पोलीस अधिकाऱ्यांवर आयपीसी १६६ अ अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. The post नारायण राणेंना पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीवरून देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले, “सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा….” appeared first on Loksatta .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ७ जानेवारीपर्यंत कलम १४४ लागू
मुंबई – मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाटय़ाने वाढ होऊ लागली असून काल दिवसभरात मुंबईमध्ये कोरोनाचे दोन हजार ५१० … कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ७ जानेवारीपर्यंत कलम १४४ लागू आणखी वाचा The post कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ७ जानेवारीपर्यंत कलम १४४ लागू appeared first on Majha Paper .
संसर्ग इतक्या वेगाने वाढेल की आपल्या सर्वांना फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल, महापौरांचा इशारा The post Covid: “मुंबईच्या बाहेरुन येणारे शिस्त बिघडवतायत”; किशोरी पेडणेकरांचा आरोप; लॉकडानच्या प्रश्नावर म्हणाल्या… appeared first on Loksatta .
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कार्यरत करणार जुनी जम्बो कोव्हिड सेंटर; मुंबई महापौर
मुंबई – आर्थिक राजधानी मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या संभाव्य … ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कार्यरत करणार जुनी जम्बो कोव्हिड सेंटर; मुंबई महापौर आणखी वाचा The post ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कार्यरत करणार जुनी जम्बो कोव्हिड सेंटर; मुंबई महापौर appeared first on Majha Paper .
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणं शक्य होतं, असं अजित पवार म्हणाले आहेत. The post “त्या दिवशी आम्हाला निवडणूक घेता आली असती, पण…”, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर अजित पवारांनी मांडली भूमिका! appeared first on Loksatta .
पृथ्वी शॉच्या नेतृत्वात मुंबईच्या संघातून रणजी खेळणार अर्जुन तेंडुलकर
मुंबई – मुंबईच्या वीस सदस्यीय रणजी संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई … पृथ्वी शॉच्या नेतृत्वात मुंबईच्या संघातून रणजी खेळणार अर्जुन तेंडुलकर आणखी वाचा The post पृथ्वी शॉच्या नेतृत्वात मुंबईच्या संघातून रणजी खेळणार अर्जुन तेंडुलकर appeared first on Majha Paper .
“नितेश राणे कुठे आहे सांगायला मी मूर्ख आहे का?”नारायण राणेंना पोलिसांची नोटीस, विनायक राऊत म्हणाले…
शिवसैनिकांनी नारायण राणेंना नितेश राणेंचा पत्ता माहिती आहे असं म्हणत पोलिसांकडे त्यांच्या चौकशीची मागणी केली. यावर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. The post “नितेश राणे कुठे आहे सांगायला मी मूर्ख आहे का?” नारायण राणेंना पोलिसांची नोटीस, विनायक राऊत म्हणाले… appeared first on Loksatta .
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?, यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
मुंबई - विधानसभेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार नाय बरखास्त केले तर नाव बदलून ठेवा असा इशारा दिला होता. या आधीही भाजप नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार असल्याची विधाने केली होती. या सर्व विधानांचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. राष्ट्रपती राजवटीची चर्चा कोण करहा आहे माहीत नाही, अशी चर्चा करणारे मूर्ख आहेत. राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार आहे. १७० आमदारांचा पाठिंबा आहे. अशा किरकोळ गोष्टींवर राष्ट्रपती राजवट लावण्याची कुणी भाषा करत असेल तर त्यांनी देशाची घटना वाचून घ्यावी, असा टोला राऊतांनी लगावला आहे.