राज्याच्या पणन संचालकपदी संजय कदम
पणन संचालक विकास रसाळ ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असल्याने या पदासाठी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, अपर निबंधक (पतसंस्था) डॉ. पी. एल. खंडागळे तसेच साखर संचालक यशवंत गिरी यांची नावे चर्चेत होती. अखेर या शर्यतीत संजय कदम यांनी बाजी मारली असून, त्यांची राज्याचे नवीन पणन संचालक म्हणून निवड झाली आहे. राज्यातील सर्व बाजार […]
कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राम उभारण्यासाठी महापालिका जुन्या हेरिटेज वृक्षांसह 1700 झाडे तोडणार आहे. तपोवनातील वृक्षतोडीविरोधात महापालिकेकडे तब्बल नऊशे हरकती नोंदवण्यात आल्या असून या वृक्षतोडीला नाशिककरांनी कडाडून विरोध केला आहे. दरम्यान नाशिकच्या तपोवनमधली झाडं कॉन्ट्रॅक्टरसाठी कापली जाताहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जातंय, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी […]
उपबाजार उभारण्याच्या गाजावाज्यात कोरेगाव मूळ येथील सुमारे बारा एकर जमीन बाजार समितीने खरेदी केली. पण दोन वर्षांत चित्र पालटले असून उपबाजार झालाच नाही. मात्र या जागेवर आता ताबा मारला असून येथे बेकायदा पार्किंग सुरू केले आहे. यातून मिळणाऱ्या पैशातून संचालक मंडळ की अधिकाऱ्यांच्या तुंबड्या भरल्या जात आहेत असा सवाल आता उपस्थित झाला आहे. आर्थिक अनियमितता […]
स्मृती मानधनाचा मैत्रीण श्रेयांकाने पलाशला मुलीसोबत रंगेहात पकडले?
टीम इंडियाची स्टार महिला खेळाडू आणि वर्ल्डकप विजेती स्मृती मानधनाच्या लग्नाच्या दिवशी तिचे वडील आजारी पडल्याने तिचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान हे लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छलचे एका मुलीसोबतचे चॅट व्हायरल झाले असून पलाशने स्मृतीला धोका दिल्याने हे लग्न मोडल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान सध्या सोशल मीडियावर […]
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी अर्चना पाटील प्रचारात
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजपाच्यावतीने नेहा काकडे उभ्या आहेत. त्यांच्या प्रचारासाठी भाजपाच्या जि. प.च्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील सक्रीय प्रचारात उतरल्या आहेत. धाराशिव नगर परिषद निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.नेहाताई राहुल काकडे तसेच प्रभाग क्र.20 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार श्री.विलास मारुती लोंढे आणि सौ.वंदना बापू पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा, खास करून महिलांचा प्रतिसाद इतका प्रचंड होता की संपूर्ण वातावरण उत्साहाने ओसंडून वाहत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.नेहाताई काकडे, श्री.सुनील काळे, श्री.विलास लोंढे, श्री.बापू पवार, श्री.सागर दंडनाईक यांच्यासह उषाताई सर्जे मॅडम, शिवानीताई परदेशी यांच्यासह प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते वमाता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भीमनगर भागात मल्हार पाटील यांची फेरी
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नेहाताई राहुल काकडे, प्रभाग क्र.14 चे भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार सौ. अस्मिताताई उदय बनसोडे व संग्राम बनसोडे, तसेच प्रभाग क्र.15 चे उमेदवार श्री. नरेन वाघमारे व सौ. सरोजा दत्ता पेठे यांच्या प्रचारार्थ भाजपचे युवा नेते मल्हार दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काढण्यात आलेल्या भव्य प्रचार फेरीला नागरिकांचा अविस्मरणीय, जोशपूर्ण आणि प्रचंड प्रतिसाद लाभला. भीमनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला भगिनी आणि उत्साही समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विजयाचा नारा बुलंद केला, यामुळे धाराशिव बदलाच्या दिशेने वेगाने पुढे जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसले. धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी, सुरक्षित भविष्यासाठी, सुशासनासाठी आणि नागरिकांच्या प्रगतीसाठी भाजपच सक्षम आहे, हा ठाम विश्वास आजच्या महाप्रचाराद्वारे पुन्हा एकदा अधोरेखित झाला. नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भाजपचा विजय अनिवार्य असल्याची खात्री सर्वांच्या मनात अधिक दृढ झाली आहे. यावेळी श्री.विद्यानंद बनसोडे, श्री.सिद्धार्थ बनसोडे, श्री.मुन्ना ओव्हाळ, श्री.सोमनाथ गायकवाड, दत्ता पेठे, मेसा जानराव, श्री.प्रशांत माळाले यांच्यासह प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते व नागरिक, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. एक वर्षाचा कालावधी लोटला तरीही त्यांच्या हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही पोलिसांना सापडला नाही. या प्रकरणी न्यायालयाने तपास यंत्रणेला विचारणा करून कृष्णा आंधळे का सापडत नाही याचा अहवाल सादर करा अशा सूचना दिल्या. या घटनेतील पुढची सुनावणी […]
Kolhapur : करवीर तालुक्यात चिंचेचा बहर; यंदा आंबट चिंचातून शेतकऱ्यांना आर्थिक गोडवा मिळणार
यंदा चिंचा झाडांना भरघोस उत्पादन by बाजीराव पाटील करवीर : चिंच म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला हमखास पाणी सुटते..यंदा चिंचेच्या झाडांना सर्वत्र भरघोस प्रमाणात बहर आला असून सर्वत्र चिंचा लगडलेल्या दिसत आहेत यंदा चिंच उत्पादनात वाढ होऊन चार पैसे [...]
विभागीय युवा महोत्सवासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याची निवड
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरु युवा केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने व राष्ट्रीय सेवा योजना धाराशिव यांच्या सहकार्याने जिल्हास्तर युवा महोत्सव 2025 चे आयोजन नुकतेच धाराशिव येथे करण्यात आलेले आले होते. सदर जिल्हास्तर युव महोत्सवात संकल्पना आधारित विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना, सांस्कृतिक कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रमत कथालेखन ,चित्रकला , वकृत्व , कविता व फोटोग्राफी, युथ आयकॉन कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षीप्रमाणेच यंदाच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सात विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवले आहे. ज्यात चित्रकला स्पर्धेत जगदीश सुतारने द्वितीय क्रमांक, गौरी सुतारने तृतीय क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत समीर शेखने तृतीय क्रमांक, विज्ञान प्रदर्शनात मस्के दीक्षा, सावतार तनुजा, शिंदे स्नेहा, पोतदार मेघराज यांच्या समूहाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच नांदेड येथे आयोजित विभागीय युवा महोत्सवात याच महाविद्यालयाच्या जगदीश सुतारची (संगणकशास्त्र अंतिम वर्ष) चित्रकलेला स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयात करत असलेला रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभाग या प्रोजेक्टसाठी महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्न करून त्या प्रोजेक्टची रूपांतर स्टार्टअप मध्ये करण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी केले. या महाविद्यालयात मागील काळातही मानवी रोबोट इलेक्ट्रिकल कार इलेक्ट्रिकल स्कूटर स्टुडन्ट अटेंडन्स मॉनिटरिंग सिस्टीम युजिंग आर एफ आय डी टेक्नॉलॉजी व लोकेशन बेस्ड वर्क ट्रॅक प्रणाली अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट तयार केले आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे समन्वयक व डीन आर. एन डी.डॉ. सुशीलकुमार होळंबे, सह समन्वयक प्रा.रवींद्र गुरव, प्रा.डी. बी. ठाकूर, प्रा.डी. बी. भक्ते, प्रा.बालाजी चव्हाण, प्रा.ए.के.पिंपळे, प्रा.व्ही. एस. बोंदर, डॉ.आर. बी. ननवरे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथांग परिश्रम घेतले परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल तेरणा ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
जनावरे चोरणारे आंतरजिल्हा टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
धाराशिव (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यातील झालेल्या गुन्हा संदर्भात माहिती घेत पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी गुप्त बातमीद्वारे काढलेली माहिती तांत्रिक विश्लेषण करून पाहिली असता जिल्ह्यातील जनावरे चोरणारी आंतरजिल्हा टोळीची माहिती मिळाली. या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सातारा जिल्ह्यातील फलटन येथून 7 लाख 30 हजार रूपयांच्या जनावरांसह आरोपीस जेरबंद केले. याबाबत अधिक माहिती अशी की, वाशी पोलिस स्टेशन येथे जनावरे चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा आरोपी रविंद्र उर्फ बुठा ठकसेन रायते, रा. फलटन याने त्याचे अन्य साथीदारासह केला असल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपीची माहिती काढुन शोध घेत असताना आरोपी रविंद्र उर्फ बुठा ठकसेन रायते, वय 33 वर्षे, रा. कणसे वस्ती, गुणवरे ता. फलटन जि. सातारा हा मिळुन आल्याने त्याचेकडे नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्या संदर्भात माहिती दिली नाही. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने रायते यास अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार नामे ऋषीकेश बिंटु जगताप, रा. गोखली ता. फलटन जि. सातारा व राहुल सुभाष सपकाळ, रा. सोनगाव ता. बारामती जि. पुणे असे तिघांनी मिळून केला असल्याचे सांगीतले. त्यावरुन पथकाने इतर दोन आरोपीचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 03 म्हशी व गुन्ह्यात वापरलेले वाहन पिकअप हे ताब्यात घेवून 03 म्हशी व पिकअप वाहन असे एकुण 7 लाख 30 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील कामगिरी पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद इज्जपवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सपोनि सचिन खटके, पोलीस हावलदार विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोलीस हावलदार प्रशांत किवंडे यांचे पथकाने केली आहे.
कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत चाइल्ड राइट्स अँड यू मुंबई या संस्थेमार्फत बाल हक्क व बाल सुरक्षा विषयक कार्यक्रम दि.28.11.2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथील सभागृहात आयोजीत करण्यात आला होता. सदर कार्यक्रमा दरम्यान शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींना पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी पोलीसांविषयी समज-गैरसमज, बाललैंगिक अत्याचार, भारतीय न्याय संहिता व पोक्सो अधिनियमातील बालकांचे सुरक्षे संबधित असेलेल्या कलमाबाबत, व्यसनमुक्ती, गुड टच-बॅड टच, डायल 112, 1098, सायबर गुन्हे, सोशल मिडियां विषयांच्या गुन्हा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन व समुपदेशन केले. तसेच किशोरी मुलींचे, शिक्षण, संरक्षण, नेतृत्व विकास सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी मुलींनी शिक्षण त्यांचे करिअर या बाबत मार्गदर्शन करुन शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक आनघा घोडगे, पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, पोलीस नाईक सारफळे हे उपस्थितीत होते.
Ajit Pawar |जनतेचा पैसा योग्य खर्च झाला पाहिजे; अन्यथा कारवाई करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
उजनी–कुर्जुवाडी ११६ कोटी पाणीपुरवठा योजनेला पवारांचे आश्वासन कुर्जुवाडी : जनतेचा, समाजाचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे. त्याच्यामध्ये चुका होता कामा नये. मागील काळात आ. संजयमामा शिंदे असताना आम्ही मदत केली. परंतु, त्याच्यामधील काही मदत योग्यरितीने खर्च झाली नाही. समाजाच भले आपण केले पाहिजे. आजचा दिवस [...]
Solapur : सोलापुरात झेडपीच्या स्वच्छ भारत मिशन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
ऑक्टोबर महिन्याचे वेतन रखडले सोलापूर : ऑक्टोबर महिन्याचे वेतन रखडल्याने शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून गुरुवारी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. जिल्हा स्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात [...]
Solapur : सोलापूरात ई-केवायसीचा गोंधळ; सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक अडचणींनी महिला त्रस्त
माझी लाडकी बहीण’ ई-केवायसीची मुदत वाढली सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीची १८ नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत असली तरी शासनाने ती वाढवल्याने लाभार्थीना दिलासा मिळाला आहे. मात्र मुदतवाढीची माहिती मिळताच शहरातील विविध सेतु, पोस्ट, सीएससी आणि सायबर केंद्रावर महिलांची [...]
संसदेत वंदे मातरम् बोलणारच बघू कोण रोखतो! –उद्धव ठाकरे
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम् बोलणारच आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर आमच्या सदस्यांना त्यांनी निलंबित करून दाखवावं? असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला दिले आहे. राज्यसभेत सदस्यांसाठी सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सभागृहात थँक्यू, जय हिंद किंवा वंदे मातरम् म्हणू नये. म्हणजे हे तर अनाकलनीय […]
Karad News : नगरपरिषद निवडणुकीपूर्वी कराडमध्ये विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी
कराडमध्ये ७५० विद्यार्थ्यांची मानवी साखळी कराड : कराड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराड येथे सुमारे ७५० विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे मतदान करा हे शब्द साकारून मतदार जागृती करण्यात आली. यावेळी स्वीप पथकाचे संतोष डांगे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबातील, शहरातील [...]
Satara : तळबीडमध्ये भगव्या ध्वजाचे अनावरण
तळबीड ग्रामस्थांचा सहभाग उल्लेखनीय उब्रज: अयोध्या येथील श्रीराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणाचा उत्साह आणि प्रेरणा संपूर्ण देशभरात पसरत असताना, त्याच धर्तीवर तळबीड ग्रामस्थांनीही ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होत भगवा ध्वज अभिमानाने फडकावला. तळबीड येथील श्रीराम मंदिराच्या आवारात आमदार मनोज घोरपडे [...]
Satara Crime : वाईत शस्त्र तस्करावर पोलिसांची कारवाई!
पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्या आदेशानुसार कारवाई सातारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांदर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या आदेशानुसार बाई पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्यात [...]
कृषी महाविद्यालयात 'भूजल व्यवस्थापन आणि कृत्रिम पुनर्भरण'विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम
धाराशिव (प्रतिनिधी)-केंद्रीय भूजल बोर्ड, राज्य एकक कार्यालय पुणे यांच्या वतीने 27 नोव्हेंबर रोजी धाराशिव येथील तेर रोडवरील कृषी महाविद्यालयात भूजल व्यवस्थापन आणि कृत्रिम पुनर्भरण या विषयावर एकदिवसीय टियर- प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ति किरण एस. पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष मान्यवर अतिथी म्हणून कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब बडगिरे, मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचे भूमी आणि जल व्यवस्थापन विभागप्रमुख प्रा. नितीन पाटील तर अध्यक्षस्थानी भूजल बोर्डाचे क्षेत्रीय निदेशकडॉ. उमेश बालपांडे हे उपस्थित होते. या प्रसंगी कृत्रिम पुनर्भरण पद्धतींवर एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. तांत्रिक सत्रांमध्ये केंद्रीय भूजल बोर्ड, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व महत्त्वाच्या भूजल विषयांचा आढावा घेतला. राज्य शासन कर्मचारी, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, स्वयंसहायता गटातील महिला, उमेदच्या सदस्य, शेतकरी यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्व सहभागींनी केंद्रीय भूजल बोर्डाच्या भूजल व्यवस्थापन संदर्भात जलसाक्षरता उपक्रमांबाबतच्या प्रयत्नांचे कौतुक केले. एकूण 134 सहभागी या कार्यशाळेत उपस्थित होते.
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात संविधान दिन साजरा
वाशी (प्रतिनिधी)- दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी कर्मवीर महाविद्यालयामध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ए.बी.कदम होते. संविधान दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वरिष्ठ विभाग एन.एस.एस व ज्युनिअर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्राचार्य डॉ.ए बी कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संविधानाचे महत्त्व लोकशाही ,राष्ट्रभक्ती याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्यामसुंदर डोके,सूत्रसंचालन सुनिल आवारे सर तर संविधानातील उद्देशिकेचे वाचन अजित तिकटे सर आणि आभार मिलिंद शिंदे सर यांनी मानले.
बुकनवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धी भोरे
तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील बुकनवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मंत्रीमंडळ मतदान पद्धतीने घेऊन मुख्यमंत्रीपदी सिद्धी भोरे हीची निवड झाली आहे. प्रशालेत विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही पद्धतीने गुप्त मतदान घेऊन मंत्रिमंडळाची निवड केलेली आहे.यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच आरोग्य, स्वच्छता, अभ्यास, क्रीडा, सांस्कृतिक मंत्री यांसारखी विविध मंत्रीपदे आहेत. विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देणे, नेतृत्वगुण विकसित करणे आणि लोकशाही मूल्यांची शिकवण देणे हे मुख्य उद्दिष्ट आहेत. मंत्रीमंडळाची कार्ये आणि जबाबदाऱ्या:-शाळेच्या दैनंदिन कामकाजात मदत करणे.,शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीत सहभाग घेणे., शाळेची स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठी काम करणे.,शालेय विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करणे.,विद्यार्थ्यांच्या समस्या आणि सूचना शासनापर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे. निवडणूक प्रमुख म्हणून शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. खडके यांनी काम पाहिले.निवडणूक सुव्यवस्थीत व्हावी म्हणुन आर. एम. जाधवर ,पी.एच.पडवळ, एस. ए.सलगर, जे. आर.बुकन यांनी परीश्रम घेतले. मंत्रीमंडळाने घेतलेली शपथ- आम्ही सर्व मंत्री म्हणून, शाळेच्या मंत्रिमंडळात आमच्यावर सोपवलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडू.“शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही काम करू.” किंवा “शाळेच्या नियमांचे आणि नियमांचे पालन करु. मंत्रीमंडळ:-मुख्यमंत्री सिद्धी अविनाश भोरे,उपमुख्यमंत्री नबी लतीफ शेख, सहल मंत्री ओम शरद विठूबोणे,क्रीडामंत्री अनुष्का ईश्वरनागलबोणे, अर्थमंत्री शितल नाना आवले, शिक्षण मंत्री अन्नपूर्णा बंडू विठूबोणे,आरोग्य मंत्री श्रद्धा ज्ञानेश्वर भोसले,सांस्कृतिक मंत्री सिद्धांत नवनाथ कचार यांची मतदान घेऊन निवड करण्यात आली.
