडे रत्नदीप राजेंद्र, प्रा.जमादार सलीम गणी, प्रा.राठोड अजित मोतीराम, प्रा.कु.उण्णद रेखा रमेश,प्रा.सरस्वती तपसाळे, प्रा.माधुरी नरगिडे,प्रा. संगशेट्टी महेश, प्रा.कु.महामुनी साक्षी संजय,फिरोज कागदी,राजू कोळी,धनराज कांबळे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु .जाधव सोनाली प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सतिश रामपुरे आणि शेवटी विद्यार्थिनी आभारप्रदर्शन कु.श्रद्धा लुटे यांनी मानले.
स्पेशल प्राथमिक शाळेत सावित्री बाई फूले जयंती,पालक सभा व बालिका दिन साजरा
मुरुम ( प्रतिनिधी) - जि. प.स्पेशल प्राथमिक शाळा भीमनगर मुरुम येथे सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष निर्मलकुमार जगन्नाथ लिमये, प्रमुख अतिथी सुमनबाई कांबळे, तर प्रमुखउपस्थिति मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शिवराज कांबळे , सदस्या नाजिया मडे,श्वेता गायकवाड, गौराबी नदाफ, रेश्मा मुरुमकर, भौरव्वा साखरे,स्नेहल गोडबोले,अश्विनी कांबले,रेश्मा गायकवाड़,आरती कांबले,लक्ष्मी सागर, बंकलगी, आदिती कांबळे, सपना कांबळे,जितेंद्र गायकवाड,जयपाल सुरवसे,विष्णू गायकवाड, सौफियान मुजावर बहुसंख्येने पालक आदि उपस्थित होते.यावेळी शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष निर्मलकुमार जगन्नाथ लिमये यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन पर मार्गदर्शन केले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व कार्याची माहिती विद्यार्थ्यांनी भाषणातून व्यक्त केले. सावित्री तू शिक हे नाटक, आम्ही सावित्रीच्या मुली काव्य नाट्य, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती काय नृत्य, सावित्री फुले वानी तुम्ही व्हावे धनवान प्रबोधन पर गीत सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. पालक सभेत शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमासह विविध स्पर्धा व उपक्रम संबंधी विषयावर पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रुपचंद ख्याडे सरांनी 7 ते 8या वेळेत सर्वांनी टीव्ही व मोबाईल बंद ठेवून विद्यार्थी अभ्यासाला बसवण्याचे आव्हान केले. निर्मलकुमार जगन्नाथ लिमये यांनी त्यास अनुमोदन दिले. पालकांनी हात उंचावून सर्वानुमते ठराव संमत केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाजी गायकवाड, आशालता शिवकर,राजेश गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगद थिटे सूत्रसंचालन रुपचंद ख्याडे व आभार प्रमिला तुपेरे यांनी मानले.
शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे वादविवाद स्पर्धेत दयानंद विधी महाविद्यालय लातूरचा संघ प्रथम
मुरुम ( प्रतिनिधी) -कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाची शिकण्याची पद्धत बदलत असून वैयक्तिक गरजांनुसार उपयोग करणे शक्य करते आहे. यामुळे शिक्षण अधिक सुलभ, वेगवान आणि सर्वसमावेशक बनत असले तरी मानवाचा बौद्धिक विकास, विचारशक्तीचा समतोल राखण्यासंबद्धी आव्हाने उभी करत आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा वापर नैतिकता, गोपनीयता आणि मानवी मूल्ये जपत केला तरच त्याचे फायदे समाजाला दीर्घकाळ लाभदायक ठरतील असे मत मा. अमोलराव मोरे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शुक्रवार २ जानेवारी रोजी आयोजित शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे यांच्या स्मरणार्थ आयोजित शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. या प्रसंगी मा. भानुदासराव माने, मा. रामराव इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. निजामी राजवटीमध्ये मराठवाड्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे यांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा मिळावा आणि विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व आणि नेतृत्व गुण विकसित व्हावेत यासाठी विविध सामाजिक विषयावर विचारमंथन घडवून आणण्याच्या हेतूने या आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या एकेचाळिसाव्या वर्षातील स्पर्धेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता युवा पिढीच्या बौद्धिक विकासासाठी तारक आहे/नाहीया ज्वलंत विषयावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या चार जिल्ह्यातील पंधरा संघांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेत लातूर येथील दयानंद विधी महाविद्यालयाच्या पात्रुडकर कस्तुरी व आदिती ढगे