‘Idea of India’ वाचवण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पराभूत केले – राहुल गांधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप करत संसदेत मांडण्यात आलेल्या नव्या विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना (delimitation) लपवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. शनिवारी चेन्नई दौऱ्यावर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, “काल संसदेत भाजपने नवीन विधेयक आणले आणि ते महिला विधेयक असल्याचे सांगितले. पण महिला आरक्षणाचे […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलबाबतच्या आपल्या भूमिकेत अवघ्या 24 तासांत मोठा बदल केला आहे. एक दिवसापूर्वी ट्रम्प यांनी लेबनॉनवरील हल्ले तात्काळ थांबवण्याचे कडक आदेश दिले होते. कालपर्यंत आक्रमक भूमिकेत असलेले ट्रम्प आज काहीसे मवाळ झाल्याचे चित्र आहे. ट्रम्प यांनी आता सोशल मीडियावर इस्रायलचे तोंडभरून कौतुक केले आहे. इस्रायल हा अमेरिकेचा एक महान आणि सामर्थ्यवान […]
लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस म्हणजेच 18 ते 22 एप्रिल 2026 या कालावधीत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पावसासोबतच जिल्ह्यामध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने […]
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धबंदीच्या घोषणेनंतर अवघ्या 24 तासांत इराणने आपला निर्णय बदलल्याने आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने आधी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणा केली होती, मात्र अमेरिकेवर नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत त्यांनी हा महत्त्वाचा सागरी मार्ग पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आर्थिक दहशतवाद असून त्याच्या झळा हिंदुस्थानालाही बसला आहे. […]
जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हिंदुस्थानची घसरण आता सहाव्या क्रमांकावर झाली असून युके आणि जपानने हिंदुस्थानला मागे टाकले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जेव्हा अर्थव्यवस्था वधारेल असा अंदाज येतो तेव्हा वाहवा करून घेणारे सरकार, आता घसरण झाल्यावर गप्प का? […]
पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी मतदार यादीत ७ लाख नवीन मतदारांची भर, निवडणूक आयोगाने केले जाहीर
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असताना, निवडणूक आयोगाने एक मोठी माहिती जाहीर केली आहे. राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या मतदार यादीत जवळपास ७ लाख नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने अद्याप या अतिरिक्त मतदारांचे वय किंवा लिंग याबद्दल माहिती दिलेली नाही. पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक […]
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर टीका करत ते पूर्णपणे राजकीय असल्याचा आरोप केला आहे. संविधान दुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळल्यानंतर शनिवारी पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले होते. मात्र, या भाषणात देशाच्या प्रश्नांऐवजी विरोधकांवर टीका आणि चिखलफेक करण्यात आली, असा दावा खरगे यांनी केला. खरगे यांनी ‘X’वर पोस्ट करत म्हटले […]
मुंबईकरिता टेन्शन तलावात 46 टक्के पाणी उरले
राज्याच्या विविध भागात एकीकडे उष्णतेची लाट पसरली असताना दुसरीकडे राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा झपाटय़ाने खालावत चालला आहे. सध्याच्या घडीला राज्यातल्या सुमारे तीन हजार लहान मोठय़ा आणि मध्यम आकाराच्या धरणांमध्ये मिळून 46. 28 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये केवळ 39.32 टक्के इतक्या पाणीसाठा होता. राज्याच्या जलसंपदा विभागाने राज्यातील धरणांमधील पाणीसाठय़ासंदर्भातील आकडेवारी जाहीर […]
‘जर त्यांनी थोडीही चूक केली, तर…’, वाटाघाटीआधी इराण सतर्क; अमेरिकेला दिला कडक शब्दात इशारा
इराण आणि अमेरिकेतील चर्चेची दुसरी फेरी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे होणार आहे. एकीकडे याची तयारी सुरू असताना दुसरीकडे इराण सतर्क आहे. इराण मुत्सद्देगिरीसाठी तयार असला तरी लष्करीदृष्ट्या पूर्णपणे सतर्क आहे, असे विधान करत इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी अमेरिकेला कडक शब्दांमध्ये इशारा दिला आहे. दीड महिन्यांच्या संघर्षानंतर इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला. […]
मेटा आठ हजार कर्मचार्यांना काढणार
जगप्रसिद्ध मेटा कंपनी पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात करणार आहे. ही कर्मचारी कपात येत्या 20 मेपासून सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. मेटा कंपनी जगभरातून कमीत कमी 20 टक्के कर्मचारी कपात करणार आहे. त्यामुळे कंपनीतील आठ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाईल, हे स्पष्ट झाले आहे. ही कर्मचारी कपात पहिल्या टप्प्यातील आहे. दुसऱ्या टप्प्यातही कर्मचारी कपात कंपनी करणार […]
शेवटची ट्रिप मारून येतो ! तुटलेली काच मानेत घुसून रिक्षाचालक ठार
मित्रांनो शेवटची ट्रिप मारून येतो.. असे अन्य रिक्षाचालकांना सांगून गेलेला विकास पुन्हा आलाच नाही. ही दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली आहे. प्रवाशाला सोडून घरी परतत असलेल्या विकास गाडे याच्या रिक्षाचा 90 फीट रोडवर भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला मागून जोरात धडक दिल्याने रिक्षाच्या फुटलेल्या काचा मानेत घुसल्याने रक्तस्त्राव होऊन विकासचा मृत्यू झाला. विकास […]
IPL 2026 –हैदराबादचा ‘यलो आर्मी’ला दे धक्का; शेवटच्या षटकात चेन्नईवर थरारक विजय
इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात कमकुवत गोलंदाजीचे लेबल लागलेल्या सनरायझर्स हैदराबादने शनिवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आपली ताकद दाखवून दिली. घरच्या मैदानावर सीएसके… सीएसके…. अशा गगनभेदी गर्जना घुमत असतानाही हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आणि चेन्नई सुपर किंग्सचा 10 धावांनी थरारक पराभव केला. हैदराबादने 195 धावांचा बचाव करताना चेन्नईला 184 धावांत रोखले आणि यंदाच्या हंगामातील तिसऱ्या […]