Satara : पांगारी –भोसे परिसरात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद
महाबळेश्वर तालुक्यात वन विभागाचे यश; बिबट्या पिंजऱ्यात भिलार : गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी आणि भोसे परिसरात बिबट्याचा वावर लक्षणीयरित्या वाढला होता. बिबट्याच्या सततच्या हालचालीमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. नागरिकांच्या सुरक्षेसाठी बन विभागाने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या होत्या. वन विभागाने भोसे परिसरात [...]
Sangli News : सांगलीत मोबाईल शॉपीला भीषण आग!
सांगली पोलिसांनी घटनास्थळी नोंद सांगली : शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या आझाद चौकातील शिव मेरिडियन या व्यापारी संकुलातील अण्णाज नवतरंग मोबाईल शॉपीला गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. या शॉपीच्या पोट माळ्यावर ही प्रथम आग लागली. त्यानंतर [...]
Nanded News –प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या; पाच आरोपींना अटक, एक जण फरार
शहरातील पहेलवान टी हाऊसजवळ गुरुवारी सायंकाळी अनुसूचित जातीच्या तरुणाची हत्या ही ऑनर किलींग असून याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. सक्षम गौतम ताटे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गजानन बालाजी मामीडवार, हेमश मामीडवार, साहिल मामीडवार, सोमेश सुभाष लके अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर वेदांत […]
लग्नात डीजे बंद करण्यावरुन झाला वाद, नवरदेवाच्या भावोजींनी केले भयंकर कृत्य
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वरातीत डीजे बंद करायला सांगितल्यावरुन डीजे संचालक आणि नवरदेवाकडील लोकांमध्ये वाद झाला. नंतर वाद इतका वाढला की, नवरदेवाच्या भावोजींनी डीजे ऑपरेटरच्या वडीलांवर गोळीबार केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. हरदोई जिल्ह्यात गुरुवारी 27 नोव्हेंबर रोजी एक लग्न सोहळा दु:खात बदलला. लखनऊवरुन आलेली वरात डीजे बंद करण्यावरुन […]
Sangli News : सांगलीत जप्त फ्लॅटचा ताबा घेणाऱ्या दोघांवर गुन्हा
सांगली पोलिसांनी जप्त फ्लॅटवर बेकायदा ताब्याविरुद्ध गुन्हा नोंद सांगली : कर्जाच्या थकबाकीपोटी जप्त केलेल्या फ्लॅटचा बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी कर्जदार अभिजीत बापूसाहेब पाटील व पत्नी निकिता अभिजीत पाटील (रा. वानलेसवाडी) यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युनियन बैंक [...]
कॉन्ट्रॅक्टरसाठी नाशिकच्या तपोवनमधली झाडं कापली जाताहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जातंय. याचा अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व हे थोतांड आहे. काल परवाच आपल्या पंतप्रधानांनी अयोध्येच्या मंदिरावरती रामध्वजा फडकवली. म्हणजे तिकडे जाऊन राम राम करायचं आणि नाशिकमध्ये मुंह में राम आणि बगल में अदानी असं यांचं काम आहे की काय? […]
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मध्ये यंदा मशाल पेटणार आहे. प्रभाग क्र.१० मधील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगांवकर यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. दोन्ही उमेदवारांना नागरिकांकडून पाठिंबा मिळत आहे. रत्नागिरी नगरपरिषद निवडणूकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रभाग क्र.१० मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख राजाराम रहाटे निवडणूक लढवत […]
महावितरणची रत्नागिरी विभागात 37 कोटी 51 लाखांची वीजबिल थकबाकी, 3 हजार 21 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
महावितरणच्या वीजबीलांची थकबाकी वाढली आहे.रत्नागिरी विभागातील अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 1 लाख 72 हजार 181 ग्राहकांकडे 37 कोटी 51 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. वीज बिल थकवणाऱ्या रत्नागिरी विभागातील 3 हजार 21 वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करण्यात आला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील 1 हजार 749 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील […]
अंत्यसंस्काराला जात असताना भरधाव कंटनेर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात असताना भरधाव कंटनेर कारवर उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या गागलहेडी येथे शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. सैयद माजरा येथील […]
धाराशिव बसस्थानकावर स्वच्छता व सुविधा मूल्यमापन समितीची भेट
धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर स्थानक अभियानांतर्गत मुल्यमापन समितीने गुरूवारी धाराशिव बसस्थानकाला भेट दिली. यावेळी मुंबई प्रदेशच्या प्रादेशिक व्यवस्थापक चेतना खिरवाडकर, मुंबई प्रदेशचे प्रादेशिक अभियंता विवेक लोंढे, धाराशिवचे विभाग नियंत्रक अजय पाटील, प्र. विभागीय वाहतूक अधिकारी संतोष कोष्टी, धाराशिवचे आगार व्यवस्थापक बालाजी भांगे, धाराशिव आगाराचे वाहतूक निरीक्षक काझी, याहीया अहेमद सुहेल अहेमद, सहा. वाहतूक अधिकारी मु. रा. कोमटवार, प्रवाशी मित्र राठी सह अन्य एसटी अधिकारी, कर्मचारी होते. यावेळी मूल्यमापन समितीने धाराशिव बसस्थानकातील स्वच्छता, सुंदरीकरण, प्रवाशांसाठी असलेले सुलभ शौचालय, स्तनदा मातांच्या हिरकणी कक्षासह पिण्याचे पाणी, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या इतर सोयी सुविधांची पाहणी करून मूल्यमापन केले. स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदरव बसस्थानक अभियानांतर्गत मूल्यमापन समितीकडून तपासणीचा तिसरा टप्पा सुरू आहे. धाराशिव बस स्थानकातील झालेल्या बदलाचे कौतुक करून लांब पल्याच्या मार्गावरील कामाचे विशेष कौतुक केले.
महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला
ढोकी (प्रतिनिधी)- महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने मृतदेह पेटवून विल्हेवाट लावण्याचा प्रकार धाराशिव तालुक्यातील ढोकी शिवारात आढळून आला आहे. गावपासून अडीच किलोमीटरवर रेल्वे फाटकानजिक जळालेल्या अवस्थेतील मृतदेह गुरूवारी सकाळी आढळून आला. दरम्यान जिल्ह्यात असा जळालेला मृतदेह आढळण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे असा मृतदेह आढळला होता. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ढोकीपासून धाराशिवला जाणाऱ्या रस्त्या नजिक उजव्या बाजूस अर्धवट अवस्थेत जळालेला महिलेला मृतदेह आढळून आला. यावेळी येथील स्थानिकांनी ढोकी पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास हजारे, पोलिस उपनिरीक्षक अनिल तांबडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपासानुसार घटना बुधवारी मध्यरात्रीच्या नंतर घडली असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने वाहनांची संख्या मोठी आहे. गर्दी कमी होण्याचा अंदाज घेत आरोपीने महिलेचा अन्यत्र खून करून मृतदेह येथे जाळल्याचा संशय व्यक्त होत आहे. महिला विवाहित असल्याचा प्राथमिक अंदाज असून, महिलेचे वय 19-23 वर्ष आहे. शरीर अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे. पायात पैजण व जोडवे आहेत. आत दोन स्वतंत्र तपास पथके तयार करून ढोकी तसेच शेजारील हद्दीत तपास सुरू आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास वेगाने करण्यात येत आहे. तसचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी करण्यात येत असल्याचे एपीआय हजारे यांनी सांगितले.