यांच्या संघाने प्रथम पारितोषिक रुपये दहा हजार एक, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र तर छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय बलसुर येथील प्रगती औसेकर आणि भालेराव राणी यांच्या संघाने सांघिक द्वितीय पारितोषिक रुपये सात हजार एक व प्रमाणपत्र पटकाविले. श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय उमरगा येथील श्रद्धा खटके यांना वैयक्तिक तीन हजार रुपयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. भारत शिक्षण संस्थेचे सहचिटणीस मा. डॉ. सुभाष वाघमोडे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. बक्षीस वितरणाचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञांनामुळे नोकर्या कमी होण्याची भीती नसून नोकर्या निर्माण कशा होतील याकडे विद्यार्थ्यानी लक्ष द्यावे असे प्रतिपादन केले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. सुधीर मठपती, डॉ. राम कदम, प्रा. परमेश्वर सूर्यवंशी आणि श्री राजेश्वर वाघमारे यांनी काम पाहिले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ. पद्माकर पिटले, प्रभारी प्राध्यापक डॉ. अशोक पदमपल्ले, उपप्राचार्य जी. एस. मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, संयोजन समितीचे प्रमुख डॉ. विनोद देवरकर, डॉ. चंद्रसेन करे, डॉ. सन्मुख मुच्छटे, डॉ. व्ही. एम. गायकवाड, प्रा. अनंत कसगीकर, डॉ. व्ही. एम. गायकवाड, प्रा.महेश माकणिकर, प्रा. एम. डी. साळुंके, डॉ. प्रवीण जवळगेकर, प्रा. बी. व्ही. मोरे, प्रा. सूरज सूर्यवंशी आणि प्रा. एस. बी. कल्हाळीकर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप पाटील यांनी तर डॉ. विनोद देवरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पठाण गन्नी सल्लाउद्दीन यांची राष्ट्रीय पातळीवर निवड
परंडा (प्रतिनिधी)- तालुक्यातील माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेळगाव या प्रशालेचे पठाण गन्नी सल्लाउद्दीन यांची चंद्रपूर येथे झालेल्या हॅकेथॉन राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनांमधून राष्ट्रीय पातळीवर निवड झाली त्याबद्दल संस्थेचे संस्थापक ॲड.सुभाषराव मोरे ,माजी प्राचार्य संभाजीराव मोरे ,संस्था सचिव अमर मोरे ,माजी प्राचार्य सुधाकर खरसडे ,माजी प्राचार्य गुरुदास काळे सर,ह.भ.प. विजय परदेशी सर, प्राचार्य कुमटकर पी एस सर आदीसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ यांच्यावतीने पठाण सरांचे शुभेच्छा व अभिनंदन करून इंटरनॅशनल स्पर्धेसाठी विद्यालयाच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मसला (खुर्द) येथे विकासाचा दीप प्रज्वलित
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मसला (खुर्द), ता. तुळजापूर येथे एकूण रु. ५३ लक्ष निधीतून विविध विकासकामांचे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. शिक्षण आणि सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या दिनी विकासकामांना सुरुवात होणे ही विशेष अभिमानाची बाब ठरली. गावातील शैक्षणिक सुविधा बळकट करताना जिल्हा परिषद शाळेसाठी रु. २५ लक्ष खर्चून बांधण्यात आलेल्या २ नवीन वर्ग खोल्यांचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांसाठी अधिक दर्जेदार आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण होणार आहे. गावातील पायाभूत सुविधांचा विकास या उद्देशाने गावातील विविध भागांत एकूण रु. २८ लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले, त्यामध्ये भीमनगर रु. ८ लक्ष, रमाई नगर रु. ०५ लक्ष, अण्णाभाऊ साठे नगर रु. १० लक्ष आणि सावित्रीबाई फुले नगर रु.०५ या सिमेंट रस्त्याच्या कामांचा समावेश आहे. या रस्त्यांमुळे ग्रामस्थांना दळणवळणाच्या सोयीसह सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहेत. यावेळी रामेश्वर वैद्य, निशिगंधा पाटील, उमेश पाटील, युवराज शिंदे, दयानंद शिंदे, मेघराज बागल, नवनाथ कदम, अनिल शिंदे, सुदर्शन जाधव, हरिभाऊ काळदाते, प्रवीण दळवी, सुनील घोडके, शरद खराडे, श्रीराम खराडे, भाग्यश्रीताई खराडे, ज्योतीताई बेले, उज्वलाताई इंगळे, मंगलताई सुतार यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक-शिक्षिका, पालकवर्ग, प्रमुख कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षण, समता आणि विकास या त्रिसूत्रीवर आधारित सावित्रीबाईंच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे, असे अर्चनाताई पाटील यांनी म्हंटले.
