आता पुढली विकेट मिंधे गटातील मंत्र्याची? रोहित पवार यांची पोस्ट व्हायरल
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी अकहर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढील विकेट ही मिंधे गटातील मंत्र्यांची असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. X वर एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय […]
मोठी बातमी! माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा दिला राजीनामा
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यापल आचार्य देवव्रत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. बातमी अपडेट होत आहे…
मावळ तालुक्यातील अवैध उत्खनन प्रकरणामुळे महाराष्ट्रभर खळबळ उडालेली आहे. आता अजून एक नवीन प्रकरण बाहेर आलेले आहे. उद्योजक रणजित काकडे यांनी आमदार सुनील शेळके यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या वनीकरणासाठी आरक्षित असलेल्या जमिनीत विना परवाना अनधिकृत उत्खनन करुन हजारो झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे, असा थेट आरोप केलेला आहे. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांच्यावर त्वरित कारवाई करणार […]
IND vs SA –शुभमन गिल चौथ्या टी-20 सामन्यातून बाहेर; संजू सॅमसनला संधी मिळणार?
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना लखनौ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामना सुरू होण्यापूर्वी मोठी माहिती समोर आली असून टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिलला या सामन्यातून वगळण्यात आलं आहे. दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे याही […]
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. वंदे मातरम्, मनरेगा, एसआयआर यासारख्या मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. कामकाज सुरू असताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकही उडताना दिसत आहे. बुधवारी मनरेगाच्या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद परिसरामध्ये आंदोलन केले. यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मकर द्वारासमोर आमनेसामने आले. यात कल्याण बॅनर्जी […]
रेल्वेत विमानाचे नियम लागू; 1st AC मध्ये ७० किलोपर्यंत मोफत; नंतर भरावं लागेल अतिरिक्त शुल्क
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि अनेकदा गरजेपेक्षा जास्त सामान घेऊन जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता रेल्वेतही विमानाचे नियम लागू करण्यात आले आहेत. प्रवाशांनी आता त्यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान निर्धारित सामान मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन गेल्यास त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही […]
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याची बहीण आणि अभिनेत्री मालती चहर ही नुकतीच ‘बिग बॉस-19’मध्ये दिसली. तिने अनिल शर्मा याच्या ‘जीनियस’ या फिल्ममधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. हा चित्रपट काही विशेष चालला नव्हता. मात्र ‘बिग बॉस-19’मुळे ती घराघरात पोहोचली. आता तिने एका मुलाखतीमध्ये सिनेसृष्टीतील काळी बाजू उघड केली आहे. वडिलांच्या वयाच्या दिग्दर्शकाने जबरदस्ती […]
सातारा जिल्ह्यातील सावरी गावात एमडी ड्रग्जचा मोठा कारखाना मुंबई क्राईम ब्रँचने उघड केला, पण फडणवीस सरकार हे प्रकरण गांभिर्याने घेत नाही. एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना असल्याचे उघड झाले असताना अद्याप यामागील खऱ्या सूत्रधारावर कारवाई केलेली नाही. या सावरी गावाजवळच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे हे गाव असून त्यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांचा हा काळा धंदा […]
बालकांच्या संरक्षणासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक –जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी त्यांना अनुकूल वातावरण व अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. लैंगिक छळवणूक व पोर्नोग्राफी यासारख्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सर्वसमावेशक असा कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ हा आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना विचारात घेता या कायद्याच्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे व सर्व यंत्रणांनी जागरुक […]
T-20 World Cup 2026 साठी सर्व संघांनी आतापासून जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. 7 फेब्रुवारीपासून चौकार आणि षटकारांचा रणसंग्राम सुरू होणार आहे. हिंदुस्थान आणि श्रीलंकेच्या संयुक्त आयोजनामध्ये स्पर्धा खेळली जाणार आहे. याच दरम्यान श्रीलंकेने आपल्या प्रशिक्षकांमध्ये एका हिंदुस्थानीची निवड केली आहे. श्रीलंकेला मागील 12 वर्षांमध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे 2026 साली हा […]
Sangameshwar News –तुरळ येथे भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, एक प्रवासी जखमी
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे आज (बुधवारी) संध्याकाळी पाच वाजनेच्या सुमारास मुंबईहून गणपतीपुळे येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे. अपघातग्रस्त वाहन ब्रेझा (क्रमांक एमएच ०४ जे व्ही ७१९८) हे भरधाव वेगात येत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाहनाने रस्त्यालगत […]
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून ४५,००० मतदारांची नावे वगळण्यात आली; TMC घरोघरी जाऊन पडताळणी करणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ असलेल्या भवानीपूरमध्ये सुमारे ४५,००० मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात अली आहे. यानंतर आता तृणमूल काँग्रेसने (TMC) संताप व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाने सादर केलेल्या आकडेवारीची तपासणी करण्याची जबाबदारी आता टीएमसीने घेतली आहे. ‘लाईव्ह हिंदुस्थान’च्या वृत्तानुसार, पक्ष नेतृत्वाने बूथ-लेव्हल एजंट्स (बीएलए) यांना घरोघरी जाऊन वगळलेल्या मतदारांची नावे पडताळण्याचा […]
भाजप-आरएसएस गांधी, नेहरू आणि आंबेडकरांचा द्वेष करतात –जयराम रमेश
भाजप आणि आरएसएस महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्या नावांचा आणि विचारसरणीचा द्वेष करतात, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. X वर येक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत. जयराम रमेश म्हणाले की, ही नावे वगळून भाजप नवीन हिंदुस्थानची निर्मिती करू शकत नाही. जयराम रमेश म्हणाले आहेत की, “गांधी, आंबेडकर […]
पाण्याच्या एका-एका थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; हिंदुस्थाननंतर अफगाणिस्ताननं घेतला मोठा निर्णय
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने कठोर निर्णय घेत सिंधू जल करार रद्द करत पाकिस्तानचे पाणी अडवले. आता हिंदुस्थानंतर अफगाणिस्ताननेही पाणी रोखण्याची तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार कुनार नदीचा प्रवाह वळवण्याची योजना आखत आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यास पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणी […]
बांधकाम मजुराचा मुलगा भारतीय सैन्यदलात अग्निवीर
मुरुम(प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट राठोड शुभम भारतीय सैन्यदलात अग्निवीर म्हणून भरती झाला. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी त्याचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शुभम कदेर तांडयाचा रहिवासी असुन वडिल मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात . गरीबी परिस्थितीमुळे शुभमला कोणत्याही अकॅडमीला न पाठवता वडिलानी त्याला स्वत: तयारी करण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच श्रो छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी ला प्रवेश घेण्यास सांगितले. त्यांच्या इच्छेप्रमाणे मोठा मुलगा हवलदार बनला.परंतु शुभमने भारतीय सैन्यदलातच भरती व्हावे व देशाची सेवा करावी अशी त्यांची इच्छा होती.हे त्याने सिद्ध करून दाखवले.त्याच्या सत्कारप्रसंगी प्राचार्यांनी मार्गदर्शन करताना इतर कॅडेटसनी पण यशस्वी कॅडेटसचा आदर्श घेऊन या पुढे होणाऱ्या सर्व वेगवेगळ्या विभागातील पोलीस,सैन्यदल, बीएसएफ,सीआरपीएफ , आसाम रायफलस,आयटीबीपी भरतीची तयारी करून महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा,पोलीस,आर्मी पूर्व प्रशिक्षण,करिअर कट्टा स्पर्धा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घेऊन आपले जीवन सार्थकी लावावे असे आव्हान केले.या सत्कार समयी डॉ पद्माकर पिटले,डॉ अशोक पदमपल्ले,डॉ विनोद देवरकर,कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले ,डॉ व्यंकट सुर्यवंशी,डॉ सूर्यकांत रेवते,डॉ धनराज इटले,प्राध्यापक, कॅडेट्स उपस्थित होते .
तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथील विज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयांतर्गत विविध 4 ठिकाणी 24 मेगॅ वॅट चा सौर ऊर्जा प्रकल्प विज वितरण कंपनीच्या जागेवर कार्यान्वित करण्यात आला आहे तर 2 ठिकाणी 9 मेगॅवॅट सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे अशी माहिती उपकार्यकारी अभियंता अमरनाथ स्वामी यांनी दिली. ढोकी येथील 33/11केव्ही उपकेंद्र येथे 7 मेगॅवॅट,कामेगाव येथील 33/11 केव्ही उपकेंद्र येथे 7 मेगॅवॅट,उपळा(मा.) येथील 33/11 केव्ही उपकेंद्र येथे 5 मेगॅवॅट तर कसबे तडवळे येथील 33/11 केव्ही उपकेंद्र येथे 5 मेगॅवॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून येडशी येथील 33/11 केव्ही उपकेंद्र येथे 4 मेगॅवॅट तर जागजी येथील 33/11 केव्ही उपकेंद्र येथे 5 मेगॅवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे अशी माहिती तेर येथील विज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता अमरनाथ स्वामी यांनी दिली.
अधिवेशनात झालेले अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घ्या, अन्यथा 19 डिसेंबरपासून बेमुदत कामबंद
धाराशिव, (प्रतिनिधी)- नागपूर हिवाळी अधिवेशनात 12 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील 4 तहसिलदार, 4 मंडळ अधिकारी व 2 ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर गौण खनिजप्रकरणात तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईचा महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्या धाराशिव शाखेने निषेध केला आहे. तसेच याप्रकरणी पुणे जिल्हा संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यात येत असल्याचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले. विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांना बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देता अथवा चौकशी अहवालाची शहानिशा न करता थेट निलंबन म्हणजे नैसर्गिक न्याय तत्त्वाचे उल्लंघन आहे. रात्रंदिवस काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अशा प्रकारे खच्चीकरण झाल्यास प्रशासन चालविणे कठीण होईल. महसूल विभागातील तहसिलदार, नायब तहसिलार व कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक प्रश्न, वेतनत्रुटी आणि संरक्षणाचे मुद्दे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वारंवार विनंत्या करूनही कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. परंतु कारवाई करताना दाखविलेली तत्परता चीड आणणारी आहे. चांगल्या कामाची दखल नाही पण न केलेल्या चुकीची शिक्षा मात्र लगेच हे धोरण संघटना खपवून घेणार नाही. निलंबन कारवाईच्या निषेधार्थ पुणे जिल्ळा संघटनेने पुकारलेल्या कामबंद आंदोलन आणि सामूहिक रजा आंदोलनास धाराशिव जिल्हा संघटनेचा सक्रिय पाठिंबा आहे. नायब तहसिलदार यांच्या ग्रेड पे बाबतही अद्याप कारवाई झालेली नाही.त्यामुळे विधिमंडळात तहसिलदार, नायब तहसिलदार व मंडळ अधिकाऱ्यांचे झालेले एकतर्फी निलंबन मागे घ्यावे अन्यथा 19 डिसेंबरपासून धाराशिव जिल्हा संघटनेच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था अथवा प्रशासकीय अडचण निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर धाराशिव जिल्हा संघटनेच्या अध्यक्ष डॉ.मृणाल जाधव, सचिव सचिन पाटील, कार्याध्यक्ष अरविंद बोळंगे, उपाध्यक्ष संतोष पाटील, सहसचिव प्रकाश व्हटकर, संघटक विशाखा बलकवडे, कोषाध्यक्ष महादेव शिंदे, महिला प्रतिनिधी कांचन जाधव, मांजरा प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत पाटील, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरूणा गायकवाड, तहसिलदार (संगायो) डी.एफ. गायकवाड, तहसिलदार एच.ए. ढोकले (कळंब), पी.ए. म्हेत्रे (वाशी), गोविंद येरमे (उमरगा), जयवंत पाटील (भूम), नायब तहसिलदार भीमाशंकर बेरूळे (उमरगा), रतन काजळे (लोहारा), अमर आटोळे (भूम), अनिल अहिरे (लोहारा), गोकुळ भराडिया (कळंब), एम.डी. बेजगमवार (धाराशिव) यांची स्वाक्षरी आहे.
वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे- संजय नटे
भुम (प्रतिनिधी)- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या असतात त्यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती व जिल्हा परिषद वर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे. असे आवाहन भूम परंडा वाशी विधानसभासंपर्क संजय नटे यांनी केले आहे. ज्या ठिकाणी संघटनात्मक बांधणी झालेले नाही किंवा कार्यकर्ते सक्रिय नाही त्या ठिकाणी नूतन पदाधिकारी संदर्भातही पारदर्शक अहवाल घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपले असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अगोदरच मोर्चे बांधणी सुरू केल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. भूम - परांडा - विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषद गट निहाय पदाधिकारी शाखाप्रमुख यांच्याबरोबर बैठका करून संघटनात्मक बांधणी करण्यात आली असल्याचे दिसून आले आहे प्रत्येक विधानसभा संपर्कप्रमुखांना पारदर्शकपणे संघटनात्मक बांधणीचा अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत .लोकसभा व विधानसभा निवडणूक नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख विभाग प्रमुख उपतालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी यांनी गाव पातळीवर बूट स्ट्राँग करून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकवण्याचा संकल्प केला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख रंजीत पाटील भूम तालुका प्रमुख अनिल शेंडगे ,परांडा तालुका प्रमुख मेघराज पाटील ,वाशी तालुकाप्रमुख तात्यासाहेब गायकवाड उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे विधानसभाप्रमुख प्रल्हाद आडागळे धाराशिव जिल्हा सहसंघटक भगवान बांगर ,विधानसभा समन्वयक दिलीप शाळू माजी शहर प्रमुख दीपक मुळे , सरपंच परिषदेचे कोहिनूर सय्यद 'परंडा शहर प्रमुख रईस मुजावर 'विहंग कदम ,संभाजी गरड ,राजु विर , पिंटू माळी , शहाजी जगदाळे , अंगद जगदाळे ,बापूसाहेब कावळे ,श्रीमंत बडके ,रफिक तांबोळी 'अब्दुल सय्यद 'अजित तांबे ,गणपत डोळस ,गजेंद्र खुणे अनिल तिकडे अविनाश गटकळ, श्रीमंत डोके,राजाभाऊ नलावडे,संभाजी विर,राजु विर, अँड विनायक नाईकवाडी, प्रभाकर डिसले,माऊली शाळु, बाळासाहेब गुळवे, ईतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
शिक्षा झाल्यानंतरही विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? रोहित पवार यांचा सवाल
शासकीय कोट्यातील सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले असून, प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. यातच शिक्षा झाल्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कोकाटे यांची आमदारकी रद्द का करत नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विचारला […]
आंबोली भाजप मंडल युवा मोर्चाची नूतन कार्यकारिणी जाहीर
सावंतवाडी| प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी आंबोली मंडल युवा मोर्चाची नूतन कार्यकारिणी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आंबोली मंडल युवा मोर्चा अध्यक्ष निलेश विष्णू पास्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडीची घोषणा करून नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. [...]