2 डिसेंबरला नगरपरिषद निवडणुकीनिमित्त जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून या निमित्ताने राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भातील अधिसूचना शासनाच्या वतीने जारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव, परांडा आणि उमरगा या नगरपरिषदांसाठी मतदानाची प्रक्रिया 2 डिसेंबर या दिवशी पार पडणार आहे. शासनाच्या अधिसूचनेनुसार मंत्रालयातील सर्व विभागांनी ही माहिती आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे तसेच इतर संबंधित संस्थांना कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या मतदारसंघाबाहेर कामासाठी नियुक्त असलेले मतदार देखील या सार्वजनिक सुट्टीचा लाभ घेऊ शकतील. मतदान असलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना देखील ही सुट्टी लागू राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी व मतदारांची सोय व्हावी या हेतूने शासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, माहिती व जनसंपर्क विभागाला ही अधिसूचना सर्व वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांद्वारे व्यापकपणे प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली असून अधिसूचना हेमंत महाजन, उप सचिव, शासन यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली आहे. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्व मतदारांनी उत्साहाने मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी घेतला धाराशिव पोलीसांचे कामकाजाचा आढावा
धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र वीरेंद्र मिश्र विशेष यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था आणि पोलिसी कामकाजाबाबत आढावा घेतला. तसेच आगामी काळातील निवडणुका दरम्यान पोलीस विभागाकडून करावयाच्या कर्तव्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. मिटींगच्या वेळी मालाविषयक व शरीराविरुध्दचे उघडकीस न आलेले गुन्हे जास्ती जास्त प्रमाणात उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सुचना दिल्या. तसेच उत्कृष्ट कामगिरी बद्दल आढावा मीटिंगच्या वेळी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हावलदार दत्तात्रय राठोड, शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, दयानंद गादेकर, मपोह शोभा बांगर, चालक पोलीस हावलदार सुभाष चौरे, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड, नागनाथ गुरव, रत्नदीप डोंगरे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, यांनी पोस्टे मुरुम, चाळीसगाव जि.जळगाव या दोन रस्त्यावर जॅक टाकून दरोड्याच्या गुन्हयात 27 लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोन आरोपी अटक करून गुन्हा उघडकीस आणला. पोलिस स्टेशन नळदुर्ग येथीलं गुन्हयात 04 आरोपी अटक करून त्यांचेकडून कि 1.452 किलो, वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 1 कोटी 75 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोस्टे नळदुर्ग यांनी खुनाच्या गुन्हयात आरोपीस अटक करून अतिशय क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणल्याने त्यांचे वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र व पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचे हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन कौतुक करुन अभिनंदन करण्यात आले. यावेळी मिटींगला धाराशिव पोलीस घटकातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
धाराशिव नगर परिषदेची सत्ता 'वंचितला'दिल्यास सर्व मुलभूत सोयीसुविधा देणार - आंबेडकर
धाराशिव (प्रतिनिधी)- आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी धाराशिव शहरातील कचरा डेपो उभा केला नाही. रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे असून रस्त्यावर दिवे देखील लावलेले नाहीत. कचऱ्याचा ढिगारा ठिकठिकाणी साचलेला दिसत असून शहराला सोयीसुविधा देण्याऐवजी भकास करून टाकले आहे. त्यामुळे धाराशिव शहरातील नागरिकांना मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यास सत्ताधारी सपशेल अपयशी ठरले असल्याचा घनघाती आरोप केला. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी धाराशिवरांनो तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या हाती सत्ता दिल्यास सर्व प्रकारच्या मूलभूत सोयीसुविधा निश्चितपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठाम आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांनी दि.26 नोव्हेंबर रोजी दिले. वंचित बहुजन आघाडीच्या धाराशिव नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बहुजन आघाडीचे जिल्हा निरिक्षक आविनाश भोसीकर, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ.नितिन ढेपे, महाराष्ट्र फाऊंडेशनचे अध्यक्ष मुफ्ती वसीम वल्लीमा, वंचितचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागुल, जिल्हाध्यक्ष ॲड प्रणित डिकले, जिल्हा संघटक विकास बनसोडे यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुरेखा वाघमारे, नामदेव वाघमारे, सोनल बनसोडे, जयदीप दळवे, विजयाबाई नागटिळे, शितल चव्हाण, महादेव एडके, क्षमा सिरसाटे आदी उपस्थित होते. आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, आमदार व खासदार यांना अनुक्रमे पाच व दहा कोटी रुपये वर्षासाठी विकास कामांसाठी निधी मिळतो. मात्र, नगरसेवकाला कामासाठी वर्षाकाठी 15 कोटी रुपये मिळत असल्यामुळे खासदार व आमदार यांच्यापेक्षा नगरसेवक मोठा असून त्यांची विकास कामांमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. कारण नगरसेवक हा त्या प्रभागातील गल्लीतील व दररोज त्याला माहीत असणाऱ्या समस्यांशी तो निगडित असतो. तो आपल्या खांद्याला खांदा लावून बसतो. त्यामुळे तो त्या समस्या प्राधान्याने सोडविण्यास पुढाकार घेत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. शहरवासियांना 8 दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे ही बाब अत्यंत गंभीर असून आम्ही दररोज पाणी पुरवठा करु असे आश्वासन त्यांनी दिले. नगर परिषदेच्या शाळा दर्जेदार करण्यासह इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू करणार, बगीच्या व वयोवृद्धांना बसण्यासाठी पार्क करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड प्रणित डिकले, डॉ नितीन ढेपे, मुफ्ती व नामदेव वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष ॲड. डिकले यांनी तर सूत्रसंचालन अलंकार बनसोडे यांनी व उपस्थितांचे आभार भैय्यासाहेब नागटिळे यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषदेच्या 3 प्रभागासह राज्यातील काही नगर परिषदेतील जागांची निवडणुक स्थगित करण्यात आली असुन याबाबत राज्य निवडणुक आयोगाने आदेश दिले आहेत. धाराशिव नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 2, 7 व 14 मधील निवडणुक पुढील आदेशापर्यंत स्थगित झाली आहे. या प्रभागातील उमेदवारी अर्जाबाबत प्रकरणे कोर्टात गेली होती. नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीनंतर घेण्यात आलेल्या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात दाखल अपीलामध्ये सुनावणी झालेली आहे. परंतु, न्यायालयाचे आदेश अद्याप प्राप्त नाहीत तसेच सुनावणी पुढील दिनांकास होणार आहे अशा जागांसाठी चिन्ह वाटप करण्यात यावे किंवा कसे अशा प्रकरणात ज्या नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील ज्या जागांसाठी जिल्हा न्यायालयात अपील दाखल असून सुनावणी प्रलंबित आहे किंवा सुनावणी झालेली आहे, परंतु आदेश अप्राप्त आहेत फक्त अशा जागांसाठी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप करता येणार नाही. तसेच फक्त अशा जागांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. राज्य निवडणूक आयोगाद्वारे 27 नोव्हेंबर रोजी आयोजित व्हीसीमध्ये राज्यातील इतर जिल्ह्यातही अशी उक्त परिस्थिती निर्माण झाली असल्यास फक्त अशा जागांसाठी चिन्ह वाटप करता येणार नाही तसेच फक्त अशा जागांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. याबाबतीत इतर काही अडचणी असतील तर राज्य निवडणूक आयोगाकडून आवश्यक ते मार्गदर्शन प्राप्त करून घ्यावे असे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांना कळविले आहे.
भाजपच्या उमेदवारासाठी संपदा पाटील यांचे डोर टू डोर झंझावाती प्रचार
मुरूम (प्रतिनिधी)- नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुरूम नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे अधिकृत उमेदवार बापूराव पाटील निवडणूक मैदानात उतरले आहेत. मुरूम भाजप प्रचारात संपदा शरण पाटील, श्वेताताई बापूराव पाटील यांचे डोर टू डोर झंझावती प्रचार सुरु आहे. दि. 27 रोजी मुरूम येथील प्रभाग 1 मधील सिद्धयप्पा मंदिरातील शिवलिंग पूजनाने डोर टू डोर प्रचाराला सुरुवात झाला. याप्रसंगी असंख्य महिला भगिनाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद प्रचारात दरम्यान मिळत आहे.
सिमुरगव्हाणाला 4 डिसेंबरला दत्तजयंती उत्सव व रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे प्रवचन
कळंब (प्रतिनिधी)- रामानंदचार्यांच्या दक्षिणपीठ नाणीजधामच्या सिमुरगव्हाण (जि. परभणी) उपपिठावर 4 डिसेंबर 2025 रोजी श्री दत्तजयंती वारी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा पीठ प्रमुख जयप्रकाश लोणारी, पीठ सहप्रमुख विजय देशपांडे, व्यवस्थापक सुरेश मोरे, यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये उपक्रमामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिर, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, 162 जणांचे मरणोत्तर देहदान, आता पर्यंत 90 अवयवदान, मोफत रुग्णवाहिका सेवा, महाराष्ट्रात विविध महामार्गावर 53 रुग्णवाहिका 24 तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत मोफत कार्यरत आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, रक्तदान शिबिर या वर्षी जानेवारी मध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1,36,279 रक्त कुपिंकांचे संकलन करण्यात आले, ब्लड इन नीड, “एक पेड माँ के नाम“ वृक्षारोपण उपक्रमांतर्गत 1,10,687 वृक्षारोपण नोव्हेंबर 2025 महिन्यांमध्ये करण्यात आले, इत्यादी उपक्रम आयोजित केले जातात. या वारी उत्सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने सामाजिक उपक्रमांतर्गत गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत दुचाकी सायकल वाटप हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. संध्याकाळी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या अमृतमय प्रवचनाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमासाठी उपपीठ मराठवाडा अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक यांनी दि. 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती वारी उत्सव व जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा. या सोहळयासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दिवसी 24 तास महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या महंन्मंगल समयी सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, आप्तइष्ट मित्रांसह उपस्थित राहून परमश्रद्धेय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रवचन व दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन मराठवाडा पीठ समिती, जिल्हा सेवा समिती यांनी केले आहे.