यावेळी त्यांनी राज्यपालांच्या पत्रावरही भाष्य केले. राज्यपाल सदगृहस्थ आहेत. ते अनेक वर्ष राजकारणात आहेत. संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी सेवा केली आहे. ते एका राज्याचे मुख्यमंत्रीही होते. कालच मला ते एका लग्न सोहळ्यात भेटले. आम्ही गप्पा ही मारल्या. त्यांचे म्हणणे बरोबर आहे. त्यांच्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही. राज्यघटनेचे पालन करणारे प्रमुख पद त्यांच्याकडे आहे. ते राज्यात आल्यापासून आम्ही त्यांचा आदरच करतो. त्यांचा अनादर व्हावा असे कृत्य आम्ही केले नाही. मुख्यमंत्री आणि राज्यातील कोणत्याही मंत्र्याने ते केले नाही. राजभवनावर गेल्यावर ते प्रेमाणे आदर सत्कार करतात. पण त्यांच्यावर दबाव कोण आणते ते त्यांनी स्पष्ट सांगितले पाहिजे,असा टोला त्यांनी राज्यपालांना लगावला.१२ सदस्यांची नियुक्तीचा विषय एक वर्षापासून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. तिथूनच वादाची ठिणगी पडली आहे. मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारसी राज्यपालांनी स्वीकारायच्या असतात अशी आपली घटना सांगते. मग राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतील, राज्यपाल नियुक्त सद्सय असतील त्यांची नियुक्ती झाली पाहिजे. तेव्हीही आम्हाला राज्यपालांवर केंद्राकडून कोणी दबाव आणते का? अशी भीती वाटली. त्या दबावामुळे त्यांनी १२ सदस्यांची नेमणूक रखडवून ठेवली का? राज्यपालांवर दबाव आणून काम करून घेणे हे आमच्या सरकारला मान्य नाही. म्हणून राज्यपाल दु:खी असतील तर त्यांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत, असा टोमणा त्यांनी मारला. केंद्राच्या दबावामुळे सरकारच्या शिफारशी दडवून ठेवणे हे राज्यपालांना कुठे तरी दुखतय आता दुसरा विषय अध्यक्षपदाचा आहे. आम्ही या निवडणुकीसाठी परवानगी मागितली. पण त्यांनी नाकारली. पुढे काय यात कुठे दबाव? दबाव केंद्राचा आहे, असे ते म्हणाले.१२ सदस्यांची नियुक्ती व्हावी हे राज्यपालांच्या मनात आहे. पण ही नियुक्ती न करण्याचा केंद्रीय गृहमंत्र्यांचा त्यांच्यावर दबाव आहे, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी काय लिहिले हे मुख्यमंत्री सांगतील. राज्यपालांनी काय लिहिले ते राज्यपाल सांगतील. दोघांमधील प्रेमपत्राचा संवाद आहे तो संवाद असा अनेकवेळा घडत असतो. असाच संवाद पश्चिम बंगालमध्ये घडत असतो. अनेक राज्यात घडतो. कुणी मनाला लावून घेण्याचे कारण नाही. प्रत्येकजण राजकारणच करत असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
कॉफी शॉपवर पोलिसांची धाड, अश्लिल चाळे करताना ९ मुली आणि ६ मुलं ताब्यात
शहरातील आनंदनगर भागात असलेल्या राज मॉल येथील कॉफी शॉपवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी अश्लिल चाळे करताना नऊ मुली आणि सहा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Breaking : लक्झरी आणि ट्रकचा भीषण अपघात, ३ जण जागीच ठार; अनेक जण ट्रकखाली दबले
क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने या ट्रकला हलवण्याचे काम सध्या सुरू आहे. कारण, ट्रक खाली अनेकजण दबले गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
मनाला चटका लावणारी घटना! शेतात पाणी भरण्यासाठी गेला पण तो पुन्हा घरी परतलाच नाही
शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वीजेच्या तारांचा स्पर्श लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे.
ट्रक-बसचा भीषण अपघात:कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर भीषण अपघात, पाच जण ठार झाल्याची भीती
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा पेच, शरद पवारांचा उद्धव ठाकरे यांना फोन; म्हणाले…
NCP, Sharad Pawar, Uddhav Thackeray, assembly speaker election, विधानसभा अध्यक्ष निवडणुक The post विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा पेच, शरद पवारांचा उद्धव ठाकरे यांना फोन; म्हणाले… appeared first on Loksatta .
सांगलीच्या मार्केट कमिटी मध्ये, गवा घुसल्याने या ठिकाणी १४४ कलम लागू केले आहे. The post सांगलीच्या बाजार समितीत गवा घुसल्याने शहरात कलम १४४ लागू; गव्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू appeared first on Loksatta .
टेस्लाच्या एलोन मस्कचा जुळा चिनी?
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्ला आणि स्टार लिंकचे सीईओ एलोन मस्क जगभरात चांगलीच प्रसिद्धी मिळवून आहेत आणि या ना त्या … टेस्लाच्या एलोन मस्कचा जुळा चिनी? आणखी वाचा The post टेस्लाच्या एलोन मस्कचा जुळा चिनी? appeared first on Majha Paper .