देशाची राजधानी दिल्लीतील हवा विषारी झाली असून याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होत आहे. विषारी हवा आणि दाट धुके अशा दुहेरी कोंडीत दिल्लीकर अडकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याचा फटका बसला होता. त्याचे विमान जवळपास 1 तास यात अडकले होते. आता याच प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आवाज […]
धनंजय मुंडे दिल्लीत, अमित शहांच्या भेटीचे फोटो व्हायरल; चर्चांना उधाण
पक्ष फोडाफोडीच्या मार्गाने महाराष्ट्रातील महायुतीतून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाला ऐन महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर जबर धक्के बसत आहेत. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याचे नाव येत असताना आता क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. आधीच कृषीमंत्री असताना वादग्रस्त राहिलेले माणिकराव यांच्याकडून ते खाते काढून […]
दोषींना जेलमध्ये टाकल्याशिवाय तुळजापुरात शांतता येणार नाही- महाविकास आघाडी
तुळजापूर (प्रतिनिधी)- मंगळवारी तुळजापूर शहरात झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती विशद केली. यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव कोतवळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, अमर मगर या नेत्यांनी सांगितले की, या घटनेवरून तीर्थक्षेत्र तुळजापूरची बदनामी नेमकी कोण करत आहे, हे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी घडलेल्या महाविकास व भाजपमधील भांडणा संदर्भात महाविकास आघाडीच्यावतीने बुधवार दि. 17 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ड्रग्स, रिव्हॉल्व्हर बाळगणे, घरावर जाऊन सशस्त्र हल्ले करणे अशी संस्कृती तुळजापूरसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रात यापूर्वी कधीच नव्हती. पूर्वी थोडा जरी वाद झाला तरी येथील ज्येष्ठ नेते तात्काळ एकत्र येऊन तो मिटवत असत. मात्र सध्याचे विद्यमान आमदार अद्याप तुळजापूरला भेट देण्यासाठी आलेले नाहीत, ही गंभीर बाब असल्याचे नेत्यांनी नमूद केले. महाविकास आघाडीचे आमदार कैलास पाटील यांनी मात्र घटनास्थळी भेट देऊन शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले, याची दखल घेण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी जातीने लक्ष घालून दोषींना तात्काळ जेलमध्ये पाठवले, तरच तुळजापुरात शांतता नांदेल, असे मत व्यक्त करण्यात आले. तीर्थक्षेत्र तुळजापुरात सध्या गुंडगिरी दहशत वाढले असून यामुळे भाविक, व्यापारी भयभीत झाले आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर तीर्थक्षेत्र तुळजापूरचे महात्म्य कमी होणार आहे. याचा फटका व्यापारी, पुजारी, शहरवसियांना भोगाव लागणार आहे. त्यामुळे वेळीच गुंडागर्दी दहशत कमी होण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता येथे जातीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद पत्रकार परिषदेत पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करण्यात आला. पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने ही घटना पोलिसांच्या संगनमतातून तर घडली नाही ना, असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांच्या भूमिकेबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत विविध आरोप केले. या घटनेचा मास्टरमाइंडला तात्काळ अटक करा, हल्ल्याची सीसीटीव्ही फुटेज व सीडीआर तपासणी करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. आचारसंहिता असताना पिस्तूल कशी काय? आचारसंहिता काळात शस्त्र परवाने जमा केले जात असताना मंगळवारी रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या कशा झाडल्या गेल्या, याचाही खुलासा करण्याची मागणी करण्यात आली. तुळजापुरात गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असेही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठणकावून सांगितले. सदरील घटना संभाव्य पराभवाच्या भीतीतून एका उमेदवाराने घडवून आणल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणी कुलदीप मगर यांनी फिर्याद दिली असून, उमेदवाराच्या घरावर हल्ला झाल्याने स्वतंत्र फिर्याद दाखल केली जाणार आहे. हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्टपणे कोयते घेऊन येताना दिसत असल्याचा दावाही करण्यात आला. जर पोलिसांनी सत्ताधाऱ्यांशी संगनमत करून गुन्हे दाखल केले नाहीत, तर महाविकास आघाडी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. तसेच यापुढे जशास तसे उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत, असा इशाराही नेत्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव कुतवळ, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज कदम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे धैर्यशील पाटील नांदुरीकर, शिवसेनेचे सुधीर कदम, भाऊ भांजे व भारत कदम यांनी संबोधित केले आहे. धाराशिव शहरात देखील महाविकास आघाडीच्यातवतीने सोमनाथ गुरव, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, सरफराज काझी यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूरच्या गुंडगिरीचा निषेध व्यक्त करून पोलिस अधीक्षक यांना निवेदन देवून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा संस्कार भारती च्या तेरणा 90.4 रेडिओ च्या 4थ्या वर्धापनदिनी शुभेच्छा
धाराशिव, (प्रतिनिधी)- शहारातील तेरणा अभियांत्रिकी येथे असलेल्या आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या द्वारा निर्मित तेरणा रेडिओ 90.4 चा 4 थ्या वर्धापन दिनानिमित्त देवगिरी प्रांत धाराशिव जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असलेली दैनंदिनी देऊन या प्रसंगी तेरणा रेडिओचे प्रमुख संजय मैंदर्गी कार्यक्रम प्रमुख रमेश पेठे आरजे निवेदिका प्रगती शेरखाने यांना शुभेच्छा देण्यात आले. जिल्हा संस्कार भारतीचे देवगिरी प्रांत पदाधिकारी दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ जिल्हा संरक्षक प्रभाकर चोराखळीकर, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा संगीत विधा प्रमुख सुरेश वाघमारे , शहर संयोजक शरद वडगाकर उपस्थित होते आदि कला साधक उपस्थित होते.
मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रणिता पंकज पाटील यांची निवड
धाराशिव, (प्रतिनिधी)- येथील मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या यावर्षीच्या अध्यक्षपदी सौ. प्रणिता पंकज पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त समितीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. शहरात गेल्या 18 वर्षांपासून मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी 12 जानेवारीपासून (जिजाऊ जयंती) या उपक्रमांची सुरुवात होते आणि वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. समितीच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी राजमाता जिजाऊ पुरस्कार, लोकराजा राजर्षी शाहू समाजभूषण पुरस्कार, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे क्रीडाभूषण पुरस्कार, कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्कार वितरणासोबतच समितीच्या वतीने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये प्रामुख्याने मान्यवरांची व्याख्याने, पुस्तक प्रदर्शन, आणि भव्य रक्तदान शिबिरांचा समावेश आहे. तसेच, येथील स्त्री रुग्णालयात रुग्णांना विविध साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली जाते. यावर्षी देखील प्रणिता पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या वतीने भव्य आणि समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सदस्य रोहित बागल यांनी दिली.
रा.गे.शिंदे महाविद्यालयात वार्षिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.तंबाखू मुक्तीची घेतली शपथ
परंडा (प्रतिनिधी)- दि.17 डिसेंबर 2025 श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा आणि उपजिल्हा रुग्णालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात वार्षिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.बी.जाधव ,डॉ.जे. आर.यादव व डॉ.भुयार तसेच समन्वयक तानाजी गुंजाळ, फार्मासिस्ट शिंदे टी.एन.आणि परिचारिका एस एम गायकवाड यावेळी आरोग्य तपासणीसाठी उपस्थित होते. व्यासपीठावर कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.किरण देशमुख व कनिष्ठ विभागातील सर्व सहशिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी तानाजी गुंजाळ समन्वयक यांनी तंबाखू मुक्तीची शपथ दिली व सामूहिकरीत्या सर्वांनी घेतली. यावेळी कनिष्ठ भागातील सर्व विद्यार्थ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.जाधव ,डॉ.यादव डॉ. भुयार यांनी तंबाखू गुटखा अशा विविध व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर आपल्या आरोग्याची कशी हानी होते हे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विस्तृत स्वरूपामध्ये सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष भिसे यांनी केले तर प्रा.अंकुश शंकर यांनी आभार मानले.
मोालीतील लालडू येथे पोलीस आणि कबड्डीपटू कंवर दिग्विजन सिंह उर्फ राणा बलाचौरिया (वय – 30) यांच्या हत्याकांडातील आरोपीमध्ये चकमक उडाली. यात चकमकीदरम्यान पोलिसांच्या गोळीबारात एक गँगस्टर गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरपिंदर सिंह उर्फ मिद्दू असे गँगस्टरचे नाव आहे. राणा बलाचौरिया यांच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटर्समध्ये त्याचा समावेश नाही, मात्र हत्येचे […]
Pandharpur : पंढरपूरमध्ये यल्लमा देवी यात्रेसाठी भाविकांची मांदियाळी..!