बंद पडलेल्या मतदान यंत्रावरून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची अधिकाऱ्यांची कानउघडणी !
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषद निवडणूकीत नगराध्यक्ष,नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान बंद पडलेल्या ईव्हीएमवरून महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धाव घेत अधिकृत चौकशी केली. संबंधित मशीनचे बटण दाबले तरी प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार त्यांनी नोंदवली. याबाबत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे यांनी तात्काळ दखल घेत दोषपूर्ण यंत्रणा दुरुस्त करून अडथळा दूर केला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, ईव्हीएम बंद पडल्याने काही काळ नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेच्या वेळी शिवसेना नेते श्याम पवार, भाजपचे उमेदवार सागर कदम यांच्यासह निवडणूक विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, उमेदवार अमर मगर यांनी अधिकाऱ्यांना थेट सवाल करत “प्रचाराला काहीच दिवस राहिले आहेत आम्ही मतदारांकडे पाहू की तुमच्या यंत्रणेकडे?” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे निवडणूक विभागावर तातडीने कारवाईचा दबाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
Miraj News : मिरजेत अतिक्रमण हटले, पार्किंग थाटले
मिरजेत बेशिस्त पार्किंगमुळे शहराचा श्वास कोंडला, मिरज : विळख्यात अतिक्रमणांच्या सपडलेल्या मिरज शहराला मोकळा वास देण्यासाठी महापालिकेने बेट बुलडोजर धमाका केल्यानंतर शहराच्या प्रमुख चौकांना मोकळा स्वास मिळाला खरा, पर बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे शहराचा वास पुन्द्र कोडता आहे. रिकाम्या अतिक्रमणे हटवून [...]
शहराच्या विकासाठी काँग्रेसला सोबत घेऊन शहर विकास आघाडी केली- माजी आमदार ज्ञानराज चौगुले
उमरगा (प्रतिनिधी)- राज्यात आम्ही महायुती म्हणुन सत्तेत असताना उमरगा शहराच्या विकासाठी आम्ही काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन शहर विकास आघाडी केली असल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. नवीन आमदारांनी एक वर्षात किती निधी आणला व काय कामे केली हे जनतेला सांगावे असेही ते म्हणाले. शिवसेना काँग्रेस लहुजी शक्ती सेना रयत क्रांती व मित्रपक्ष शहर विकास पॅनलच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या “वचननामा“ प्रकाशन व पत्रकार परिषदे दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार रवी गायकवाड, शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड, माजी कृषी सभापती जितेंद्र शिंदे, काँग्रेसचे विजय दळगडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनोरे, काँग्रेसचे तालुकाप्रमुख अर्जुन बिराजदार, नानाराव भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख बळीमामा सुरवसे, शाहुराज माने, सुप्रिया घोडके, राहुल शिंदे, स्वाती स्वामी, सचिन जाधव, सोनकांबळे अश्विनी, धनंजय मुसांडे, यल्लमा विभूते आदी उपस्थित होते. किरण गायकवाड यांनी शहरांमध्ये करण्यात येणारी विकास कामे रस्ते कचरा प्रश्न,भाजी मंडई, ट्राफिक चांगले इन्फ्रास्ट्रक्चर, लाईटचे प्रश्न, खेळाडूंसाठी क्रीडांगणे, पाणीपुरवठा, स्कायवॉक, मुख्य रस्त्यावर नियोजनबद्ध पार्किंग, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, आरोग्य केंद्र आदी विषयांचा समावेश असलेला जाहीरनामा यावेळी सादर केला. माजी खासदार रवी गायकवाड म्हणाले, जनसामान्यांमध्ये काम करायची आमची प्रवृत्ती आहे. त्यामुळे आमचे सर्व नगरसेवक निवडून येतील. महायुती मधील घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला परंतु पुढून फारसा योग्य प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी काँग्रेस पक्षाचे विजय दळगडे, जितेंद्र शिंदे यांनी यावेळी पक्षाच्या भूमिका व पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी शिवसेना काँग्रेस लहुजी शक्ती सेना रयत क्रांती तसेच मित्र पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
रुईभर वि.का.से.सो. चेअरमनपदी धनंजय चव्हाण तर व्हा. चेअरमनपदी निलावती वडवले यांची बिनविरोध निवड
धाराशिव (प्रतिनिधी)- रुईभर ता. धाराशिव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दरवर्षी एकास संधी अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे धनंजय चव्हाण यांची चेअरमन म्हणून तर सौ निलावती रोहिदास वडवले यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी डॉ . आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगवानआबा गुलाबगिरी महाराज यांच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉ. आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष कोळगे, सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक शिवाजी पवार, आगतराव भोईटे राजाराम कोळगे, रामदास कोळगे, शशिकांत कोळगे, बालाजी कोळगे, पांडुरंग कोळगे, नवनाथ गव्हाणे, मारुती कस्पटे, हरिदास गव्हाणे, पांडुरंग आगळे, बाबासाहेब कोळगे, नानासाहेब पवार, शाहूराज मते, राजेंद्र गव्हाणे, अशोक सिरसाठे, दत्तात्रय बनसोडे, अशोक गव्हाणे, दशरथ कस्पटे, अमर भोईटे, महादेव शिंपले, बालाजी वडवले, प्रशांत कोळगे, बालाजी चव्हाण, संजय भोईटे, महादेव मते, सचिन गव्हाणे, दिलीप कोळगे, संपत वडवले, अमोल कलाल, तेजसिंह कोळगे, ओंकार कोळगे, नवनाथ शेरखाने यांची उपस्थिती होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.आर सय्यद तर सहाय्यक म्हणून नानासाहेब कदम यांनी कामकाज पाहिले.
Sangli : तासगांवात मागील वादातून धुळगांवमध्ये खून; चार जण अटकेत
किराणा माल आणण्यासाठी सांगली जात असताना खून तासगाव : मागील भांडणाचा राग मनात धरून तासगांव तालुक्यातील धुळगांव येथील एकाचा खून करण्यात आला. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीवरून नावे निष्पन्न असलेले तिघे व अनोळखी एक अशा चौघा विरूध्द तासगांव पोलीसात गुन्हा दाखल केला [...]
गूगल मॅप जीवावर बेतले, मित्राच्या घराऐवजी कार दलदलीत घुसली अन् अचानक पेटली
मित्राच्या घरी जाण्यासाठी गूगल मॅपची मदत घेणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. गूगल मॅपने मित्राच्या घराऐवजी दलदलीत नेले. दलदलीतून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच इंजिन अधिक गरम झाले आणि कारला आग लागली. सुदैवाने कारमधील दोघे भाऊ बचावले आहेत. दिल्लीतील जुने राजेंद्र नगर येथील रहिवासी राजन साहनी त्यांच्या भावासोबत पिहानी चुंगीजवळ मित्राला भेटण्यासाठी चालले होते. […]
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर स्लीपर बस पेटली, दोघांचा मृत्यू; 12 जण जखमी
मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेवर 42 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्लीपर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कोटा जिल्ह्यातील अरनखेडा गावाजवळ गुरुवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. आगीत बस जळून खाक झाली आहे. मृतांमध्ये चालकाचाही समावेश आहे. घटनेची माहिती […]
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन ४-५ डिसेंबरला हिंदुस्थान दौऱ्यावर
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन पुढच्या आठवड्यात ४-५ डिसेंबरला हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पुतीन हे राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे. तसेच त्यांच्या या दौऱ्यात कच्चे तेल, संरक्षण आणि व्यापारासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. अमेरिकेशी व्यापाराच्या मुद्द्यावर हिंदुस्थानच्या वाढलेल्या तणावाच्या परिस्थितीत पुतीन यांच्या या दौऱ्यावार महत्त्व प्राप्त झाले आहे. परराष्ट्र […]
कियारा अडवाणी -सिद्धार्थ मल्होत्राने पोस्ट शेअर करत सांगितले लेकीचे नाव
बॉलीवूडचे मोस्ट पॉप्युलर कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा 15 जुलैला आई-बाबा झाले. त्यांना कन्यारत्न झाले आहे. आता तब्ब्ल साडेचार महिन्यानंतर जोडप्याने आपल्या मुलीची पहिली झलक पोस्ट करत तिचे नावही जाहीर केले आहे. कियारा अडवाणीने आपले सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर मुलीचा फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी चिमुकल्या लेकीचे पाय हातात घेतले आहेत. हा सुंदर […]
देशभरातील सर्व खासगी आणि अभिमत विद्यापीठांचे ऑडिट होणार; सुप्रीम कोर्टाने दिले आदेश
खासगी आणि अभिमत विद्यापीठाच्या आवारात घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या हेतूने सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. न्यायालयाने देशभरातील सर्वच खाजगी आणि अभिमत विद्यापीठांचे देशव्यापी ऑडिट करण्याचा अभूतपूर्व आदेश दिला आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. खासगी आणि अभिमत विद्यापीठांच्या प्रत्येक संस्थांचा तपशील न्यायालयाने […]
Kolhapur News : महापालिकेत शहर अभियंतासह 19 कर्मचाऱ्यांचा वेळेत हजर न राहिल्यामुळे वेतन कपात
प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांची अचानक तपासणी कोल्हापूर : शहर अभियंता रमेश मरकर, वित्त अधिकारी राजश्री पाटील यांच्यासह महापालिकेचे १९ कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या कार्यालयीन वेळत येण्यास लेट झाल्याने प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी संबंधितांचे अर्ध्या दिवसाचे वेतन कपात केले आहे. कार्यालयात [...]