होर्मुझ सामुद्रधुनीत हिंदुस्थानचा ध्वज असलेल्या जहाजांवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने रविवारी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुस्थानातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी दोन्ही देशांतील मजबूत संबंध अधोरेखित करत शांततेचे आवाहन केले. डॉ. इलाही म्हणाले की, “इराण आणि हिंदुस्थान यांच्यातील संबंध अत्यंत मजबूत आहेत. आपण उल्लेख केलेल्या घटनेबाबत मला ठोस […]
भुताटकी झाली बया भुताटकी झाली; नागोठण्याची स्वागत कमान रात्रीत गायब केली
नागोठणे शहराच्या वेशीवर असलेली सिमेंट काँक्रीटची भव्य स्वागत कमान एका रात्रीत गायब झाल्याची घटना घडली आहे. या ‘भुताटकी’चा व्हिडीओ व्हायरल होताच नागोठणेकरांना धक्काच बसला आहे. ही कमान तोडण्यासाठी नेमकी कुणी सुपारी दिली? कुणाला या कमानीचा अडथळा येत होता? असा सवाल विचारला जात असून जनतेच्या पैशातून उभ्या राहिलेल्या कमानीवर काळोखात बुलडोझर चालवणाऱ्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कारवाईचा […]
Pune crime news –प्रेमसंबंधाच्या संशयातून सेक्रेटरी महिलेचा खून; आरोपी अॅड. सावंत भाजपचा पदाधिकारी
चंदननगर परिसरातील वकिलाच्या कार्यालयात काम करणाऱ्या ३२ वर्षीय सेक्रेटरी महिलेच्या निघृण हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अॅड. संजय सावंत हा भारतीय जनता पक्षाच्या कायदा आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. त्यामुळे या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. सावंत आणि त्याची पत्नी स्वाती सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रेमसंबंधाच्या संशयातून हा खून […]
भोंदू बाबा राजेंद्र गडगेला अखेर बेड्या ठोकल्या! अनेकांची केली फसवणूक; लाखोंना लुबाडले
नाशिकपाठोपाठ आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भोंदू बाबाचे प्रकरण उघड झाले आहे. ‘कर्करोगासारखे गंभीर आजार एका मंत्राने बरे करतो, तंत्रमंत्राच्या साहाय्याने महिलांना मूल होण्याची खात्री देतो, घरातील संकटे चुटकीसरशी दूर करतो…’ अशा खोट्या दाव्यांनी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील भोंदू बाबा राजेंद्र गडगे याला आज पहाटे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, त्याला न्यायालयात […]
IPL 2026 –दिल्लीचा बंगळुरूवर रोमहर्षक विजय; स्टब्ज, मिलरची मोक्याच्या वेळी फटकेबाजी
यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १७५ धावसंख्येचा बचाव करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, ट्रिस्टन स्टब्ज व डेव्हिड मिलर यांनी मोक्याच्या वेळी फटकेबाजी करीत दिल्ली कॅपिटल्सला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना मिलरने दोन षटकार व एक चौकार ठोकून एक चेंडू शिल्लक असतानाच सामना संपविला. ६० धावांची खेळी करणारा स्टब्ज या सामन्याचा मानकरी […]
मुंबईचा पाणीपुरवठा सुधारा, आरोग्य यंत्रणा सक्षम करा! सभागृहात शिवसेना आक्रमक
मुंबईतील अनेक भागांत रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. रुग्णालयांमध्येही औषधे उपलब्ध नसल्याने बाहेरून औषधे आणण्यासाठी आर्थिक भुर्दंड पडत आहे. त्यामुळे मुंबईचा पाणीपुरवठा सुधारा, आरोग्य यंत्रणा सक्षम करा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी पालिका सभागृहात अर्थसंकल्पीय भाषणात केली. अंकित प्रभू यांनी तब्बल तीन तास केलेल्या प्रदीर्घ भाषणात प्रशासनाच्या नाकर्तेपणावर […]
मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षक सेनेच्या गेल्या 18 वर्षांपासूनच्या अथक पाठपुराव्यामुळे अखेर पालिकेच्या माध्यमिक शिक्षकांना अंशदान निवृत्ती वेतन योजना (डीसीपीएस) लागू होणार आहे. हजारो शिक्षकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. पालिका माध्यमिक विभागात कार्यरत शिक्षकांना डीसीपीएस योजना लागू करण्यात आली नव्हती. त्यामुळे हजारो शिक्षकांचे भवितव्य अंधकारमय झाले होते. हा प्रश्न विचारात घेऊन मुंबई महानगरपालिका शिक्षक […]
डोंबिवलीत फेरीवाल्यांचा केडीएमसी अधिकाऱ्यावर बांबूने जोरदार हल्ला
अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर एका सँडविचवाल्याने हल्ला केल्याचा प्रकार के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या परिसरात घडला आहे. फेरीवाल्यांच्या हल्ल्यात केडीएमसीचे अतिक्रमणविरोधी पथक प्रमुख सुरेश कामराज हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे […]
हे करून पहा –दूध आणि मखाणा देईल भरपूर ऊर्जा
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते. याशिवाय थकवा देखील जाणवतो. त्यामुळे ऊर्जा मिळविणे आणि थकवा घालवण्यासाठी दूध आणि मखाण्याची जोडी फार उपयुक्त ठरू शकते. दूध आणि मखाण्यात कॅल्शियम भरपूर असते. मात्र, थकवा तसेच अशक्तपणावर दुधात मखाणे टाकून किंवा त्याची पावडर टाकून घेतल्यास फायदा होतो. हाडांसोबत मांसपेशींची वाढ चांगली होते, तसेच ते मजबूत होतात. एक पेला दूध […]
असं झालं तर… ‘ईपीएफ’ यूएएन क्रमांक असा मिळवा
तुमची पहिली नोकरी असेल किंवा पहिल्यांदाच ईपीएफ खाते उघडत असाल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ‘यूएएन’ क्रमांक मिळविणे. यूएएन क्रमांक तयार करण्यासाठी ‘उमंग’ या अॅपचा वापर करावा लागेल. या अॅपवर ‘आधार’द्वारे फेस ऑथेंटिकेशन वापरून हा क्रमांक मिळेल. उमंग आणि आधार-आधरित फेस ऑथेंटिकेशन अॅप डाऊनलोड करा. उमंग अॅपवर सर्वप्रथम ईपीएफओ सेवा विभागात यूएएन अलॉटमेंट आणि ऑक्टिव्हेशनवर […]
‘मुव्ही ट्रॅप’चा डासांच्या मुळावरच घाव! पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेचा अभिनव उपक्रम
पावसाळ्यात डासांच्या उपद्रवामुळे होणारे डेंग्यू, मलेरिया, झिका, चिकनगुनियासारखे आजार रोखण्यासाठी या वर्षीपासून पालिका ‘मुव्ही ट्रप’ हा अभिवन उपक्रम राबवणार आहे. ‘मुव्ही ट्रप’ या सापळ्यामध्ये यंत्राच्या ठेवण्यात आलेल्या पाण्याकडे अंडी घालणारी मादी आकृष्ट होऊन त्यातील पाण्यात अंडी घालणार आहे. मात्र पाण्यातील वैशिष्टय़पूर्ण कीटकनाशकांमुळे ही अंडी ताबडतोब नष्ट होणार आहेत. त्यामुळे कीटकांच्या निर्मितीच्या मुळावरच घाव घातला जाणार […]
महाराष्ट्राची कबड्डी हीच आयपीएल! खासदार संजय राऊत यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
महाराष्ट्राचा खरा खेळ कबड्डी आहे, महाराष्ट्राची कबड्डी हीच आयपीएल आहे. शिवसेना नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी असते आणि पाठीशी सदैव राहणार, असा ठाम विश्वास देत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज कबड्डीपटूंचे धैर्य वाढवले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या वतीने विक्रोळीत आयोजित कबड्डी स्पर्धेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते […]