भाविकांना पायीच दर्शनासाठी जाण्याची व्यवस्था पंढरपूर : तालुक्यातील कासेगाव येथील जागृत दैवत अशी ओळख असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातून दोन ते अडीच लाख भाविक दाखल झाले आहेत. यल्लमा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये [...]
तुळजापुरात दोन गटात तुंबळ हाणामारी तुळजापूर : शहरातील जनता बँकेसमोर रस्त्याच्या कामावरून झालेल्या बाचाबाचीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन गटात झालेल्या [...]
अहमदाबादच्या 10 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, प्रशासन अलर्ट मोडवर; सर्व विद्यार्थी सुखरूप
गुजरातच्या अहमदाबादमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (17 डिसेंबर 2025) अहमदाबाद शहरातील प्रमुख 10 शाळांना सकाळच्या सुमरास बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ सुत्र हालवत शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना सुखरुप शाळेच्या बाहेर काढलं आणि तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास धमकीचे ई-मेल प्राप्त झाले. दुपारी […]
Solapur News : पाटकूल येथील शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षक बडतर्फ
सीईओ कुलदीप जंगम यांची कठोर कारवाई पाटकुल : शाळेतील १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक धनाजी सोपान इंगळे याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत. धनाजी इंगळे हा [...]
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावाजवळ असणाऱ्या एका रिसॉर्टवर पोलिसांनी धाड टाकत 45 किलोंचे अंमली पदार्थ जप्त केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या अंमली पदार्थांची किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे. जावळी तालुक्यातील सावरी गावात असणाऱ्या रिसॉर्टवर ही कारवाई करण्यात आली होती. हे रिसॉर्ट एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश संभाजी शिंदे यांचे […]
Solapur News : ‘या’कारणासाठी मंगळवेढ्यात महसूलचे कर्मचारी सामुहिक रजा टाकून गेले संपावर
निलंबित महसूल अधिकारी रद्दीकरणासाठी कर्मचारी सामुहिक रजेवर मंगळवेढा : विधानसभेत चार तहसिलदार,चार मंडलाधिकारी दोन ग्राम महसूल अधिकारी यांना निलंबीत केल्याने त्यांचे निलंबन रद्द करावे या मागणीसाठी मंगळवेढा महसूल विभागातील कर्मचारी दि.16 पासून सामुहिक रजेवर गेल्याने कामानिमित्त येणार्या नागरिकांची मोठी हेळसांड झाल्याचे चित्र होते. नागपूर हिवाळी अधिवेशनात दि.12 रोजी लक्षवेधी प्रश्नाव्दारे [...]
Photo : शिवसेनेने करुन दाखवले! आदित्य ठाकरे यांचे जबरदस्त प्रेझेंटेशन
25 वर्षे मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी म्हणून मुंबईकरांना अभिमान वाटेल अशी विकासकामे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहेत, याच विकासकामांबाबत ‘करुन दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ हे सादरीकरण युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी वरळीतील एन. एस. सी. आय. डोम येथे केले. ही मुंबई आपली आहे, मुंबईकरांची आहे त्यामुळे इथे पहिला अधिकार आपलाच असायला […]
manikrao kokate –माणिकराव कोकाटे रुग्णालयात दाखल
सरकारी कोट्यातील सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असताना माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबईतील वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. त्यांनी शरण येण्यासाठी न्यायालयाकडे 4 दिवसांचा वेळ […]
संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने हा जामीन अर्ज फेटाळला. गेल्या दोन दिवसांपासून यावर सुनावणी सुरू होती. बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडप्रकरणी वाल्मीक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जामिनासाठी त्याने हायकोर्टात अर्ज […]
रस्त्याच्या कामावरून भाजप, महाविकास आघाडीत तुंबळ हाणामारी
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरात रस्त्याच्या कामावरून भाजप, महाविकास आघाडीत दोन राजकीय गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवार 16 डिसेंबर रोजी घडली. या हाणामारीच्या घटनेत एकाच्या डोक्यावर कतीने वार करण्यात आलाने गंभीर जखमी झाला असुन. त्यास पुढील उपचारार्थ सोलापूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटने नंतर शहरात तणावाचे वातावरण र्निमाण हावुन गोलाई, पंचायत समिती परिसराती दुकाने बंद झाली होती. पंचायत समिती समोरील रस्त्याच्या कामावरून हा वाद झालाच समजते. या राड्यामुळे तुळजापुरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील मुख्य वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूरचे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवलेले उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात हा वाद झाला. गोलाई चौकातील पंचायत समिती परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. पाहता पाहता या शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या घटनेमुळे रस्त्यावर नागरिकांची आणि बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. दोन्ही गटांच्या कार्यकते मोठया संखेने जमा झालाने तुळजापूर- धाराशिव-नळदुर्ग रस्ता ब्लॉक झाला. यामुळे सलग दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. ज्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. प्रथम विनोद गंगणे, रुषी मगर मध्ये शाब्दीक चकमक होवून हाणामारी झाली. नंतर दोघांचे समर्थक गेल नंतर कुलदीप मगरवर अज्ञाताने कत्तीने डोक्यावर वार केलाने त्यांना जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर परिस्थिती पाहता सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले.
युवा कार्यप्रशिक्षण योजना मतदान घेण्यासाठी राबविले- आमदार प्रवीण स्वामी
उमरगा (प्रतिनिधी)- युवा कार्यप्रशिक्षण योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान घेण्यासाठी ही योजना राबवली आहे. पण आता त्या लोकांना त्यांनी वारंवार सोडले असून, त्या लोकांच्या आंदोलनावर लाठी चार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. असा आरोप उबाठा शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी उमरगा येथील पत्रकार परिषदेत केला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विविध महत्त्वाचे प्रश्न मांडल्याचे सांगत आमदार प्रविण स्वामी यांनी राज्यातील असा एकमेव लोहारा तालुका असून, शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीचा तांत्रिक अडचणीचा प्रश्न आहे. उमरगा- लोहारा तालुक्यातील तलाठी कार्यालयाची अनेक प्रलंबित प्रश्न मांडले आहेत. आश्रम शाळेचे थकित अनुदान द्यावे, पोलीस पाटील यांची शैक्षणिक आणि शारीरिक पात्रतेनुसार नेमणूक करावे, 1993 च्या भूकंपानंतर 1995 पर्यंत पुनर्वसनाची कामे झाली. परंतु नंतर त्या गावांना कसलाही भरीव निधी मिळालेला नाही त्या गावांना विशेष पॉकेज द्यावे. शेती संदर्भात राज्य शासनाच्या योजना असून, नगरपालिका नगरपंचायत मध्ये मोडतात म्हणून त्या योजना त्यांना लागू नाहीत तशी तरतूद करावी, महसूल विभागाकडे मागणी केल्याची माहिती त्यांनी सांगितले आहे. भूकंपग्रस्त कर्मचाऱ्यांच्या वयामध्ये वाढ व्हावे, पंचायत समिती, महावितरण, महसूल मोजणी, आरोग्य विभाग, जलसंपदा या शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा असून, रिक्त पदाची माहिती काढून शासनाने ती पदे लवकरात लवकर भरावे. राज्यातील नगरपालिका नगरपंचायत मध्ये कंत्राटी स्वरूपात कर्मचारी भरले आहेत. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरीत कायम घ्यावे. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला शंभर टक्के अनुदान द्यावे. या आयोजित पत्रकार परिषदेला शैलेश नागणे, बालाजी सुरवसे, शिवकांत पतंगे आदी उपस्थित होते.