Kolhapur : हलकर्णी-आजरा रस्ता काम निकृष्ट दर्जाचे !
हलकर्णी–महागाव–चंदगड रस्त्यावर वळणे दुरुस्तीची आवश्यकता मलिग्ने : हलकर्णी-महागाथ-आजरा-चंदगड या रस्त्याच्या कामाला मार्च पासून सुरवात झाली आहे. आजरा तालुक्यातील भावेवाडी, चितळे, जेऊर, उचंगी, श्रृंगारवाडी हा रस्त्यावरील गावांना पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. दिवाळीच्या नंतर आजरा-महागाव रस्ताचे कामकाज जोरदारपणे सुरू आहे. रस्त्याच्या [...]
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची लक्ष्मण रेषा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्तींनी मोठा निर्णय दिला आहे. बांठिया आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत, न्यायालयाने 21 जानेवारी २०२६ मध्ये या प्रकरणावर ३ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्याचे निश्चित केले. दरम्यान, निवडणुकांना स्थगिती न देता न्यायालयाने महत्त्वाचा अंतरिम आदेश जारी […]
Kolhapur : दिल को दिल रहने दिया, बाज़ार नहीं बनाया’…स्टेटस ठेवत कोल्हापुरतील तरुणाची आत्महत्या!
लग्नाच्या नैराश्यातून कोल्हापुरात तरुणाची आत्महत्या कोल्हापूर : कोल्हापूरच्या शुक्रवार पेठेतील ३० वर्षीय सुमित विक्रांत तेली या तरुणाने व्हॉट्सअॅप स्टेटसवर “मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे… ‘दिल को दिल रहने दिया, बाज़ार नहीं बनाया’” असा भावनिक संदेश ठेवून काही तासांतच शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी [...]
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची लक्ष्मण रेषा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्तींनी मोठा निर्णय दिला आहे. बांठिया आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत, न्यायालयाने 21 जानेवारी २०२६ मध्ये या प्रकरणावर ३ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्याचे निश्चित केले. दरम्यान, निवडणुकांना स्थगिती न देता न्यायालयाने महत्त्वाचा अंतरिम आदेश जारी […]
पत्नीला रंग, केसांवरुन टोमणे; दरमहा 25 हजारांची पोटगी देण्याचा गिरगाव कोर्टाचा पतीला आदेश
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात मुंबईतील गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नीला तिचा रंग, केस तसेच ड्रेसच्या निवडीवरुन टोमणे मारणाऱ्या पतीला न्यायालयाने चांगलाच झटका दिला. प्रथमदर्शनी पत्नीचा कौटुंबिक छळ होत असल्याचे सिद्ध होत आहे, असे निरिक्षण नोंदवत न्यायालयाने अर्जदार महिलेला पतीकडून दरमहा 25 हजार रुपयांची पोटगी मंजूर केली. तसे आदेश पतीला दिले आहेत. न्यायदंडाधिकारी एस. […]
चंद्रपूर-मोहर्ली रस्त्यावर वाघाने अडवली वाट; प्रवासी खोळंबले
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील चंद्रपूर-मोहर्ली मार्गावर वाघाने वाट अडवून धरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाघाने वाट अडवल्याने या मार्गाने जाणारे प्रवासी खोळंबले होते. वाघ रस्त्यातून हटेल आणि आपल्याला रस्ता मिळेल, या आशेने प्रवासी ताटकळत आहे. मात्र, वाघ त्यांच्याकडे दुर्लक्ष करत रस्त्यावरच लोळत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. चंद्रपूर-मोहर्ली रस्त्यावर वाघाने अडवली वाट; प्रवासी खोळंबले pic.twitter.com/uWhqa98r8u — Saamana Online […]
उत्तर प्रदेशातील हापूर येथील गरमुक्तेश्वर गंगा घाटावर अंत्यसंस्कार अत्यंत गंभीर वातावरणात सुरू होते. पण या घटनेत नाट्यमय बदल झाला आणि खालच्या पातळीवरील खोटारडेपणा समोर आला. काही स्थानिकांना समजले की ज्या ‘मृतदेहावर’ अंत्यसंस्कार केले जात आहेत, तो मृतदेह नसून कापडात गुंडाळलेला प्लॅस्टिकचा पुतळा आहे, तेव्हा एकच गोंधळ उडाला. काही मिनिटांतच वातावरण तापले, जमावाने गदारोळ केला आणि […]
Kolhapur : शिरसंगीतील महाकाय वटवृक्ष परिसरात देवराई उभारण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची शिरसंगी वटवृक्षाला भेट कोल्हापूर : शिरसंगी येथील महाकाय वटवृक्षाच्या नैसर्गिक संवर्धनाकरीता तेथील ५ हेक्टर परिसरात नैसर्गिक संवर्धनावर आधारित देवराई उभारण्यासाठी परिसर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. आजरा तालुक्यातील पर्यावरणीय वारसा [...]
जिल्हा पंचायत निवडणुका 20 डिसेंबरला
अखेर कायदेशीर मार्ग झाला मोकळा : न्यायालयाने फेटाळल्या दोन्ही याचिका,आरक्षणाबाबत घेतल्या होत्या हरकती, सरकारचेयुक्तिवादन्यायालयासमान्य पणजी : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्या. सारंग कोतवाल आणि न्या. आशिष चव्हाण यांनी आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आरक्षण प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे कायदेशीर अडचणी मिटल्यानंतर 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुका आता नियोजित वेळेनुसार होतील. [...]
महामार्गावर भीषण अपघात, कार आणि पिकअपची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
कार आणि पिकअपची समोरासमोर धडक झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील गंगा एक्सप्रेसवेवर गुरुवारी रात्री हा अपघात घडला. अतिवेगामुळे हा […]
पर्तगाळीत आज घुमणार जय श्रीराम जय श्रीराम
पंतप्रधान करणार आशियातील : सर्वांत उंच श्रीराममूर्तीचे अनावरण,जिवोत्तममठाचीसार्धपंचशताब्दी पणजी : श्री गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाजवळ उभारण्यात आलेल्या आशियातील सर्वांत उंच आणि भव्य अशा 77 फूट उंचीच्या श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचे आज 28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्तगाळी जिवोत्तम मठाधीश श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या उपस्थितीत अनावरण करणार आहेत. यानिमित्त काणकोणच्या सरकारी तसेच खासगी शाळा, उच्च माध्यमिक [...]
लवकरच काढणार वटहुकूम, मंत्रिमंडळाचा निर्णय : खनिज ट्रकांना 2027 पर्यंत रस्ता करात सूट,ट्रकमालकांना 15 ते 50 हजारांचा दिलासा,सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना अनुकंपा,पशुचिकित्सामहाविद्यालयात185 पदभरती पणजी : राज्यात नागरिकांना जमिनीची सनद (मालकी हक्क प्रमाणपत्र) मिळविण्यासाठी लागणारा कालावधी विद्यमान 60 वरून 45 दिवसांवर आणण्याच्या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. गुऊवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासंबंधी नंतर [...]
बोरी पुलावर उद्या अवजड वाहनांना बंदी
मडगाव : बोरी पुलाच्या दुरूस्तीसाठी पुन्हा एकदा दोन आठवडे अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बोरी पुलाला कंपनमुक्त वातावरण आवश्यक असलेल्या गोलाकार बेअरिंग्ज बदलण्यासह गंभीर दुऊस्तीच्या कामांना चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बोरी पुलावर तात्पुरती वाहतूक बंदी जाहीर केली आहे. पीडब्ल्यूडी वर्क्स डिव्हिजन फोंडाच्या कार्यकारी अभियंत्याने जारी केलेल्या आदेशानुसार, खालील तारखांना अवजड वाहनांना बंदी असेल [...]