खारेगाव टोलनाक्याजवळ अपघातात दाम्पत्याचा मृत्यू, भरधाव डंपरने चिरडले
मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ कंटेनर आणि दुचाकीमध्ये आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कंटेनर चालकाने दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला चिरडले असून या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. या दाम्पत्याचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. कल्पेश रेवाळे (30) आणि त्यांची पत्नी मीनाक्षी रेवाळे (31) हे दोघेजण एका खासगी बँकेत कामाला होते. कल्पेश हा एचडीएफसी बँकेच्या अंधेरी […]
मराठा समाज पुढारलेला असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा फोल असून राज्यातील मराठा समाजात आजही मागासलेपण कायम आहे. या समाजाकडे तुच्छतेने पाहिले जाते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी आज हायकोर्टात केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी 30 एप्रिलपर्यंत तहकूब केली. मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय […]
पाच हजार उरणवासीयांची कोंडी फुटली, गव्हाण फाटा ते चिरनेर रेल्वे फ्लायओव्हर ब्रीजचे उद्घाटन
चिरनेर ते गव्हाण फाटा मार्गावर मध्य रेल्वेच्या वतीने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे आज उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे पाच हजार उरणवासीयांची वाहतूककोंडी फुटली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या पुलाचे काम रखडले होते. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. मात्र पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उरण पूर्व […]
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाहाचा बार उडवणाऱ्यांची वरात थेट पोलीस ठाण्यात काढण्यात येणार आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेत बालविवाह रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. यासाठी धार्मिक स्थळे, मंगल कार्यालय, रिसॉर्टवर पोलिसांना कडक वॉच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त पाहून मुला-मुलींचे हात पिवळे करणाऱ्या यजमान्यांच्या हातात बेड्या पडणार आहेत. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या […]
आंबा सौख्य भरे ! अक्षय्य तृतीयेसाठी एपीएमसीत आल्या 94 हजार पेट्या
पाडव्याच्या सणाला सर्वसामान्यांना आंब्याची गोडी चाखता आली नसली तरी आता अक्षय्य तृतीयेला मात्र आमरस पुरीवर मनसोक्त ताव मारता येणार आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये अक्षय्य तृतीयेसाठी आंब्याच्या 94 हजार पेट्यांची आज आवक झाली. त्यामध्ये कोकणातील हापूसच्या सुमारे 59 हजार पेट्यांचा समावेश आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याचे दर 1 हजार 500 ते 4 हजार रुपये पेटीदरम्यान आले […]
अक्षय्य तृतीयेचा गोडवा वाढवण्यासाठी गुजरात, आंध्राचा आंबा बाजारात
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया साजरा करण्यासाठी धुळ्यासह खानदेशात मोठी तयारी झाली आहे. अक्षय्य तृतीया पूजन करताना आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा असल्याने यंदा बाजारात कोकणासह, गुजरात, आंध्र प्रदेशातील आंबे दाखल झाले आहेत. या आंबे खरेदीतून धुळ्यात लाखोंची उलाढाल होते. अक्षय्य तृतीयेला नाविन्याचा शुभारंभ केला जातो. पूजा करताना देवता आणि पूर्वजांना आमरस आणि […]
कल्याणमधील ज्येष्ठ शिवसैनिक नितीन पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दिवंगत माजी महापौर कल्याणी पाटील यांचे पती व जिल्हाप्रमुख शरद पाटील यांचे ते भाऊ होत. कबड्डीपटू असलेल्या नितीन पाटील यांनी सुरुवातीस कोळसेवाडीमध्ये उपशाखाप्रमुख म्हणून कार्य करत. नंतर त्यांनी […]
टपाल कार्यालयात 10 लाख ऊपयांची अफरातफर
पोस्टल तिकीट विक्री केलेल्या पैशांचा घोटाळा त. भा. प्रतिनिधी पणजी : येथील मुख्य टपाल कार्यालयात 10 लाख 98 हजार 785 ऊपयांची अफरातफर झाल्याची घटना घडली आहे. याबाबत उप पोस्टमास्टर मनीषा झागडे यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयिताच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 316(5) अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला समन्स बजावण्यात आला [...]
नार्सिंग कॉलेजचा 200 कोटींचा भूखंड खासगी विकासकाला देऊ नका! शिवसेनेची सभागृहात मागणी
मुंबई महापालिकेच्या मालकीचा भूखंड वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावर आहे. 2336 स्क्वेअर मीटरच्या या भूखंडावर आरोग्य विभागाचे आरक्षण असून या भूखंडावर स्वतःचे नर्सिंग कॉलेज बांधायचे धोरण पालिकेचे होते. परंतु आता हा भूखंड जिंदाल फाउंडेशनला देण्याचे निश्चित करण्यात आले असून बाजारभावाने 200 कोटी किंमत असलेल्या या भूखंडाच्या बदली पालिकेला फक्त 5 करोड 29 लाख […]
वर्धा जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वर्धा जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्या जाहीर केल्या आहेत. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. पदाधिकारी पुढीलप्रमाणे – उपजिल्हा युवा अधिकारी – अमोल चरडे (आर्वी), नितेश मोहोड (देवळी), जिल्हा समन्वयक – विपुल चौधरी (आर्वी-देवळी), उपजिल्हा समन्वयक – संजय […]
साप्ताहिक राशिभविष्य –रविवार 19 एप्रिल 2026 ते शनिवार 25 एप्रिल 2026
>> नीलिमा प्रधान मेष – प्रत्येक दिवस महत्त्वाचा शुक्र राश्यांतर, मंगळ शनि युती. साडेसाती सुरू आहे. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. कुणालाही कमी लेखू नका. कामे लवकर करून घेता येतील. नोकरीधंद्यात वाढ होईल. योग्य वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. शुभ दि. 19, 21 वृषभ – कामाचा उत्साह वाढेल शुक्र राश्यांतर बुधशिनि युती. नव्या कार्याचा आरंभ […]
दिल्ली कॅपिटल्सचा आरसीबीला दे धक्का
दिल्लीचा 6 गड्यांनी दणदणीत विजय :सामनावीर ट्रिस्टन स्टब्स, केएल राहुलची अर्धशतकी खेळी वृत्तसंस्था/ बेंगळूर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीवर 7 गड्यांनी दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बेंगळूरने 20 षटकांत 8 गडी गमावून 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्लीने 19.5 षटकांत 6 गडी राखून विजयी लक्ष्य गाठले. आपल्या तिसऱ्या [...]