पिंगुळी वडगणेश मंदिराचा वर्धापन दिन उद्या
कुडाळ – कुडाळ – पिंगुळी धुरीटेंबनगर येथील श्री देव वडगणेश मंदिराचा 22 वा वर्धापन दिन सोहळा 18 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी 8 वाजता श्री वडगणेश यांची षोडशोपचार पूजा, पंचामृत पूजा, गणेश आवर्तने , आवाहीत देवता पूजन, गणेश हवन, पूर्णाहुती आशीर्वाद , 10.30 वाजता सत्यनारायण महापूजा ,दुपारी 12.30 वाजता आरती, तीर्थप्रसाद, दुपारी [...]
महाराष्ट्र शक्तीपीठ एक्स्प्रेस-वे प्रकल्पाची पर्यावरणीय सार्वजनिक सुनावणी 23 डिसेंबरला
धाराशिव (प्रतिनिधी)- एमएसआरडीसी मार्फत राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग (पॅकेज) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात पर्यावरणीय सार्वजनिक सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.ही सुनावणी मंगळवार,दि.23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे होणार आहे. या प्रकल्पाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एमएसआरडीसी कडून प्राप्त पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन एमएसआरडीसी अहवाल तसेच सविस्तर माहिती संबंधित सर्व गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यामुळे प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक परिणाम नागरिकांना समजून घेणे सुलभ झाले आहे. या प्रकल्पांतर्गत धाराशिव तालुक्यातील नितळी,घुगी,लासोना, सांगवी,कामेगाव,चिखली,महालिंगी, बरमगाव बु.,मेडसिंगा,धाराशिव ग्रामीण, देवळाली, शेकापूर, गावसुद, वरवंटी, पोहनेर,बेगडा व सुर्डी या गावांचा समावेश आहे. या गावांतील प्रकल्पग्रस्त व नागरिकांनी प्रकल्पाबाबतच्या आपल्या लेखी सूचना, मते व आक्षेप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालय,लातूर तसेच संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे तात्काळ सादर करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे. या लोकसुनावणीदरम्यान नागरिकांना आपल्या समस्या,सूचना व भूमिका मांडण्याची संधी मिळणार असून त्या नोंदी अंतिम निर्णय प्रक्रियेसाठी विचारात घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाशी संबंधित सर्व गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उप प्रादेशिक कार्यालय लातूरचे सब रिजनल ऑफिसर यांनी केले आहे.
रत्नागिरीतील मिरजोळेत बिबट्याचा चार गुरांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरजोळे येथील सोनारवाडी भागातील जंगल परिसरात बिबट्याने एकाच रात्रीत चार गुरांना ठार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हि गुरे जंगलात चरण्यासाठी सोडलेले असताना बिबट्याने हल्ला केला. एकाच ठिकाणी चार गुरांना मारल्यामुळे सोनारवाडी आणि मिरजोळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती […]
ICC Rankings –अभिषेक शर्मा टॉपला, तिलक वर्माचीही गाडी सुसाट; सूर्यकुमार यादव ऑक्सिजनवर
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या उभय संघांमध्ये सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. मालिकेतील तीन सामने झाले असून टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. चौथा सामना आज (17 डिसेंबर 2025) खेळला जाणार आहे. याच दरम्यान ICC टी20 फलंदाजांच्या क्रमवारीची ताजी आकडेवारी समोर आली आहे. क्रमवारीत टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा पहिल्या […]
आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते; या पृथ्वीरची पहिलीच जमात असेल आपली ज्याला आपल्या आईची लाज वाटते… सचिन खेडेकर यांचा हा डायलॉग अंगावर काटा आणतो… हा डायलॉग आहे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटातला. या चित्रपटाचा नुकताच अलिबाग येथे ट्रेलर रिलीज करण्यात आला. View this post on Instagram A post shared by […]
लोकमान्य सोसायटीच्या वतीने वेंगुर्लेत मोफत नेत्र तपासणी शिबिर
वेंगुर्ले । प्रतिनिधी लोकमान्य मल्टीपर्पज को -ऑपरेटिव्ह सोसायटी, लोककल्प फाऊंडेशन, मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट (MAST) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि वेंगुर्ला ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने सोमवार दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.सामुदायिक आरोग्य सुधारणा व नेत्र आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात एकूण ११० नागरिकांनी [...]
ढाक्यातील हिंदुस्थानी उच्चायुक्तांना धमक्या; दिल्लीत बांग्लादेशच्या उच्चायुक्तांना बोलावून घेतले
ढाक्यातील हिंदुस्थानच्या दूतावासाच्या सुरक्षेबाबत वाढत चाललेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकारने बुधवारी दिल्लीत बांग्लादेशच्या उच्चायुक्तांना बोलावून घेतले. बांग्लादेशची राजधानी ढाका येथे हिंदुस्थानी मिशनच्या बाहेर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बांग्लादेशचे हिंदुस्थानातील उच्चायुक्त एम. रियाज हमीदुल्लाह यांना बोलावून घेत ढाक्यातील हिंदुस्थानी मिशनच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी दूतावासाच्या […]
Sangli Crime : ईश्वरपुरच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
इंस्टाग्रामवरून संपर्क करून लॉजवर लैंगिक अत्याचार ईश्वरपूर : अल्पवयीन मुलीस एकत्र भेटल्याचे फोटो व झालेले चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देवून वाळवा तालुक्यातील हुबालवाडी येथील एकाने तिला लॉजवर नेवून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना जून २०२४ ते दि. [...]
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज (17 डिसेंबर 2025) पासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून दिवसाअखेर संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 326 धावा केल्या आहेत. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू जेव्हा मैदानात आले, तेव्हा खेळाडूंच्या दंडाला काळी पट्टी बांधण्यात आली होती. सिडनीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 12 […]
Satara News : साताऱ्यात स्पोर्ट्स बाईकची दुचाकीस्वराला जोरदार धडक; दोघे जखमी
सातारा भूविकास चौकात दुचाकी अपघाताची गंभीर घटना सातारा : भूविकास चौकानजीक लँडमार्क इमारतीजवळ मंगळवारी सकाळी १२.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या स्पोर्ट्स बाईकस्वाराने समोरून येणाऱ्या स्प्लेंडर दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर [...]
लुथरा बंधू गोवा पोलिसांच्या ताब्यात
सीबीआय विशेष पथकाने आणले दिल्लीत : न्यायालयाने ‘ट्रान्झिट रिमांड’वर दिले पोलिसांच्या ताब्यात : तपासकामाला गती मिळणार पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये शनिवार दि. 6 डिसेंबर रोजी झालेल्या अग्नितांडवात 25 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गोवा पोलिसांना हवे असलेले आणि भारतातून थायलँडमध्ये पळून गेलेले गौरव व सौरभ लुथरा या बंधूंना भारत सरकारने परत [...]
Satara News : पुसेगावचे मानाचे हिंदकेसरी मैदान गाजतेय; 1100 बैलगाड्यांतून ठरणार यंदाचा हिंदकेसरी
पुसेगाव हिंदकेसरी मैदान: बैलगाडा शर्यतींचा थरार सुरु सातारा : बैलगाडा शर्यतींच्या इतिहासात मानाचं समजलं जाणारं हिंदकेसरी मैदान पुसेगाव सध्या पूर्ण क्षमतेने गाजत आहे.सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेलं हे मैदान केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील बैलगाडाप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. डिसेंबर [...]