केदार सूर्यवंशी याची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील केदार गुलाब सूर्यवंशी याची राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सांजा गाव येथील प्रगतशील शेतकरी गुलाब सूर्यवंशी यांचा तो सुपुत्र असून सध्या धाराशिव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे शिक्षण घेत आहे. छत्रपती शिवाजी विद्यालयातील हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक संजय उर्फ दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केदार सूर्यवंशी याची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली होती. राज्यस्तरीय स्पर्धा अकोला येथे पार पडल्यानंतर केदार याची राष्ट्रीय हॉलीबॉल साठी निवड झाली आहे. हिमाचल प्रदेशातील सिमुर येथे 4 ते 9 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होत आहे. विशेष म्हणजे गुलाब सूर्यवंशी यांचे तिन्ही मुले उत्कृष्ट हॉलीबॉल खेळतात. केदार, सत्यम आणि शिवम सूर्यवंशी हे दादा देशमुख यांच्या अधिपत्याखाली हॉलीबॉलचा नियमित सराव करीत आहेत. या निवडीचे क्रीडाप्रेमी नागरिकांनी स्वागत करून क्रीडा प्रशिक्षक संजय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व खेळाडू, शिक्षक, पालक उपस्थित होते.
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात विद्यार्थी पालक शिक्षक मेळावा संपन्न
वाशी (प्रतिनिधी)- शनिवारी (दि.३) रोजी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.ए.बी.कदम,तर प्रमुख पाहुणे म्हणून ईट तालुका भूम येथील प्रताप देशमुख उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी पालक मेळाव्याला संबोधित करताना आपल्या विचारातून विद्यार्थ्यांनी स्वयं कलागुणांना वाव द्यावा. तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रगती करावी .पालकांनी विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत यामुळे विद्यार्थी पालक नाते घट्ट होईल असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयीन शिक्षणाचे महत्त्व काळाची गरज हे ओळखून शिक्षण घ्यावे. समाजाच्या उपयोगी येईल असे शिक्षण आज गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. तसेच महाविद्यालयातील भौतिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असेही मत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती प्रा. हेमंत शिंदे अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष यांची होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मिलिंद.शिंदे , सूत्रसंचालन प्रा. सुनिल आवारे तर कार्यक्रमाचे आभार अनिता लांडगे मॅडम यांनी मांडले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Devendra Fadanvis |जनतेने आशीर्वाद द्यावा, दुप्पट प्रसाद देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इचलकरंजीत महायुतीची विजयी संकल्प रॅली इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणूक ही विकासाची निवडणुक असून आम्ही जेवढे केले व जे करणार आहोत याचा याचा लेखाजोखा जनतेला माहीत आहे आमच्या सरकारने इचलकरंजीसाठी कोट्यवधींचा निधी देवून अनेक योजना राबवल्या [...]
Kolhapur Crime : कोल्हापुरात आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून निघृण हत्या!
कोल्हापुरात दगडाने डोके ठेचून खून कोल्हापूर : दारूच्या नशेत आईवरून शिवीगाळ केल्याच्या कारणातून चिडून मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून निघृण खून केला. विक्रम नगर येथील दारू अड्ड्यावर शनिवारी रात्री ही घटना [...]
Karad News : पाल येथे खंडोबा–म्हाळसादेवी विवाह यात्रा शांततेत पार; उंब्रज पोलिसांचे उत्कृष्ट नियोजन
प्रशासन–पोलीस समन्वयामुळे पाल यात्रा ठरली आदर्श उंब्रज : पाल (ता. कराड) येथील श्री खंडोबा व श्री म्हाळसादेवी यांचा पारंपरिक विवाह सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुNमारे ८ ते १० लाख भाविकांच्या महासागरातही कोणतीही अनुचित घटना न [...]
Satara News : औंधच्या मातीवर महिला महाराष्ट्र केसरी निवड चाचणीचा ऐतिहासिक दिमाख
सातारा जिल्ह्यातून घडणार भावी महिला महाराष्ट्र केसरी सातारा: सातारा जिल्ह्यातील औंध येथे महिलांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीचा भव्य आणि दिमाखदार सोहळा पार पडला. भारती अंकुश गोरे यांच्या नेतृत्वात प्रथमच सातारा जिल्ह्यात महिला निवड चाचणीचे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले [...]
सतत भूक लागतेय का, मग या सवयीवर कशी मात करायला हवी, जाणून घ्या
तुम्हालाही रिकामे बसल्यावर किंवा घरी असल्यावर सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते का? होत असल्यास ही सवय अतिशय चुकीची आहे. यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचे विपरीत परीणाम होण्यास सुरुवात होते. रिकामे बसल्यावर सतत खाण्याची इच्छा होणे हे केवळ भुकेमुळेच नाही. तर सवय, ताणतणाव, अपुरी झोप किंवा चुकीच्या आहारामुळेही होते. काही सोप्या सवयी अंगीकारल्यास या सवयीवर […]
Satara : साताऱ्यात बदलत्या हवामानाचा फटका; स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी संकटात
सातारा जिल्ह्यात शेतीवर तिहेरी संकट सातारा: सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि सतत बदलणाऱ्या हवामानामुळे स्ट्रॉबेरी पिक अडचणीत सापडले आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. किड [...]