या सुंदर जागी मिळतात तीन देशांच्या सीमा
भारताच्या सीमा अनेक देशांशी जुळलेल्या आहेत. पण त्यात अधिक तणावपूर्ण ठिकाणे म्हणजे पाक, चीन सीमा आहेत. या जागा नजरेसमोर आल्या … या सुंदर जागी मिळतात तीन देशांच्या सीमा आणखी वाचा The post या सुंदर जागी मिळतात तीन देशांच्या सीमा appeared first on Majha Paper .
ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना ट्रकने चिरडले The post पुणे: नवले ब्रिजवर ट्रक चढत असतानाच ब्रेक फेल; रस्त्याशेजारी उभ्या तिघांना फरफटत नेलं अन्…; पहा काय घडलं appeared first on Loksatta .
विक्रम मिसरी अजित डोवल टीम मध्ये नियुक्त
भारताचे जेम्स बॉंड अशी ओळख असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या टीम मध्ये डेप्युटी एनएसए म्हणून विक्रम मिसरी यांची … विक्रम मिसरी अजित डोवल टीम मध्ये नियुक्त आणखी वाचा The post विक्रम मिसरी अजित डोवल टीम मध्ये नियुक्त appeared first on Majha Paper .
किक बॉक्सिंग वर्ल्ड चँपियन अंडरटेकर करोना शी लढत हरला
तीन वेळा किक बॉक्सिंग वर्ल्ड चँपियन बनलेला फ्रेडरिक सिनिस्ट्रा उर्फ अंडरटेकर याला करोना बरोबरच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. ४१ वर्षीय … किक बॉक्सिंग वर्ल्ड चँपियन अंडरटेकर करोना शी लढत हरला आणखी वाचा The post किक बॉक्सिंग वर्ल्ड चँपियन अंडरटेकर करोना शी लढत हरला appeared first on Majha Paper .
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात नवी मजबूत मर्सिडीज एस ६५० गार्ड दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा वाहन ताफ्यात आता बुलेटप्रुफ, बॉम्बप्रुफ, अतिशय मजबूत लग्झरी मर्सिडीज मेबॅक एस ६५० गार्ड दाखल झाल्याची … पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात नवी मजबूत मर्सिडीज एस ६५० गार्ड दाखल आणखी वाचा The post पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात नवी मजबूत मर्सिडीज एस ६५० गार्ड दाखल appeared first on Majha Paper .
रतन टाटा आणि धीरूभाई अंबानी, दोघांचा आज जन्मदिवस
देशाच्या इतिहासात २८ डिसेंबरचा दिवस वेगळ्या कारणाने महत्वाचा ठरला आहे. भारतातील दोन बडे बिझिनेस टायकून धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा … रतन टाटा आणि धीरूभाई अंबानी, दोघांचा आज जन्मदिवस आणखी वाचा The post रतन टाटा आणि धीरूभाई अंबानी, दोघांचा आज जन्मदिवस appeared first on Majha Paper .
विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे हलके करण्यासाठी NCERT राबवणार नवी योजना
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा संघर्ष कोरोना महामारीमुळे आणि त्यानंतरच्या शिक्षणात आलेल्या व्यत्ययांमुळे वाढला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण … विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे हलके करण्यासाठी NCERT राबवणार नवी योजना आणखी वाचा The post विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे हलके करण्यासाठी NCERT राबवणार नवी योजना appeared first on Majha Paper .
मी गावभर हिंडतो, चार चार दिवस घराबाहेर असतो, पण...: शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील करंजकोप इथं एका शाळेच्या नुतन वास्तूचं उद्घाटन केलं.
उपकेंद्राच्या आराखड्यास मंजुरीची प्रतीक्षा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या इमारतीच्या बांधकामाचा आराखडा बांधकाम व विकास विभाग यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांच्या मंजुरीनंतरच मौजे शिवनई येथील आरक्षित जागेवर विद्यापीठाच्या उपकेंद्रांचे बांधकाम सुरू करता येणार आहे.
दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रांनी दिली ‘ही’ऑफर
नवी दिल्ली – सोशल मीडियावर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा प्रचंड सक्रिय असतात. त्यांची सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंवर करडी नजर … दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रांनी दिली ‘ही’ ऑफर आणखी वाचा The post दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रांनी दिली ‘ही’ ऑफर appeared first on Majha Paper .
चांदशी शिवारात शनिवारी रात्री सुरू असलेली हुक्का पार्टी पोलिसांनी उधळून लावली. नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या पथकाने रेस्टॉरंटमध्ये धाड टाकत हुक्का बनविणाऱ्यांसह सेवन करणाऱ्या २४ संशयितांना ताब्यात घेतले.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, भाज्यांचे दर कडाडले आहेत.