वधूवरांना आशिर्वाद द्यायला पोहचले भाजप जिल्ह्याध्यक्ष…अन् स्टेजच कोसळला
उत्तर प्रदेशातील बलिया येथे एका लग्न समारंभात स्टेज कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. स्टेज कोसळला त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष, माजी खासदार आणि इतर नेते तेथे उपस्थित होते. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी ते सर्व स्टेजवर चढले आणि अचानक स्टेज कोसळला. त्यामुळे वधूवरांसह ते सर्व खाली पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल […]
शहर-उपनगरात दुकाने फोडण्याची मालिका
पांगुळगल्ली, टेंगिनकेरागल्ली, कामतगल्लीसहमार्केटयार्डमध्येचोरट्यांचाउच्छाद: रोकड-दागिनेलांबविले बेळगाव : शहर व उपनगरात गुरुवारी पहाटे चोरट्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला. मध्यवर्ती भागातील पांगुळ गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कामत गल्ली परिसरात पाच दुकाने फोडण्यात आली आहेत. तर मार्केट यार्ड येथे तीन दुकाने फोडण्यात आली आहेत. चोरीच्या या घटनांनी एकच खळबळ माजली आहे. काही दुकानांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांची छबी कैद झाली आहे. या [...]
वॉर्ड क्र. 27 मधील नवी गल्लीत पाणीपुरवठा मोटरची सोय
बेळगाव : वॉर्ड क्र. 27 मधील नवी गल्ली, शहापूर येथील सर्व्हिस रोडमधील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी मोटर खराब झाली होती. नगरसेवक रवी साळुंखे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गुरुवारी एलअँडटी कंपनीने नवीन मोटर बसविली. याप्रसंगी रवी साळुंखे आणि मुस्लीम समाजाचे पंच व महिला उपस्थित होत्या.
केपीएस-मॅग्नेटच्या नावाखाली जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा घाट
एआयडीएसओजिल्हासंचालकमहांतेशबिळूरयांचीपत्रकारपरिषदेतमाहिती बेळगाव : राज्य सरकारने केपीएस-मॅग्नेटच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. मात्र राज्य सरकारने राज्यातील एकही शाळा बंद करणार नाही, असे सांगितले असले तरी शाळांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील 2283 शाळा बंद करून त्यांचे केपीएस शाळेमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. शाळा वाचविण्यासाठी व हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे संरक्षण करण्यासाठीसामुदायिक लढ्याची आवश्यकता असून यासाठी [...]
Kolhapur : कासारवाडी परिसरात गव्यांचा धुमाकूळ; ज्वारी पिकाचे सात ते आठ एकर नुकसान
कासारवाडी शिवारात गव्यांचा आतंक वाढला; शेतकरी संतप्त टोप : कासारवाडी शेती परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांच्या कळपाचा उच्छाद वाढत असून कासारवाडी अंबपवाडी मध्यभागी असणाऱ्या चांदसूर्या टेक परिसरातील शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल १४ ते १५ [...]
आझमनगर परिसरातील फूटपाथवरील विक्रेत्यांना हटविले
बेळगाव : शहरातील बहुसंख्य फूटपाथ व सायकल ट्रॅकचे मार्ग विक्रेत्यांनी अडविल्याने या फूटपाथना विक्रेत्यांचा विळखाच पडला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी या फूटपाथचा उपयोग शून्य ठरत आहे. अलीकडेच ‘तरुण भारत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. महानगरपालिकेने आता शहरामधील फूटपाथ मोकळे करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी आझमनगर परिसरातील ज्या बैठ्या विक्रेत्यांनी फूटपाथवर बसून विक्री सुरू केली होती, [...]
कोलंबोला जाणारी पाच विमाने तिरुअनंतपुरम विमानतळावर वळवली; ‘दित्वा’चक्रीवादळाचा परिणाम
श्रीलंकेत सध्या दित्वा चक्रीवादळाने थैमान घातले आहे. वादळामुळे देशातील हवामानावर परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे कोलंबोला जाणारी पाच विमाने तिरुअनंतपुरम विमानतळावर वळवण्यात आली आहेत. कोलंबोलाही चक्रीवादळाचा संभाव्य धोका असल्याने आणखी विमाने तिरुअनंतपुरमकडे वळवण्यात येण्याची शक्यता असल्याचे विमानतळ प्राधिकारणाने सांगितले. तिरुअनंतपुरम विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, कोलंबोला खराब हवामानामुळे शुक्रवारी मध्य पूर्वेतील तीन तर मलेशिया आणि हिंदुस्थानच्या […]
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवप्रताप दिन साजरा
शिवप्रतापदिनीमातृ-पितृइच्छापूर्तीदिनम्हणूनआचरण: छत्रपतीशिवाजीउद्यानातकार्यक्रम बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावतर्फे मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी गुरुवार दि. 27 रोजी शिवप्रताप दिन मातृ-पितृ इच्छापूर्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. त्यानंतर शिवरायांच्या मूर्तीला विधिवत अभिषेक करण्यात आला. जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख आनंद चौगुले यांनी मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. तसेच [...]
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून जास्त पैसे उकळणाऱ्या विक्रेत्यांवर होणार कारवाई
लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना पारदर्शक सेवा मिळावी यासाठी आयआरसीटीसीने नवीन प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीअंतर्गत प्रवाशांकडून जास्त पैसे उकळणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत, लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील विक्रेत्यांना आता नवीन गणवेश आणि एक विशेष क्यूआर कोड कार्ड प्रदान केले जाईल. यामुळे तक्रारी दाखल करण्याची आणि किमती तपासण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. शताब्दी […]
संडे मार्केटचे एपीएमसीमध्ये स्थलांतर करा
राज्यरयतसंघटना, हासिरूसेनेचीमागणी: अन्यथातीव्रआंदोलनकरण्याचाइशारा, प्रांताधिकाऱ्यांनादिलेनिवेदन बेळगाव : जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर एपीएमसीमध्ये भाजीपाल्याची खरेदी विक्री योग्यरित्या चालू आहे. मात्र भाजी मार्केटचे पदाधिकारी पुन्हा मार्केट सुरू करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून तोपर्यंत शहरातील कोणत्याही परिसरात भाजीपाला व्यवहारासाठी परवानगी देऊ नये. तसेच एपीएमसीमध्ये 29 नोव्हेंबरपर्यंत संडे मार्केट स्थलांतरित [...]
गोकाक जिल्हा घोषित करण्याची मागणी
आयएनटीयुसीतर्फेशिरस्तेदारयांनानिवेदन: आगामीअधिवेशनातजोरदारमोर्चाकाढणार बेळगाव : गेल्या चार दशकांपासून गोकाक जिल्ह्यासाठी विविध मोहिमेद्वारे सरकारवर दबाव आणण्यात आला. मात्र दरवेळी जिल्हा मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. गोकाक हे शैक्षणिक, भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे गोकाक जिल्ह्याचे स्वप्न भंग होत आहे. आगामी हिवाळी अधिवेशनावेळी गोकाक जिल्ह्याच्या मागणीसाठी जोरदार मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारने [...]
पीक सर्वेक्षकांचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : राज्यात सुमारे 9 ते 10 वर्षांपासून हजारो कर्मचारी पीक सर्वेक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. सर्व्हेचे काम करीत असताना कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. साप व प्राण्यांचे हल्ले तसेच शेतकऱ्यांच्या शिवीगाळालाही सामोरे जावे लागते. एवढे सहन करून काम करीत असतानाही कर्मचाऱ्यांना योग्य मानधन देण्यात येत नाही. राज्य सरकारने पीक सर्वेक्षक कर्मचाऱ्यांचा डी ग्रुपमध्ये [...]
गुंजीसह परिसरात हत्तींचा उपद्रव सुरुच
भातकापणी, मळणीलाहीवेग: ऐनसुगीहंगामातचहत्तीदाखलझाल्यानेशेतकऱ्यांच्यानाकीनऊ: वनखात्याचेसाफदुर्लक्ष वार्ताहर/गुंजी गेल्या पंधरा-वीस दिवसापासून गुंजीसह परिसरात दाखल झालेल्या हत्तींचा उपद्रव सुरुच असून, दररोज वेगवेगळ्या भागात धुमाकूळ घालून भातपिकांचे नुकसान करणे हे त्यांचा दिनक्रमच बनला असल्याने येथील शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. ऐन सुगी हंगामातच हत्ती दाखल झाल्याने वर्षभर इतर जंगली प्राण्यांपासून रक्षण केलेले आणि काबाडकष्ट करून पिकवलेले भात धान्य सध्या हत्ती [...]