हैदराबादचा चेन्नईवर 10 धावांनी विजय
सामनावीर इशान मलिंगाचे 29 धावांत 3 बळी, अभिषेक शर्माचे व क्लासन यांची अर्धशतके वृत्तसंस्था, हैदराबाद अभिषेक शर्मा आणि क्लासन यांची दमदार अर्धशतके तसेच इशान मलिंगा आणि अनशुल कंबोज यांच्या शिस्तबद्ध भेदक गोलंदाजीच्या जोरावर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या शनिवारच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्जचा 10 धावांनी पराभव केला. या विजयामुळे हैदराबाद संघाने गुणतक्त्यात 6 गुणांसह चौथ्या स्थानी [...]
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद
अमेरिकेने शस्त्रसंधी करार मोडल्याने इराणकडून निर्णयात बदल :पाच भारतीय-ग्रीक जहाजांनी अचानक बदलला जलमार्ग वृत्तसंस्था/ तेहरान इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. शुक्रवारी ती उघडण्यात आली होती, परंतु आता या सागरी मार्गावर निर्बंध लादण्यात आले आहेत. परिणामी, किमान पाच भारतीय आणि ग्रीक तेलवाहू जहाजांनी आपला मार्ग बदलला आहे. पर्शियन आखातातून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारी अनेक तेलवाहू [...]
गॉफ, रायबाकिना उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था, स्टुटगार्ट डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या स्टुटगार्ट खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेची कोको गॉफ आणि कझाकस्तानची इलिना रायबाकिना यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. महिला एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या सामन्यात कझाकस्तानच्या रायबाकिनाने डायना स्नेडरचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. या सामन्यात द्वितीय मानांकीत रायबाकिनाने वेगवान सर्व्हिस आणि [...]
मजबूत राजस्थानला रोखणे ‘केकेआर’ला शक्य होणार ?
हैदराबादविरुद्धच्या मागील पराभवातून पुनगरामन करण्याचे राजस्थानचे राहील उद्दिष्ट वृत्तसंस्था कोलकाता : रविवारी दुपारी येथे होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यात मागील लढतीतील पराभवामुळे दुखावलेला राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स असे भिन्न कामगिरी करणारे दोन संघ आमनेसामने येतील. या सामन्यात राजस्थान रॉयल्स जोरदार पुनरागमन करून संघर्ष करणाऱ्या कोलकाताच्या समस्या अधिक वाढवण्याचा प्रयत्न करेल. या हंगामातील सर्वांत मजबूत संघांपैकी [...]
बेकायदा पीआयडीवरून अधिकारी धारेवर
पोलिसांमार्फत चौकशीची मागणी : एजंटांच्या सुळसुळाटाने नगरसेवक आक्रमक त. भा. प्रतिनिधी बेळगाव वडगाव येथील 41 मालमत्तांना बेकायदा पीआयडी देण्यात आल्याचा मुद्दा शनिवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. अनेक महिने उलटूनही या प्रकरणाच्या चौकशीबाबत अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा, या मागणीसाठी सत्ताधारी गटातील नगरसेवक आक्रमक [...]
देशहिताला विरोध ही काँग्रेस संस्कृती
पंतप्रधान मोदी यांचा घणाघात, विरोधकांनी महिला आरक्षण विधेयक कारस्थानाने पाडल्याचा आरोप वृत्तसंस्था / नवी दिल्ली ‘देशाच्या लोकसभेत आणि विधानसभांमध्ये महिलांना एक तृतियांश आरक्षण देण्याचा केंद्र सरकारने केलेला प्रामाणिक प्रयत्न विरोधी पक्षांनी महिला विरोधी भूमिका घेऊन अयशस्वी केला आहे. यामुळे देशातील समस्त महिला दु:खी झाल्या आहेत. विरोधकांनी ही जी कृती केली आहे, तिची मोठी किंमत विरोधकांना [...]
साड्या, दागिने व आकर्षक भेटवस्तूंचे स्टॉल; ‘घे भरारी’चे दादरमध्ये भव्य प्रदर्शन
‘घे भरारी’ ग्रुपच्या वतीने मुंबईत भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. लग्नसराईसाठी खास साडय़ा कॉर्पोरेट साड्या, कपडे, दागिने आणि आकर्षक भेटवस्तूंची स्टॉल या प्रदर्शनात उभारण्यात आले आहेत. व्यावसायिका सायली राजाध्यक्ष यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. दादरच्या कॅटरिंग कॉलेजसमोरील सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात 19 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत हे प्रदर्शन मुंबईकरांसाठी खुले राहणार आहे. […]
धर्मांतराचे प्रकरण खपवून घेऊ नका, मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश
नाशिकमधील टीसीएस आयटी पंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. धर्मांतरासारखे प्रकरण अजिबात खपवून घेऊ नका. तसेच या प्रकरणातील सर्व संभाव्य पॅटर्न आणि अँगल्स तपासण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाला दिले. अमली पदार्थाच्या सर्व लिंक्स शोधून काढण्याचेही आदेश यावेळी दिले. कायदा व सुव्यवस्था आणि संवेदनशील प्रकरणांच्या […]
धारावी कोळीवाड्याला पुनर्विकास प्रकल्पातून वगळता येणार नाही, हायकोर्टाने याचिका फेटाळली
धारावीतील कोळी बांधवांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. केवळ वारंवार निवेदने दिली म्हणजे याचिकाकर्त्यांना दिलासा मिळण्याचा हक्क प्राप्त होत नाही. तसेच या टप्प्यावर दावा सांगणे म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला पूर्णपणे खीळ घालण्यासारखे आहे, असे स्पष्ट करत हायकोर्टाने सदर याचिका फेटाळून लावली. गेल्या 15 वर्षांपासून धारावीतील कोळीवाडय़ाच्या बाह्य सीमा निश्चित केलेल्या नाहीत. त्यामुळे […]
दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा स्वतःचाच आदेश लखनौ उच्च न्यायालयाने मागे घेतला. न्या. सुभाष विद्यार्थी यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून सीबीआयकडे चौकशी सोपविण्याचे आदेश दिले होते. राहुल गांधी यांना याबाबत नोटीस पाठवणे आवश्यक आहे का, अशी विचारणा त्यांनी त्यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या वकिलांना […]
5 रिश्टर स्केल तीव्रता : पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी दिला सतर्कतेचा इशारा वृत्तसंस्था/ टोकियो प्रशांत महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’वर वसलेल्या जपानला पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. उत्तर नागानो प्रांतात शनिवारी दुपारी शक्तिशाली भूकंप झाल्यामुळे सर्वत्र घबराट पसरली. जपान हवामानशास्त्र संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:20 वाजता 5.0 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. [...]