तळपण येथील मच्छीमार समुद्रात अडकले
समुद्रात बोट भरकटल्यानंतर डिझेल संपल्याचा परिणाम : हेलिकॉप्टरच्या साहाय्याने शोधाशोध, सर्व मच्छीमार सुखरूप काणकोण : खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेले तळपण येथील काही मच्छीमार बोटीवरील डिझेल संपल्यामुळे समुद्रात अडकून पडण्याची घटना 16 रोजी घडली. सदर मच्छीमारांची सुटका करण्याच्या बाबतीत सरकारी यंत्रणेने गलथानपणा केल्याचा ठपका ठेवून गालजीबाग, तळपणवासियांनी गालजीबाग येथे राष्ट्रीय महामार्ग अडवून ठेवला. समुद्रात अडकून पडलेले [...]
मतदारयादी उजळणीचा कच्चा मसुदा प्रकाशित
उत्तरगोवानिवडणूकअधिकारीअंकीतयादवयांचीमाहिती: आक्षेपासाठी15 जानेवारीपर्यंतमुदत पणजी : विशेष मतदारयादी उजळणीचा (एसआयआर) कच्चा मसुदा तयार करुन तो प्रकाशित झाल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हा निवडणूक अधिकारी असलेले जिल्हाधिकारी अंकीत यादव यांनी दिली आहे. त्यांनी मान्यता प्राप्त राजकीय पक्ष प्रतिनिधींची पणजीत बैठक घेऊन त्यात हा मसुदा सादर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर गोवा जिह्यातील मतदारांची एकूण संख्या 5,08,385 एवढी [...]
Satara News : करंजे नाका ते पिलेश्वरी नगर कॅनॉल रस्त्याच्या कामाची पोलखोल
‘तरुण भारत’च्या बातमीची राष्ट्रवादीकडून दखल; कारवाईची मागणी सातारा : करंजे नाका ते पिलेश्वरी नगर कॅनॉल या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होता. उमराणी कॉन्ट्रॅक्टरकडून करण्यात आलेले हे काम पूर्ण होऊन अवघे दोन दिवस उलटत नाहीत, तोच [...]
हिवाळी अधिवेशनाची राज्यपालांकडून अधिसूचना जारी
12 ते16 जानेवारीदरम्यानचालणार: अग्नितांडवविषयतापणार पणजी : गोवा राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नवीन वर्ष 2026 मधील जानेवारी महिन्यात 12 ते 16 जानेवारी या दरम्यान होणार आहे. वर्ष 2026 मधील पहिलेच अधिवेशन असल्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणाने त्याची सुरुवात होणार आहे. राज्यपाल गजपती राजू यांनी अधिवेशनाची अधिसूचना जारी केली आहे.‘बर्च’ नाईट क्लबच्या अग्नितांडवाचा विषय त्या अधिवेशनात तापणार असून विरोधी [...]
बारावीपर्यंतच्या विद्यालयांना मतदानादिवशी सुट्टी जाहीर
पणजी : येत्या शनिवारी 20 डिसेंबर 2025 रोजी गोवा राज्यात जिल्हा पंचायतीसाठी मतदान होणार असल्याने शिक्षण खात्याने पहिलीपासून बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसे परिपत्रक शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केले असून त्याच्या प्रती सर्व शाळांना पाठवल्या आहेत. बहुतेक शिक्षकांना मतदानाच्या कामासाठी नेमण्यात आल्याने सरकारने, शिक्षण खात्याने शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतल्याचे [...]
गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्सचा 20 रोजीच्या सुट्टीला आक्षेप
तीन सुट्ट्यांचा उद्योगांना मोठा फटका बसणार पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 20 डिसेंबर रोजी राज्य सरकारने जी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे त्यास गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजने आक्षेप घेऊन निषेध नोंदवला आहे. चेंबर लोकशाही प्रक्रियेचा आदर करते आणि त्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन करते, तथापि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी (जिल्हा पंचायत) सार्वजनिक सुट्टी [...]
गोव्यात 4 ते 8 फेब्रुवारीदरम्यान आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव
महाराष्ट्राचेमुख्यमंत्रीफडणवीस, गोव्याचेमुख्यमंत्रीडॉ. प्रमोदसावंतयांच्यासहदिग्गजांचीउपस्थिती पुणे : भारत सरकार आणि गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या सहकार्याने गोव्यामध्ये येत्या 4 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचा भव्य पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक यांनी मंगळवारी येथे केली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [...]
Panchgani Breaking |पर्यटननगरीत कोकेन ड्रग्सचा काळा कारभार उघड
हिल स्टेशनवर कोकेन तस्करीचा धक्कादायक पर्दाफाश पाचगणी : जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीमध्ये ड्रग्सच्या काळ्या कारभाराचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. पाचगणी पोलिसांनी आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संयुक्त कारवाई करत मुंबईवरून आलेल्या स्कोडा आणि एमजी हेक्टर या आलिशान वाहनांमधून आलेल्या १० [...]
सरकारने माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अंबादास दानवे यांची मागणी
शासकीय कोट्यातील सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले असून, प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यांना कोणत्याहबी क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. असे असतानाही अद्याप सरकारने त्याचा राजीनामा घेतलेला नाही. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे […]
Sangli News : जत यात्रेत वाहतूक कोंडीचा फटका
विजयपूर गुहागर मार्गावर यात्रेकरूंसाठी तासनतास वाहतूक थांबली जत : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जतच्या यलम्मा देवी यात्रेत पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे भाविकांसह शहरवासीयांना वाहतुक कोंडीचा फटका बसत आहे. विजयपूर गुहागर हा शहरातून जाणाऱ्या महामार्गावर तासनतास वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. कर्नाटकासह संपर्ण [...]
Sangli News : कडेगाव येथे रस्त्यावर झोपून आंदोलन
कुहाड ते कडेगाव पर्यंत वृक्षतोड कडेगाव : गुहागर-विजापूर महामार्गाची अपूर्ण कामे पुर्ण करण्याच्या मागणीसाठी पाणी संघर्ष समितीच्यावतीने आज कडेगाव येथे महामार्गावर झोपून आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली.तर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या आश्वासनानंतर व पोलीस प्रशासनाच्या शिष्टाईनंतर सदर [...]
बांग्लादेशमधून हिंदुस्थानमध्ये सर्वाधिक घुसखोरी; 18 हजार 851 घुसखोरांना अटक
वर्ष 2014 पासून आतापर्यंत हिंदुस्थान–चीन सीमेवर घुसखोरीचा एकही प्रकार नोंदवण्यात आलेला नाही, अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत दिली. मात्र याच कालावधीत पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार, नेपाळ आणि भूतान या देशांशी लागून असलेल्या हिंदुस्थानाच्या सीमांवरून मोठ्या प्रमाणावर घुसखोरीचे प्रयत्न झाले असून सुरक्षा दलांनी एकूण 23,926 घुसखोरांना अटक केली आहे. लोकसभेत सादर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, हिंदुस्थान–बांग्लादेश […]
माणिकराव कोकाटेंना आमदारकी आणि मंत्रीपदावरून हटवा, अंजली दमानियांची मागणी
माणिकराव कोकोटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत. त्यांनी अपील करावं, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं. पण ते आमदार आणि मंत्री असूच शकत नाहीत, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या. शासकीय कोट्यातील सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवलं आहे. यावरून अंजली दमानिया यांनी माणिकराव कोकाटे यांना […]
आंबेवाडीचा जवान नागालँडमध्ये हुतात्मा
/मयूर ढोपे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार वार्ताहर/हिंडलगा आंबेवाडी गावचा सुपुत्र मयूर लक्ष्मण ढोपे (वय 28) हा जवान धिमापूर-नागालँड या ठिकाणी प्रशिक्षणावेळी अपघातात 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता हुतात्मा झाला. त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री 10.15 वाजता बेळगाव येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. कोलकात्ता येथील कमांडो हॉस्पिटल येथे उपचार करत असताना त्यांची प्राणज्योत मालवले. बुधवार दि. [...]