सुसाईड नोट लिहून पती-पत्नी बेपत्ता
कारवार जिल्ह्यातील घटना : वनखात्यातील वरिष्ठांच्या छळाला वैतागून आत्महत्या करण्याचा प्रयत्न कारवार : वनखात्यातील वरिष्ठांच्या छळाला वैतागून रोजंदारी कर्मचारी (चालक) आणि त्याची पत्नी या दोघांनी नदीत उडी टाकून आत्महत्या करीत आहे. असा सुसाईट नोट लिहून बेपत्ता झाल्याची घटना जिल्ह्यातील होन्नावर येथे उघडकीस आली आहे. सुसाईड नोट 26 नोव्हेंबर रोजी लिहण्यात आली असून ते दांपत्य बुधवारपासून [...]
व्हाईट हाऊसजवळ दोन नॅशनल गार्ड कर्मचाऱ्यांवर एका अफगाण नागरिकाने गोळीबार केल्याच्या घटनेनंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेची व्यवस्था ‘पूर्णपणे सावरू’ देण्यासाठी ते ‘सर्व थर्ड वर्ल्ड देशांमधून होणारे स्थलांतर कायमस्वरूपी थांबवणार’ आहेत. या निर्णयाचे जगभर मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे आणि नोकरी, शिक्षण तसेच आपल्या देशांतील छळातून सुटका मिळवण्यासाठी […]
वाळू उपसामुळे मलप्रभा नदी-नाल्यांचे पाणी गढूळ
गढूळपाण्याविरोधाततहसीलदार-जिल्हाधिकाऱ्यांकडेशेडेगाळीयेथीलरहिवासीतक्रारकरणार खानापूर : तालुक्यात बेकायदा वाळू उपसामुळे मलप्रभा नदीसह नाल्यांचे पाणी पूर्णपणे गढूळ झाले असून, या पाण्याचा वापर करणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. मात्र याकडे पोलीस, महसूल खाते आणि भूगर्भ खात्याने साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत [...]
बेळगाव-बागलकोट महामार्गाची दुर्दशा
संबंधितखात्यानेतातडीनेरस्तादुरुस्तीचीमागणी वार्ताहर/सांबरा बाळेकुंद्री खुर्द ते पंत बाळेकुंद्री दरम्यानच्या बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गाची अक्षरश: चाळण झाली असून, वाहन चालकांची गैरसोय होत आहे. तरी संबंधित खात्याने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचलकातून होत आहे. बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला असून, तेथून वाहने चालवताना वाहन [...]
अगसगा, चलवेनट्टी संपर्क रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी
बेकिनकेरेग्रामस्थांचेपालकमंत्र्यांनानिवेदन: लक्ष्मीयात्रेपूर्वीरस्ताकरण्याचीआवश्यकता वार्ताहर/उचगाव बेकिनकेरे रस्ता अगसगा, चलवेनटी या गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. दोन भागांमध्ये ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून, सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या संदर्भातील निवेदन बेकिनकेरे ग्रामस्थ व लक्ष्मी देवस्कीपंच कमिटीतर्फे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देऊन लक्ष्मी यात्रेपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती [...]
काँग्रेस भवनसाठी हिंडलग्यात जमीन देणार
राज्यमंत्रिमंडळबैठकीतनिर्णय: 1 एकरपडीकजमीनमार्गदर्शीमूल्याच्या5 टक्केदरानेमंजूर बेंगळूर : राज्य सरकारने हिंडलग्यात काँग्रेस भवन निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हिंडलगा गावातील रि.स.नं. 189/1 मधील 1 एकर पडीक जमीन मार्गदर्शी मूल्याच्या 5 टक्के दराप्रमाणे काँग्रेस भवन ट्रस्ट (आर) बेंगळूर यांना मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. [...]
‘लिव्ह-इन रिलेशनशिप’लाही पती हा शब्द लागू
उच्चन्यायालयाचेमहत्त्वपूर्णनिरीक्षण: याचिकाकर्त्याचायुक्तिवादअमान्य बेंगळूर : आयपीसीच्या कलम 498अ मध्ये वापरलेला ‘पती’ हा शब्द (विवाहित महिलेवर क्रूरता आणि हिंसाचार) कायदेशीररित्या वैध विवाह संबंधांपुरता मर्यादित नाही तर तो लिव्ह-इन रिलेशनशिपला देखील लागू होईल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण कर्नाटक उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या संदर्भात एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हा मुद्दा नमूद केला. आयपीसीच्या कलम 498अ अंतर्गत वापरलेला पती [...]
म्हैसूर दसऱ्यातील ड्रोन प्रदर्शनाने वेधले गिनीजचे लक्ष
दसरोत्सवातीलवाघाच्याकलाकृतीनेरचलाजागतिकविक्रम बेंगळूर : यंदाच्या जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा उत्सवावेळी ड्रोन प्रदर्शनाने मैलाचा दगड गाठला आहे.येथील ड्रोन प्रदर्शनाने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 24 नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या संदर्भात पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. त्यात म्हैसूर येथे रात्रीच्या आकाशात 2,983 ड्रोन्सच्या साहाय्याने वाघाची एक आश्चर्यकारक प्रतिमा तयार करण्यात आली, असा [...]
शहापुरात गर्भवतींना अनोखी ‘मातृवंदना’; टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्रात ४३ मातांचा सत्कार
गर्भवती माता व त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी गर्भवती मातांना पोषण आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्र, राफा लाईव्ह बियाँड फाऊंडेशन, ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्था यांनी ४३ मातांचा सत्कार करून मातृवंदना दिली. टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्र, राफा लाईव्ह बियाँड फाऊंडेशन, ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने […]
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात 19 देशांच्या नागरिकांना देण्यात आलेल्या निर्वासित प्रकरणांचा आणि ग्रीन कार्डचा व्यापक आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बायडेन प्रशासनाने ग्रीन कार्ड दिलेल्यांची चौकशी होणार आहे. २०२१ मध्ये अमेरिकेत आलेल्या अफगाण नागरिक रहमानउल्लाह लकनवाल यांच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये दोन नॅशनल गार्ड सदस्यांवर गोळीबार झाल्यानंतर हे पाऊल […]
खारघरमधील जिल्हा परिषदेत सहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला शिक्षिकेने किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती. ही बाब समोर येताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेवर धडक दिली. संतप्त शिवसैनिकांनी प्रशासन आणि शिक्षिकेला जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर मारकुट्या शिक्षिकेने लेखी माफी मागितली. दोन दिवसांपूर्वी शिक्षिकेने विद्यार्थिनीला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण […]
श्रीलंकेत ‘दित्वा’चे थैमान, 47 जणांचा मृत्यू; चक्रीवादळाचा हिंदुस्थानवरही होणार परिणाम
श्रीलंकेत दित्वा चक्रीवादळाने थैमान घातले असून याचा परिणाम हिंदुस्थानवरही होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या मते, दित्वा चक्रीवादळ 30 नोव्हेंबरपर्यंत हिंदुस्थानच्या पूर्व किनाऱ्याजवळ दाखल होईल. यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथून आंध्र प्रदेश किनाऱ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन […]
एसआरएस हिंदुस्तान,पांडुरंग सीसी उपांत्यपूर्व फेरीत
साईराजचषकक्रिकेटस्पर्धा बेळगाव : साईराज स्पोर्टस क्लब आयोजित दहाव्या साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या विविध सामन्यातून पांडुरंग सीसी संघाने ब्रदर्सचा, एसआरएस हिंदुस्तानने एवायसी अझमनगरचा, पांडुरंग सीसीने साईराज वॉरियर्सचा, एसआरएस हिंदुस्तानने डेपो मास्टर्सचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गौस शेख, रवी गुप्ता, मुक्रम हुसेन, जतीन ठाकुर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात [...]
मॅजिकस्पोर्ट्सतर्फेअनिकेततलवार, रेहानचेप्रत्येकीएकगोल बेळगाव : पुणे येथे दुसऱ्या विंटर चषक फुटबॉल स्पर्धेत मॅजिक स्पोर्ट्स बेळगाव संघाने फुटरो अ संघाचा टायब्रेकरमध्ये 3-1 असा पराभव करीत विंटर चषक पटकाविला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मॅजिक स्पोर्ट्सने एसएफए संघाचा 2-1 असा पराभव केला. बेळगावच्या अनिकेत तलवार व रेहान मुचंडी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. पण दुसऱ्या सामन्यात त्यांना एबीसीएफसीकडून 1-0 [...]
गायमुख घाटात ट्रेलरचा ‘मणका’मोडला
ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात एक भलामोठा कंटेनर गुरुवारी दुपारच्या सुमारास बंद पडला. वाहतूक विभागाकडून बंद कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू असताना क्रेनसह मणका मोडलेला कंटेनर अचानक भररस्त्यात आडवा झाला. कंटेनर बाजूला करण्यास वेळ लागल्याने भाईंदरपाड्यापर्यंत वाहतूककोंडी झाली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी क्रेनचालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान, तासाभरानंतर गायमुख घाटातील […]

28 C