दु:ख किंवा वेदना सहन न झाल्याने काही माणसे आत्महत्या करतात, हे सर्वांना ज्ञात आहे. तथापि, पक्षीही आत्महत्या करतात, हे समजल्यानंतर मोठेच आश्चर्य वाटते. आत्महत्या हा भावनातिरेकातून घडलेला प्रकार असतो. पण पशुपक्ष्यांना माणसासारख्या संवेदना असत नाहीत. तसेच त्यांची स्मरणशक्तीही अत्यल्प असते. त्यामुळे आत्महत्या करण्याइतका भावनेचा तीव्र उद्रेक मानव सोडून अन्य प्रजातींमध्ये कधी होत नाही, असे विज्ञानही [...]
दिल्लीत मोठ्या हल्ल्याचा कट उधळला
आयईडी बनवण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना अटक : महाराष्ट्र, ओडिशा, बिहारमध्ये कारवाई ► वृत्तसंस्था/नवी दिल्ली दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका मोठ्या कारवाईत देशात दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचणाऱ्या चार संशयितांना अटक केली आहे. आरोपींना महाराष्ट्र, ओडिशा आणि बिहार या वेगवेगळ्या राज्यांमधून अटक करण्यात आली. ते खेळण्यांमध्ये बॉम्ब लपवून हल्ला करण्याच्या तयारीत होते. अयोध्येतील राम मंदिर [...]
अमेरिकेच्या इंडियाना प्रांतातील ही घटना आहे. येथील एका शाळेंत कॅथी मॅक-कॉर्ड नामक शिक्षिकेला कामावरुन अचानक काढून टाकण्यात आले. ही शिक्षिका सलग 37 वर्षे या शाळेत अध्यापनाचे काम करीत आहे. या शिक्षिकेने 2022 मध्ये शाळेच्या लिंग परिचय धोरणावर (जेंडर आयडेंटिटी) जोरदार टीका केली होती. या धोरणानुसार शालेय विद्यार्थ्यांना लिंग परिवर्तन करण्याचा आणि ही माहिती आपल्या मातापित्यांपासून [...]
जगद्गुरु बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्णय
बेळगाव- जगद्गुरु बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय बसवेश्वर बँकेत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बसवेश्वर बँकेचे अध्यक्ष रमेश कळसणावर यांनी प्रास्ताविक करून जगद्गुरु बसवेश्वर यांची जयंती साजरी करून त्यांनी दिलेला संदेश जनमानसात पोहोचविण्याची गरज प्रतिपादन केली. जगद्गुरु बसवेश्वर यांनी सांगितलेले समानता ,सत्य, अहिंसा ,काय कवे कैलास ही तत्वे जनमानसात पोहोचवने हा या [...]
फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या बक्षीसात वाढ
वृत्तसंस्था, पॅरिस 2026 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी नुकताच घेतला आहे. 2025 च्या तुलनेत या स्पर्धेतील बक्षीस रक्केमत 9.5 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. आता ही बक्षीसाची रक्कम 72.69 दशलक्ष डॉलर्स (61.7 दशलक्ष युरोस) राहील. चालु वर्षीच्या टेनिस हंगामामध्ये यापूर्वी अमेरिकन, ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेत [...]
हैदराबाद संघात पेनच्या जागी कोझी
वृत्तसंस्था, हैदराबाद 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उर्वरित सामन्यांसाठी सनरायझर्स हैदराबाद संघात दुखापतग्रस्त डेव्हिड पेनच्या जागी द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोझी बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. यापूर्वीच्या आयपीएल क्रिकेट हंगामात द. आफ्रिकेचा गोलंदाज कोझी याने गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. 2025 च्या आयपीएल हंगामात त्याने 15 गडी बाद [...]
‘चार धाम’ यात्रेचा आजपासून शुभारंभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली उत्तराखंड राज्यातील ‘चार धाम’ यात्रेचा शुभारंभ आज रविवारपासून होत आहे. रविवारी गंगोत्री-यमुनोत्री या तीर्थस्थळाची द्वारे मुक्त करण्यात येणार आहेत. आतापर्यंत या यात्रेसाठी 18.25 लाख भाविकांची नोंदणी करण्यात आली आहे. ऑफलाईन नोंदणीसही प्रारंभ करण्यात आला असून यात्रेकरुंची संख्या 25 लाखांहून अधिक होईल, असे प्रशासनाचे अनुमान आहे. त्यादृष्टीने सज्जता करण्यात आली असून सुरक्षा [...]
ग्रामीण भागात जयंती साजरे करण्याची परवानगी देण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सर्व गावांमध्ये बसव जयंती, शिवजयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात यावी. तसेच उत्सव मिरवणुकीदरम्यान वेळेच्या बंधनानुसार डीजच्s लावण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ग्रामीण भाजपच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले. ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये जयंती उत्सव साजरे करण्यासाठी निश्चित [...]
रोखठोक –भारताचे व्हिक्टर ऑर्बन
हंगेरीत भारताप्रमाणे ‘अमृत काल’ आल्याचा डंका पिटला जात होता, पण तो विषाचा प्याला होता. पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांची 16 वर्षांची भ्रष्ट, जुलमी राजवट तेथील जनतेने उलथवून टाकली. लोकशाही कधीच संपत नाही. लोकांनी झोपेतून जागे व्हावे लागते. भारताच्या व्हिक्टर ऑर्बन साहेबांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. हंगेरीतील सत्तापरिवर्तनाशी भारतीय राज्यपद्धती व राजकारणाचा संबंध नाही. हंगेरीची लोकसंख्या […]
>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर ‘नाटो’ अर्थात उत्तर अटलांटिक करारातून अमेरिका बाहेर पडणार का, या प्रश्नाने सध्या जागतिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. सध्या दोन आठवडय़ांसाठी स्थगित झालेल्या इराणविरुद्धच्या युद्धात युरोपीय देशांनी प्रत्यक्ष लष्करी सहभाग नाकारल्यामुळे ट्रम्प यांनी या युतीला ‘निरुपयोगी’ ठरवले असून अमेरिका या 77 वर्षांच्या जुन्या करारातून बाहेर पडण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे म्हटले […]
भारतातील प्रत्येक प्राचीन ग्रामाची एक वैशिष्ट्यापूर्ण परंपरा असतेच याची आपल्याला कल्पना आहे. वास्तविक भगवान हनुमान हे साऱ्या भारतासाठी पूजनीय दैवत आहे. भारतात भगवान शंकर, भगवान श्रीकृष्ण, भगवान राम यांच्याइतकेच महत्वाचे दैवत म्हणून हनुमानाला मानले जाते. भारतात सर्वत्र या देवतेची मंदिरे आहेत. खरे पाहता, भारत हा आस्था आणि भक्तीचा देश आहे. तथापि, याला अपवाद असणारी काही [...]