Sangli News : सांगलीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा ठिकाणी नाकेबंदी
सांगली शहरात राजकीय प्रचारावर महापालिकेचा करडी नजर सांगली : महापालिका निवडणूकीसाठी आयुक्त सत्यम गांधी अॅक्शन मोडवर असून पालिका निवडणुकीसाठी मनपा क्षेत्रात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होताच मंगळवारी दुसऱ्याच दिवशी पालिका क्षेत्रातील राजकीय पक्षांचे फलक, डिजीटल [...]
रणकुंडये क्रॉस येथील अपघातात बैलूरचा शेतकरी ठार
केंद्रीयराखीवपोलीसदलाच्यावाहनाचीधडक वार्ताहर / किणये बेळगावहून सीआरपीएफ केंद्र तोराळीकडे जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार शेतकरी ठार झाला. नामदेव गुंडू नाकाडी (वय 67) राहणार चव्हाट गल्ली, बैलूर असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. सदर अपघात मंगळवार दि. 16 रोजी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान बेळगाव-चोर्ला रोड, रणकुंडये क्रॉस, पेट्रोलपंपनजीक झाला. चालकाचे नियंत्रण [...]
कृषी खात्याच्या सहसंचालकाकडे पावणे पाच कोटींचे घबाड
ऐन अधिवेशन काळात लोकायुक्त पोलिसांची कारवाई : धारवाड येथील निवासस्थानासह सहा ठिकाणी छापे बेळगाव : कृषी खात्याचे बेळगाव जिल्हा दक्षता दलाचे सहसंचालक राजशेखर इराप्पा बिजापूर यांच्या धारवाड येथील निवासस्थानासह एकूण सहा ठिकाणी मंगळवारी सकाळी लोकायुक्त पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकून सर्च ऑपरेशन राबविले. त्यावेळी त्यांच्याकडे एकूण 4 कोटी 81 लाख 44 हजार 530 रुपयांची स्थावर [...]
रेशन दुकानात ई-पास, इलेक्ट्रॉनिक वजन मशीन
अन्न-नागरीपुरवठाखात्याचेमंत्रीमुनियप्पायांचीसूचना बेळगाव : अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी बेळगाव व कलबुर्गी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतला. रेशन दुकानात ई-पास व इलेक्ट्रॉनिक वजन मशीन घालण्याची सूचना करीत महिन्याभरात पडताळणी पूर्ण करून नवे कार्ड वितरित करण्याची सूचनाही केली. सुवर्णविधानसौधमध्ये मंगळवारी बेळगाव व गुलबर्गा जिल्ह्यातील अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांची [...]
National Herald Case –गांधी कुटुंबाला त्रास देण्याचे षडयंत्र, खरगे यांचा भाजपवर हल्लाबोल
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. हे प्रकरण राजकीय द्वेष आणि सूड भावनेतून तसेच गांधी कुटुंबाला त्रास देण्याच्या उद्देशाने केलेले आहे. या प्रकरणी कुठलाही एफआयआर नोंद नसूनही एक षडयंत्र रचत हे प्रकरण भाजपकडून वाढवले जात आहे, असे खरगे म्हणाले. #WATCH | Delhi | On National Herald […]
Sangli Crime : दिघंचीत चालत्या दुचाकीला धडक देऊन कोयत्याने जीवघेणा हल्ला
दिघंचीतील चारचाकीने धडक देऊन कोयत्याने हल्ला आटपाडी : जीवे मारण्याच्या हेतूने चालत्या दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक देवून नंतर कोयत्याने गंभीर हल्ला करण्याची घटना दिघंची (ता. आटपाडी) येथे घडली. दिघंची येथे झरे रस्त्यावर संगम मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडल्याने खळबळ माजली [...]
शेतकरी हिताच्या योजना हाती घेणार
बीडीसीसीबँकअध्यक्षजोल्ले; सहकारीसंघअधिकाऱ्यांचीसभा: धर्मनाथभवनातआयोजन बेळगाव : जिह्यातील प्रतिष्ठित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (बीडीसीसी) विकासासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना हाती घेण्यात येणार आहेत. सध्याची 6 हजार कोटींची ठेव पुढील दिवसांत 10 हजार कोटींवर नेण्याचा प्रयत्न असल्याचे बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले. येथील धर्मनाथ भवनात सोमवारी (दि. 15) जिह्यातील सर्व प्राथमिक कृषी पत सहकारी संघांच्या [...]
सामना संपताच तब्येत बिघडली, टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल रुग्णालयात दाखल
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत. त्यामुळे सामने सुद्धा चुरशीचे होताना पाहायला मिळत आहेत. मंगळवारी (16 डिसेंबर 2025) मुंबई आणि राजस्थान यांच्यामध्ये पुण्यात सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईने बाजी मारली आणि सामना 3 विकेटने जिंकला. मात्र, सामना संपताच काही वेळाने यशस्वी जयस्वालची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. […]
ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा ऑनलाइन कामावर बहिष्कार
बिघडलेले प्रिंटर, कालबाह्य झालेल्या लॅपटॉपवर काम करताना अधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र याबाबत अनेकदा लेखी तक्रार करूनही कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलादपूर तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकाऱ्यांनी ऑनलाइन कामांवर बहिष्कार टाकला आहे. ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सुनील वैराळे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी निवासी नायब तहसीलदार पाटील यांना […]
बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास करा
लघुउद्योगभारतीतर्फेसचिवांकडेमागणी बेळगाव : बेळगावमधील औद्योगिक क्षेत्राला पायाभूत सुविधा देण्यासोबतच दळणवळणाच्या सुविधा वाढविणे, कामगारांसाठी प्रभावी योजना आखणे यासह विविध मागण्यांसाठी लघुउद्योग भारती बेळगाव विभागाच्यावतीने मंगळवारी वाणिज्य आणि उद्योग विभागाच्या सचिव रोहिणी सिंदुरी दासरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्याचबरोबर उद्योग विभागाचे मुख्य सचिव एस. सेल्वकुमार यांचीही भेट घेतली. मल्टीनॅशनल कंपन्या बेळगावमध्ये येण्यासाठी 2 हजार एकर फाईव्ह स्टार औद्योगिक [...]
धूर फवारणीने डेंग्यू, मलेरिया ‘ऑल आऊट’; कल्याण-डोंबिवलीत रुग्ण घटले
जंतुनाशक आजार घेतलेली काळजी, वेळोवेळी धुतलेले रस्ते.. डेंग्यू त्याबरोबरच फसफाईची चोख मोहीम मलेरिया यामुळे कल्याण-डोंबिवलीत यावर्षी डेंग्यू, लेप्टो मलेरियाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. चिकूनगुनिया फवारणी, डबकी जमा होऊ नये म्हणून या ‘ऑल आऊट’ मोहिमेने अन्य साथीच्या आजारांनीदेखील ‘काढता पाय’ घेतल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, चिकुनगुनियाचे तब्बल 764 रुग्ण […]
खोकल्याची उबळ आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार उलटल्याची घटना आज खोपोली-शिळफाटानजीक घडली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. खालापुरातील वनवटे गावातून कलोते येथे जाण्यासाठी दत्तात्रेय पाटील, सुशीला ठोंबरे, रिया फाटे, कौस्तुभ पाटील हे आपल्या कार क्र. (MH.46.ΒΕ.1435) मधून सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून प्रवास […]
लोककलाकारांना सरकारी सुविधा पुरवा
बेळगाव : लोककलेतून सांस्कृतिक वसा जपण्याचे काम नाट्याकलाकार करीत आहेत. परंतु सांस्कृतिक ठेवा पुढे नेणारे हे कलाकार सरकारी योजनांपासून दूर आहेत. त्यामुळे या कलाकारांवर दिवसेंदिवस वाईट वेळ येत आहे. त्यामुळे राज्यातील लोककलावंतांसाठी सुविधा पुरवा, अशी मागणी कर्नाटक राज्य स्ट्रीट थिएटर ट्रूप्स असोसिएशन बेळगावच्यावतीने राज्य सरकारकडे करण्यात आली. तुटपुंज्या मानधनावर लोककलाकार सांस्कृतिक चळवळ पुढे नेत आहेत. [...]