मी कुणाच्या मध्ये नसतो फक्त विकास कामांबद्दल मी बोलतो, असेही अजित पवार म्हणाले The post “सगळा महाराष्ट्र मला ३० वर्षे ओळखतो”; पडळकारांवरील हल्ल्यावरुन टीका करणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर appeared first on Loksatta .
या वक्तव्यावरून आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ माजला असून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. The post “राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा”; कालीचरण महाराजांच्या गांधींसंबंधी वक्तव्यावरून नवाब मलिकांचा संताप appeared first on Loksatta .
“ शाळा, महाविद्यालये सुरू ठेवायचे की नाही याचा निर्णय…” ; आदित्य ठाकरेंचं विधान
मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभावेळी माध्यमांशी साधला संवाद The post “ शाळा, महाविद्यालये सुरू ठेवायचे की नाही याचा निर्णय…” ; आदित्य ठाकरेंचं विधान appeared first on Loksatta .
महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर कालीचरण महाराजांकडून नथुरामचे कौतुक
रायपूर : कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत छत्तीसगडची राजधानी असलेल्या … महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर कालीचरण महाराजांकडून नथुरामचे कौतुक आणखी वाचा The post महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर कालीचरण महाराजांकडून नथुरामचे कौतुक appeared first on Majha Paper .
हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू
सिडकोतील हॉटेल एक्सलन्स इन येथे शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास २८ वर्षीय तरुणाचा हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या खड्ड्यात पडून जागीच मृत्यू झाला.
फडणवीसांनी भास्कर जाधवांना करुन दिली भुजबळांचा अपमान केल्याची आठवण The post “नितेश राणे चुकीचंच बोलले, आमचे सदस्य असले तरी…,” भास्कर जाधवांच्या मागणीनंतर विधानसभेत फडणवीसांचा संताप appeared first on Loksatta .
फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा विस्फोट; एका दिवसात आढळले सव्वा लाख बाधित
जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन जगातील अनेक देशांमध्ये … फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा विस्फोट; एका दिवसात आढळले सव्वा लाख बाधित आणखी वाचा The post फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा विस्फोट; एका दिवसात आढळले सव्वा लाख बाधित appeared first on Majha Paper .
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवनामध्ये प्रवेश करण्याआधी मलिक यांनी करोना परिस्थितीसंदर्भातील चर्चेबद्दल माहिती दिली The post “करोनाची तिसरी लाट ही…”; मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीतील चर्चेबद्दल नवाब मलिकांचा मोठा खुलासा appeared first on Loksatta .
सरकारने उत्तर प्रदेश निवडणुका काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा; उच्च न्यायालय
अलाहाबाद – देशातील ओमिक्रॉनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घालायला … सरकारने उत्तर प्रदेश निवडणुका काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा; उच्च न्यायालय आणखी वाचा The post सरकारने उत्तर प्रदेश निवडणुका काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा; उच्च न्यायालय appeared first on Majha Paper .
“लोकशाहीचे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”; तिसऱ्या दिवशी भाजपाचा आक्रमक पवित्रा
विधानभवनामध्ये प्रवेश करण्याआधीच भाजपाच्या दोन प्रमुख नेत्यांनी आज पक्षाची सभागृहामधील भूमिका काय असेल याची माहिती दिली The post “लोकशाहीचे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”; तिसऱ्या दिवशी भाजपाचा आक्रमक पवित्रा appeared first on Loksatta .
नयनरम्य दिव्यांनी उजळला कृष्णा नदीचा माई घाट पाणी पूजनाने झाली नदी उत्सवाची सांगता
सांगली : जलसंपदा विभागा मार्फत 17 ते 23 डिसेंबर या कालावधीत कृष्णा नदी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवांतर्गत … नयनरम्य दिव्यांनी उजळला कृष्णा नदीचा माई घाट पाणी पूजनाने झाली नदी उत्सवाची सांगता आणखी वाचा The post नयनरम्य दिव्यांनी उजळला कृष्णा नदीचा माई घाट पाणी पूजनाने झाली नदी उत्सवाची सांगता appeared first on Majha Paper .
Video: मराठीतून शेअर मार्केटचे धडे देणाऱ्या ६५ वर्षीय भाग्यश्री फाटक; गोष्ट ‘अ’सामान्य आजींची
भाग्यश्री फाटक यांनी वयाच्या ४० व्या वर्षी शेअर मार्केट शिकायला सुरुवात केली. The post Video: मराठीतून शेअर मार्केटचे धडे देणाऱ्या ६५ वर्षीय भाग्यश्री फाटक; गोष्ट ‘अ’सामान्य आजींची appeared first on Loksatta .