कलारंग –समचित्त अवकाशाचे चित्ररूप
> mahendradamle@gmail.com विशाखाची आर्ट प्रॅक्टिस गेल्या दोन दशकांत, मी पाहात असताना ती अनेक प्रकारच्या कृतींना सामावत संपृप्त झाली आहे हे लक्षात येत गेलं. एखाद्या मोठय़ा नदीच्या भरलेल्या प्रवाहाकडे पाहताना, त्यात काळाच्या ओघात मिसळलेले अनेक छोटे प्रवाह, नद्या या दिसत नसूनही जाणवतात त्याप्रमाणे, आर्ट प्रॅक्टिसमध्ये सामावल्या गेलेल्या अनेक प्रकारच्या कृतींमध्ये, स्केचेसच्या आधारित होणारी चित्राची मांडणी […]
गाथेच्या शोधात –नाथपंथीय साधूंची शिल्प परंपरा
> vishalphutane01@gmail.com पुणे जिह्यातील जुन्नर तालुक्यात कुकडी नदीच्या उगमाजवळ वसलेले कुकडेश्वर मंदिर हे केवळ एक प्राचीन शिव मंदिर नाही, तर मध्ययुगीन धार्मिक जीवनाची आणि योग परंपरेची साक्ष देणारे एक महत्त्वाचे सांस्कृतिक स्थळ आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिराभोवती दिसणारी काही विलक्षण शिल्पे संशोधकांचे विशेष लक्ष वेधून घेतात. या शिल्पांमध्ये अत्यंत कृश देहयष्टी असलेले, मोठय़ा […]
साय-फाय : निसर्गावर नियंत्रणाचे प्रयत्न?
> prasad.tamhankar@gmail.com विज्ञानाच्या झपाटय़ाने होणाऱ्या प्रगतीमुळे माणूस आज अशा टप्प्यावर येऊन पोहोचला आहे जिथे तो केवळ निसर्गाचा अभ्यास करत नाही तर त्यात हस्तक्षेप करण्याची ताकदही मिळवतो आहे. एकेकाळी केवळ कल्पनेत असलेली नामशेष प्रजातींना पुन्हा जिवंत करणे ही संकल्पना आज प्रत्यक्ष प्रयोगशाळांमध्ये साकार होण्याच्या मार्गावर आहे. विज्ञान, जेनेटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने काही प्रजाती परत आणण्याचे […]
फिरस्ती –‘सुबापूर’ किल्ला कर्नाटकमधील स्थापत्य ठेवा
> pranjalwagh@gmail.com छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘दक्षिण दिग्विजय’दरम्यान त्यांनी निर्माण केलेला दुर्ग म्हणजे सुबापूर किल्ला. हा किल्ला दक्षिणेकडील मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. या किल्ल्याला सोमापूर किल्ला असेही म्हटले जाते. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिह्यामध्ये अनेक ऐतिहासिक दुर्ग दडलेले आहेत, त्यापैकी सौंदत्ती तालुक्यातील सुबापूर किल्ला हा मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. इतिहासकारांच्या […]
आजचे भविष्य रविवार दि.19 एप्रिल 2026
मेष: इतरांच्या कामात हस्तक्षेप नको. वाद टाळा. वृषभ : खर्च अफाट असला तरी धनप्राप्तीही होईल. मिथुन : खचल्यासारखे वाटेल, आरामांती बरे वाटेल. कर्क : गुपित कोणालाही न सांगणे हितकारक. सिंह : जबरदस्त इच्छाशक्ती, निर्णय ठामपणे घ्याल. कन्या : वरिष्ठ व्यक्तीसोबत वेळ जाईल. निराशा टाळा. तूळ : महत्वाच्या योजना मार्गी लागतील. अर्थप्राप्ती होईल. वृश्चिक : प्रगतीत [...]
परीक्षण –चुकवू नये असा वाचनानुभव
>> अक्षय मोटेगावकर डॉ. दासू वैद्य अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत ते सुप्रसिद्ध गीतकार, बाल साहित्यिक आणि सामाजिक आशयाचा वसा दीप्तमान करत स्वत्व आणि सत्त्व कवितेतून मांडणारे कवी म्हणून. तसं पाहिलं तर लिखाणाच्याच अंगाने जाणाऱ्या या गोष्टी असल्या तरी एकाच वाटेवरची तीन वेगवेगळ्या वळणांवरची ही ठिकाणं. ‘वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे’ म्हणणारा हा गीतकार एक दिवस […]
>>आकाश भोरडे संत साहित्याच्या परंपरेत ‘ज्ञानदेवें रचिला पाया, तुका झालासे कळस’ इथपर्यंत सर्व संतांचा समावेश होतो. या संतांनी जे साहित्य निर्माण केले, त्यातील एका ओळीचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी अनेक वर्षे जातात. त्यामुळे या सर्व संतांना एकत्र आणणे म्हणजे खूप मोठी व अवघड गोष्ट आहे, परंतु मराठी साहित्यातील तब्बल पंचावन्न संतांना एकत्र आणण्याचे हे अवघड […]
>> रविप्रकाश कुलकर्णी खरे तर हल्ली प्रत्येक दिवस कुठला ना कुठला दिवस असतोच. त्याचा इव्हेंट असतो. इव्हेंट म्हटलं की सेलिब्रेशन आलंच… हे सगळं सांगायचे कारण येणारा 23 एप्रिल म्हणजेच जागतिक पुस्तक दिन. हा दिवसदेखील बऱ्याच जणांच्या लक्षात येतो. कारण आमच्या कॅलेंडरवर तसं छापलेलं आहे म्हणून! अर्थात ज्यांना वाचन केलं नाही तर आंघोळ न केल्यासारखं वाटतं, […]
परीक्षण –वास्तवाला थेट भिडणाऱ्या कथा
>> श्रीकांत आंब्रे मराठी कथालेखनाच्य्या प्रांगणात छाया महाजन हे नाव त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण आणि आशय-विषयांच्या वेगळेणामुळे रसिकांना परिचित आहे. मानवी प्रवृत्ती त्यांना किती तीव्रपणे भावतात याचं सर्वांगीण चित्रण त्यांच्या आजवरच्या अनेक कथांमधून दिसत आलं आहे. ‘छाया महाजन-निवडक कथा’ हा नवा कथासंग्रही त्याला अपवाद नाही. स्वार्थ, लालसा, उद्धटपणा, कामवासना, द्वेष, क्रूरता यासारख्या माणसांच्या वागणुकीतून कळणाऱ्या वृत्ती त्यांना […]
रुमीच्या निवडक गझला आणि रुबाईचे भाषांतर
प्रेम, अध्यात्म आणि आत्मज्ञानाचा एक अद्भुत प्रवास मांडणाऱया रुमीच्या कवितांचा विशिष्ट चाहता वर्ग आहे. 13 व्या शतकातील पर्शियन कवी आणि सूफी तत्वज्ञान मांडणाऱ्या रूमीच्या कविता अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. इंग्रजीतून मराठीत अनुवादित झालेल्या रुमीच्या कविता आजपर्यंत आपण वाचत आलेले आहोत, परंतु थेट फारसीतून मराठीत अनुवादित रुमीच्या कवितांचे पुस्तक वॉल्डन प्रकाशनाद्वारे 17 एप्रिल रोजी पुण्यात […]
>> अरुण नदीच्या गोड्या पाण्यापेक्षा समुद्राच्या खारट पाण्याची ‘बॉयन्सी’ किंवा एखादी वस्तू पृष्ठभागाकडे ढलण्याची म्हणजेच तरंगवण्याची क्षमता अधिक असते. म्हणूनच उत्तम तरणपटूंसाठी समुद्राचं पाणी सहाय्यक ठरतं. समुद्राच्या पाण्याच्या कैकपट मिठाचा अंश असेल तर पाण्याची घनता वाढते आणि असं पाणी त्याची ‘बॉयन्सी’ प्रचंड प्रमाणावर वाढल्याने कुणाला सहजतेने बुडू देत नाही. सध्या जो आखाती प्रदेश युद्धाच्या ज्वालांनी […]