रायगड व ठाण्याचा वनविभाग सध्या समस्यांच्या ‘पिंजऱ्यात’ अडकला आहे. बिबट्यासह रानडुक्कर, वानर, हरीण व अन्य प्राणी नागरी वस्तीत शिरतात तेव्हा त्यांना पकडण्यासाठी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते. सध्या या विभागाकडे ना पिंजरे, ना गाड्या, ना डॉक्टर, ना पुरेसे कर्मचारी, ना गन. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करणे मुश्कील झाले आहे. वनविभागाला जाणवत असलेल्या अडचणी दूर […]
ज्येष्ठ नागरिकांच्या वृद्धाप पेन्शनमध्ये वाढ करा
ज्येष्ठनागरिकसंघटनेचीराज्यसरकारकडेमागणी बेळगाव : ज्येष्ठ नागरिकांकडे राज्य तसेच केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. वृद्धापकाळात ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बीपीएल रेशनकार्डधारक ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 10 हजार रुपये वृद्धाप पेन्शन द्यावी. तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा, या मागणीसाठी मंगळवारी सुवर्ण गार्डन येथे कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त [...]
सिव्हिल रुग्णालय इमारतीला नऊ महिन्यांनंतर मुहूर्त, रक्तपेढी व ऑक्सिजन प्लांटचे विघ्न कायम
रायगड जिल्हा रुग्णालय इमारतीच्या कामाला अखेर नऊ महिन्यांनंतर मुहूर्त मिळाला आहे. इमारत उभारण्यासाठी आवश्यक ड्रिलिंग करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र असे असले तरी येथे असलेली रक्तपेढी हलविण्यास एफडीआयची परवानगी मिळालेली नाही. तसेच ऑक्सिजन प्लांट अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यास विलंब लागणार असल्याने इमारत उभारणीच्या कामात विघ्न कायम आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाची इमारती उभी राहणार कधी, […]
कामगारहक्कमंचचीराज्यसरकारकडेमागणी बेळगाव : कोणताही सण-उत्सव असला तरी पोलिसांच्या दिमतीला होमगार्ड सेवा बजावत असतात. परंतु, या होमगार्डना कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याने त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तेलंगणा व आंध्रप्रदेशच्या धर्तीवर होमगार्डना वर्षभर सेवा द्यावी, त्यांना 30 हजार रुपये मासिक वेतन द्यावे, अशी मागणी कामगार हक्क मंचच्यावतीने राज्य सरकारकडे करण्यात आली. येडियुराप्पा रोड [...]
चर्मकार समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा
अखिलकर्नाटकचर्मकारमहासभेचीसरकारकडेमागणी बेळगाव : चर्मकार समाजातील समगार, मचीगार, ढोर व इतर समाजातील नागरिकांना अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याने या समाजांचा विकास होऊ शकलेला नाही. यासाठीच चर्मकार समुदायांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करून या समाजाचा विकास करावा, अशी मागणी अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्यावतीने राज्य सरकारकडे करण्यात आली. संघटनेच्यावतीने सुवर्ण गार्डन येथे आंदोलन करून आपल्या मागण्या राज्य [...]
आर्थिक फसवणूक झालेल्यांना न्याय मिळवून द्या
ठगीपीडितजमाकर्तापरिवाराचीमागणी बेळगाव : राज्यात विविध कंपन्या तसेच संस्थांकडून लाखो लोकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. अनेक वेळा आंदोलने करून देखील त्यांना आपले पैसे परत मिळालेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे कंपन्यांमध्ये अडकून आहेत. त्यामुळे हे पैसे परत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे, अशी मागणी ठगीपीडित जमाकर्ता परिवाराच्यावतीने राज्य सरकारकडे करण्यात आली. येडियुराप्पा रोड येथील आंदोलनस्थळी [...]
Kolhapur Politics : काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना नाही; दुधवडकर यांचा स्पष्ट इशारा
कोल्हापूर महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे जागावाटप निश्चित कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गट संपर्क प्रमुख अरुणदुधवडकर यांनी हॉटेल आयोध्या येथे महापालिका निवडणुक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सुमारे ३३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यापैकी १६ जागा निश्चित केल्या असुन त्या जागांबाबत आमदार सतेज पाटील यांच्यासोबत चर्चा करणार [...]
महालिंगपूरला तालुक्याचा दर्जा द्या
महालिंगपूरतालुकासंघर्षसमितीचीराज्यसरकारकडेमागणी बेळगाव : बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर शहराला तालुक्याचा दर्जा द्या, अशी मागणी महालिंगपूर तालुका संघर्ष समितीच्यावतीने राज्य सरकारकडे करण्यात आली. महालिंगपूरच्या आजूबाजूला 15 गावांचा समावेश आहे. 2011 च्या जणगणनेनुसार2 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भागाला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. यासाठी सुवर्ण विधानसौध परिसरात सोमवारी आंदोलन करण्यात आले. राज्यात सध्या नवीन जिल्हे व तालुके [...]
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका जाहीर कार्यक्रमात एका महिला डॉक्टरचा हिजाब खाली खेचला. त्यांच्या संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. एकीकडे नितीश यांनी माफी मागावी अशी मागणी होत असताना भाजपच्या उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी त्यांची पाठराखण करत अकलेचे तारे तोडले आहेत. हिजाब काढला तर एवढं काय, कुठे […]
सांगेली, माडखोल ग्रामस्थांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरु
ओरोस : प्रतिनिधी सांगेली-काजरमळा-जायपी ते माडखोल सीमा भागापर्यंतच्या नदीपात्रातील वाळू, दगड-गोटे इत्यादीचे अनधिकृत उत्खनन करून त्याची चोरी केली जात असल्याचा आरोप तेथील काही ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, परवानगी नसताना केल्या जाणाऱ्या तेथील उत्खननाबाबत दुर्लक्ष करणाऱ्या स्थानिक महसूल प्रशासनावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी सुरु केलेले उपोषण बुधवारी दिवशीही आहे. यात राजकुमार राऊळ, [...]
कुरुबर कुटुंबीयांचे न्यायासाठी आंदोलन वार्ताहर/विजापूर संशयातून पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना बबलेश्वर तालुक्यातील हळगणीजवळील शेतात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. शंकप्पा विठ्ठल कुरुबर (वय 32) असे मृताचे नाव आहे. मल्लम्मा कुरुबर असे अटक करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तिच्यावरोधात बबलेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी, मूळचे संगापूर गावचा [...]
Kolhapur News : महायुतीत जागावाटपावर तोडगा निघणार का? राष्ट्रवादी अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये महायुतीची बैठक इचलकरंजी : येथील महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गुरुवार १८ रोजी कोल्हापूर येथे होणार आहे. या बैठकीसाठी भाजपाच्या वतीने माजी मंत्री प्रकाश [...]
धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श तरुण पिढीला प्रेरणादायी
म. ए. युवासमितीचेशुभमशेळकेयांचेप्रतिपादन: कंग्राळीबुद्रुकयेथेधर्मवीरसंभाजीमहाराजपुतळ्याचेथाटातउद्घाटन वार्ताहर/कंग्राळीबुद्रुक भारत देशाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना शौर्य, धैर्य स्वाभिमानांचे प्रतीक व रयतेचे राजे म्हणून त्यांचे नाव अजरामर आहे. त्यांचे आदर्श, राष्ट्रभक्तीची भावना आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देत आहे. महाराजांच्या प्रशासनाची तत्त्वे अंगीकारून आजच्या राज्यकर्त्यांनी राज्य चालविल्यास देशाचे नंदनवन होईल, असे प्रतिपादन म. ए. युवा समितीचे [...]

27 C