Solapur Crime : तळबीड पोलिसांची सतर्कता; सोलापूर खून प्रकरणातील चार आरोपी जेरबंद
टोल नाक्यावर नाकाबंदी करत तळबीड पोलिसांची मोठी कारवाई उंब्रज: सोलापूर शहरांमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या खुन प्रकरणातील चार संशयित पकडण्यात तळबीड पोलीसांना यश आले आहे. सदरचे आरोपी एका वाहनातून टोल नाका पास करून पुढे जाणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर तासवडे टोलनाक्याच्या स्टाफला [...]
मराठी माणूस आणि मुंबईच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा संयुक्त वचननामा थोड्याच प्रसिद्ध झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना विकासाचे वचन दिले. ‘आपली मुंबई कशी असेल’ याचे चित्रच यातून स्पष्ट झाले आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठी रंगभूमीचे दालन गिरगाव चौपाटीला होणार होते. ते […]
मराठी माणूस आणि मुंबईच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा संयुक्त वचननामा थोड्याच प्रसिद्ध होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना विकासाचे वचन देणार आहेत. ‘आपली मुंबई कशी असेल’ याचे चित्रच यातून स्पष्ट होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात या पत्रकार […]
मराठी माणूस आणि मुंबईच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा संयुक्त वचननामा थोड्याच प्रसिद्ध होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना विकासाचे वचन देणार आहेत. ‘आपली मुंबई कशी असेल’ याचे चित्रच यातून स्पष्ट होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात या पत्रकार […]
Live update –शिवशक्तीचा वचननामा, ठाकरेंचा शब्द! उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांची पत्रकार परिषद
मराठी माणूस आणि मुंबईच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा संयुक्त वचननामा थोड्याच प्रसिद्ध होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना विकासाचे वचन देणार आहेत. ‘आपली मुंबई कशी असेल’ याचे चित्रच यातून स्पष्ट होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात या पत्रकार […]
फूटपाथवर झोपला म्हणून तरूणावर बॅंकेच्या सुरक्षारक्षकाने केला जीवघेणा हल्ला, रत्नागिरीत खळबळ
रत्नागिरी शहरातील राम आळी येथे एका बँकेबाहेर फुटपाथवर झोपलेल्या फिरस्त्या व्यक्तीवर बँकेच्या सुरक्षारक्षकाने स्टीलच्या रॉडने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मंगेश भारती गंभीर जखमी झाला आहे.त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील ‘राम आळी’ परिसरातील एका बँकेबाहेर असलेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये मंगेश भारतीहे शनिवारी रात्री झोपले […]
लग्नाच्या 11 दिवसातच BB फेम अभिनेता जय दुधाणेला अटक, 5 कोटींच्या फसवणुकीचा आरोप
‘बिग बॉस मराठी 3’चा उपविजेता आणि प्रसिद्ध अभिनेता जय दुधाणेबाबात एक वादग्रस्त बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच जय हा विवाहबंधनात अडकलेला होता. त्यामुळे सध्या प्रकाशझोतात असतानाच जयला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. जय शहराबाहेर जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. […]
हिवाळ्याच्या सीझनमध्ये लालचुटूक स्ट्राॅबेरी का खायला हवी, जाणून घ्या
सीझन कुठलाही असो, हंगामी फळे खाणे हे आपल्या जिभेसाठी उत्तम असते. परंतु आपल्या आरोग्यासाठी सर्वात अधिक उत्तम असते. कोणतेही हंगामी फळ हे आपल्या आरोग्यासाठी वरदान मानले जाते. स्ट्रॉबेरी ही केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर फळ आहे. नियमित आणि योग्य प्रमाणात स्ट्रॉबेरी खाल्ल्याने शरीराला अनेक लाभ होतात. रोज रताळे का खायला हवे, जाणून घ्या […]
तरुणाचे सिनेस्टाईल अपहरण पोलिसांनी ठोकल्या बेड्या, सिडको पोलीस ठाण्याची कामगिरी
मित्राची दुचाकी गायब केल्याच्या वादातून सात जणांनी सिडको परिसरातून एका 17 वर्षीय मित्राचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री 10.30 वाजता एन-6 बजरंग चौकात घडली. या अपहरणाची माहिती मिळताच अवघ्या दोन तासात सिडको पोलिसांनी तरुणाची वाळूज परिसरातून सुटका करून तिघांना बेड्या ठोकल्या. सिडको एन-6 येथील ग्रिव्हिज कॉलनीत राहणाऱ्या मनीषा समाधान गायकवाड यांचा मुलगा मयंक समाधान […]

24 C