‘अक्षय्य’ महागाई…मध्यमवर्गाच्या त्रासाची ‘तृतीया’
इराण युद्धामुळे वाढलेले इंधनाचे भाव… घसरत चाललेला रुपया आणि सरकारकडून कुठलाही दिलासा मिळत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महागाई अक्षय्य आहे. मागच्या काही काळात महागाईचा दर 1.75 टक्क्यांवरून 3.88 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाईच्या दरातील ही वाढ जवळपास तिप्पट असल्याने त्रासाची ’तृतीया’ साजरी करण्याची वेळ मध्यमवर्गीयांवर आली आहे. इराण युद्धामुळे खाण्यापिण्याच्या व दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग झाल्या […]
। जयाते स्मरे शैलजा शूल पाणी ।
>> संध्या शहापुरे जयाते स्मरे शैलजा शूलपाणी… या ओळीमागे एक सुंदर कथा आहे. एकदा त्रेतायुगात शुलपाणी म्हणजे शिव आणि पार्वती म्हणजे शैलजा अगस्ती ऋषींकडे गेले. ऋषींनी त्यांना विस्ताराने रामकथा सांगितली. शिवशंकराच्या मनात त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. मनुष्य रूपातले श्रीराम व्याकूळ, दुःखी होऊन दंडकारण्यात सीतेचा शोध घेत होते. ही वेळ श्रीहरीला म्हणजे श्रीरामाला भेटण्यासाठी योग्य […]
होर्मुझमध्ये इराणचा हिंदुस्थानी जहाजांवर गोळीबार; एक निसटले, 13 जहाजांची माघार
इराण-अमेरिकेमध्ये युद्धविराम सुरू असतानाच होर्मुझच्या सामुद्रधुनीत आज टेन्शन वाढवणारी घटना घडली. हा मार्ग बंद करण्याची घोषणा केल्यानंतरही येथून प्रवास करणाऱया हिंदुस्थानी जहाजांवर इराणच्या लष्कराने गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे 13 जहाजांना माघार घ्यावी लागली, तर एक जहाज हिंदुस्थानच्या दिशेने निसटण्यात यशस्वी झाले. इस्रायल-लेबनॉनमध्ये युद्धविराम झाल्यानंतर इराणने शुक्रवारी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय घेतला होता. […]
उष्णतेच्या लाटेतच वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
राज्यभरात उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. दुपारचे बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. राज्यातील अनेक जिह्यांतील तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडलेला असताना आता हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 20 ते 22 एप्रिल दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने […]
महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याबद्दल विरोधकांवर दोषारोप करणाऱया भाजप व पंतप्रधान मोदींवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज जोरदार हल्ला चढवला. ‘संसदेत उभे राहून महिलांचे मसीहा म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस आणि मणिपूरमधील अन्यायाचे काय,’ असा रोकडा सवाल प्रियांका यांनी केला. मतदारसंघ पुनर्रचना, घटनादुरुस्ती आणि महिला आरक्षण विधेयकांच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारने बोलावलेल्या तीन दिवसीय विशेष […]
भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात आज कोर्टात हजर करणार
फसवणूक व महिलांचे लैंगिक शोषणप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातला शनिवारी न्यायालयीन कोठडी देण्यात आली. पाचव्या गुह्यात त्याला उद्या रविवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. चौथ्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्याने एसआयटीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शनिवारी खरातला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली. आता पाचव्या गुह्यात रविवारी पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येऊन पोलीस […]
>> डॉ. मीनाक्षी पाटील जगताना आपल्याला येणारे अनुभव हे वैविध्यपूर्ण असतात. ते संवेदनेच्या, कल्पनेच्या स्तरावर, कधी वैचारिक स्तरावर, तर कधी या सर्वांच्या संमिश्रणातून येणाऱ्या या अनुभवांचे संवेदनशील मनावर ठसे उमटतात. ही विविध अनुभव बीजे मनात साठत सर्जनशील क्षणी या मनात साठलेल्या क्षणांचे, अनुभवांचे व्यक्तिविशेषत्व गळून पडतात आणि ते कवितेतून चैतन्यमय प्रतिमारूपात आविष्कृत होतात. माणूस हा […]
>>दिव्या सौदागर मोठ्यांच्या आपापसांतील वादविवादांमध्ये जेव्हा लहान मुलांना ओढलं जातं तेव्हा मुलं ही काही वेळा चिथवली जातात आणि त्या वादाची पार्श्वभूमी लक्षात न घेता स्वतच प्रश्न सोडवायला जातात. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन ती हट्टी व रागीट होतात. अपूर्वा ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. अत्यंत सुखवस्तू घरात जन्माला आलेली असल्याने आणि पाहिजे […]
>> डा. वंदना बोकील–कुलकर्णी महाराष्ट्राला लाभलेल्या ज्ञानोपासकांच्या परंपरेतील महत्त्वाचं नाव म्हणजे दुर्गाबाई भागवत. सर्जनशील साहित्यकार आणि ज्ञानमार्गी संशोधक अशी बाईंची ठसठशीत ओळख मराठी साहित्यविश्वाला आहे. परखडपणा, वाद, चर्चा हेच जिवंतपणाचं लक्षण आणि मुक्तविचार हाच संस्कृतीचा मूलाधार मानणाऱ्या दुगाबाईंचे जीवन आणि लेखनकार्य मराठी भाषेला ललामभूत आहे. दुर्गाबाई भागवत (10 फेब्रुवारी 1910- 7 मे 2002) यांना हे […]
कोकणातील आंबा-काजू बागायतदारांनी लढा सुरू ठेवावा.जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालावा,मोर्चा काढावा किंवा रस्ता रोको करा.तुमच्या जिल्ह्यात रान पेटवा. त्यानंतर सर्वात शेवटी आरपारची लढाई आपल्याला लढायची आहे.दि.१५ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आपल्याला धडक द्यायची आहे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते रत्नागिरीतील बालाजी मंगल कार्यालयात आयोजित आंबा-काजू बागायतदारांच्या एल्गार मेळाव्यात […]
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला
पश्चिम बंगाल, आसाम आणि तामीळनाडूमध्ये विधानसभेसाठी मतदान तोंडावर असताना मोदी सरकारने पेंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढवला आहे. या निर्णयानंतर आता पगारामध्ये महागाई भत्ता 60 टक्के झाला आहे. 1 जानेवारी 2026पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून जानेवारी महिन्यापासूनची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळेल. पेंद्र सरकारचे सुमारे 50.5 लाख कर्मचारी आणि 68 लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा […]
केंद्रातील मोदी सरकारचा महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा डाव विरोधकांनी लोकसभेत हाणून पाडला. त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोप केले जात आहेत. विरोधकांकडून कायम हे स्पष्ट करण्यात आले होते की विरोध हा महिला आरक्षणाला नसून त्या आड मोदी सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या छुप्या मनसुब्याला आहे. तसेच विरोधकांनी एकमताने २०२३ साली महिला आरक्षणाचा कायदा एकमताने मंजूर करण्याच्या सरकारच्या […]
सरकारचे छुपे डाव उघडे पडल्यावर भाजपची धावपळ, विरोधकांवर खापर फोडण्यासाठी पंतप्रधानांचे जनतेला संबोधन
केंद्रातील मोदी सरकारचा महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा डाव विरोधकांनी लोकसभेत हाणून पाडला. विरोधकांकडून झालेल्या पराभवानंतर शनिवारी भाजपच्या महिला खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर विरोध प्रदर्शन केलं. देशात देखील विविध ठिकाणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. कुठे राहुल गांधींचे पुतळे जाळले, कुठे विरोधात घोषणा दिल्या. एका बाजूला हे सगळं सुरू असताना सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) […]
बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्सचा सहा गडी राखून पराभव केला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात डेव्हिड मिलरने अवघ्या ३ चेंडूंत मॅच फिरवली. David Miller DOES IT IN STYLE! What a moment for him and what a victory for @DelhiCapitals Scorecard ▶️ https://t.co/vfJ6SccA9T#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvDC pic.twitter.com/iaaHSqD9Ct — IndianPremierLeague […]
भाजपच्या विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये झालेल्या जोरदार वादानंतर पक्षाची चांगलीच नाचक्की झाल्यानंतर आता या प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. स्वतःच्याच कार्यकर्त्यांना तिर्हाईत ठरवत भाजपने या भांडणातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणार्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून भाजपच्या विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि माजी […]
अक्षय तृतीयेला आंबा महागच, एक नग हापूस 100 ते 150 रुपयांना
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर हापूस आंब्यांना मागणी वाढली वाढली असली, तरी अवकाळी पाऊस आणि तापमानातील चढ-उतारामुळे उत्पादन घटल्याने आंब्यांचे दर गगनाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात एक डझन आंब्याची विक्री १२०० ते १८०० रुपयांपर्यंत केली जात आहे. यानुसार एका आंब्यासाठी ग्राहकांना दर हा १०० ते १५० रूपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे अक्षय तृतीयेला आंबा महागच आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमधील […]
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चारधाम यात्रा सुरू होणार; गंगोत्री, यमनोत्रीचे दरवाजे उघडणार
उत्तराखंडमधील देवभूमीत यावर्षीची चारधाम यात्रा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरू होत आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रविवारी गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे उघडले जातील आणि या वर्षीच्या चारधान तीर्थयात्रेला सुरुवात होईल. गंगोत्री मंदिराचे दरवाजे उघडण्याची तयारी शनिवारी झाली आहे. लष्करी बँडच्या सुरावटीत आणि पारंपरिक ढोलांच्या गजरात, गंगा मातेची उत्सवपूर्ण मूर्ती तिच्या हिवाळी निवासस्थान मुखबा (मुखीमठ) येथून गंगोत्री […]
राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, 20ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता
राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. हवामान खात्याच्या […]
अक्षय तृतीयानिमित्त रविवारी मालवण बाजारपेठ राहणार सुरू
मालवण प्रतिनिधी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मालवण बाजारपेठ रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पूर्ण दिवस सुरू राहणार असून नागरिकांनी विविध वस्तूंची खरेदी करून अक्षय तृतीया मोठ्या उत्साहात साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
भाजपच्या पतनाची सुरुवात झाली आहे; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्या म्हणाल्या की, भाजपचा ऱ्हास सुरू झाला आहे आणि बहुमत नसलेले मोदी सरकार केवळ इतरांच्या पाठिंब्यावर टिकून आहे. ही भाजपच्या पतनाची सुरुवात आहे, असा हल्लाही त्यांनी केंद्र सरकारवर चढवला. केंद्र सरकारने […]
सिंधुदुर्ग किल्ल्यावर १९ रोजी पारंपारिक शिवजन्मोत्सव सोहळा
मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १०. ३० वा. पारंपारिक शिवजन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आरमाराची राजधानी असलेला तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता प्राप्त सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिरात इ.स. १६९५ पासून छत्रपती राजाराम महाराज यांनी शिवजन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू [...]

32 C