१४ जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना मिळाले अध्यक्ष
मुंबई : जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम वेगाने होण्यासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमधील अध्यक्षांच्या रिक्त जागांवर निवडश्रेणीतील अतिरिक्त … १४ जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना मिळाले अध्यक्ष आणखी वाचा The post १४ जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना मिळाले अध्यक्ष appeared first on Majha Paper .
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद; गेल्या आठ दिवसातील तिसरी हत्या असल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह The post पुणे: पैलवान गाडीत बसताच हल्लेखोरांचा अंदाधुंद गोळीबार, दुसऱ्या दरवाजाने पळून जाण्याचा प्रयत्न पण…; सीसीटीव्हीत कैद appeared first on Loksatta .
मुंबई : अष्टविनायक देवस्थानातील मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड व पाली या पाच देवस्थानांच्या विकासासाठी सर्वंकष कार्यवाही करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती … मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड व पाली येथील देवस्थान विकासासाठी सर्वंकष कार्यवाही करावी – डॉ. नीलम गोऱ्हे आणखी वाचा The post मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड व पाली येथील देवस्थान विकासासाठी सर्वंकष कार्यवाही करावी – डॉ. नीलम गोऱ्हे appeared first on Majha Paper .
शारीरिक 'पॉवर' वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाला कथित आयुर्वेदिक वैद्याने तब्बल सहा लाख रुपयांना चूना लावला. उपचाराच्या बहाण्याने घेतलेल्या अर्धनग्न फोटोंच्या सहाय्याने वृद्धाला ब्लॅकमेल करण्यात आले.
वाढता कोविड संसर्ग रोखण्यासाठी आज नवी नियमावली जाहीर होणार
मुंबई :- राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स … वाढता कोविड संसर्ग रोखण्यासाठी आज नवी नियमावली जाहीर होणार आणखी वाचा The post वाढता कोविड संसर्ग रोखण्यासाठी आज नवी नियमावली जाहीर होणार appeared first on Majha Paper .
कुरिअर आल्याचे सांगत घरात घुसून वृद्धेच्या गळ्याचा चाकू लावत तीन लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या लुटणाऱ्या संशयितास क्राइम ब्रँचने बेड्या ठोकल्यात.
“तुकाराम सुपेंवर ‘मविआ’ सरकारचा वरदहस्त असल्याशिवाय…” ; चंद्रकांत पाटील यांचा आरोप
“अधिकाऱ्यांना हाताशी धरून मविआ सरकार अनेक विभागात पैसे खात सुटलं आहे”, असंही म्हणाले आहेत. The post “तुकाराम सुपेंवर ‘मविआ’ सरकारचा वरदहस्त असल्याशिवाय…” ; चंद्रकांत पाटील यांचा आरोप appeared first on Loksatta .
सीबीआय, एनसीबी आणि ईडीची चिलखते घालून तुम्ही महाराष्ट्रात फिरत आहात अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. The post “खुद्द संजय राऊतांनी ५५ बॅंक घोटाळ्यात ५५ लाख रुपये परत केले”; राऊतांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया appeared first on Loksatta .
देशात गाढवांच्या संख्येत झपाट्याने घट
नवी दिल्ली : सामान्यपणे कुठल्याही बांधकामाच्या ठिकाणीकिंवा रस्त्यावर दिसून येणारे गाढव हा नामशेष होणा-या प्राण्यांच्या यादीत आहे, असे सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल. देशात गेल्या काही दिवसात गाढवांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रुक इंडियाने(बीआय) केलेल्या सर्व्हेतून ही माहिती उघड झाली आहे. देशभरातील गाढवांच्या संख्येत एकूण ६१.२३ टक्के इतकी घट झाल्याचे […] The post देशात गाढवांच्या संख्येत झपाट्याने घट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
McDonald’s च्या माजी CEO चे ‘त्या’अश्लील व्हिडीओबाबतचे धक्कादायक सत्य जगासमोर
१०५ दशलक्ष डॉलर्सची रक्कम मॅकडोनाल्ड्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह इस्टरब्रूक यांनी कंपनीला परत केली आहे. रोख आणि स्टॉक्स म्हणजेच … McDonald’s च्या माजी CEO चे ‘त्या’ अश्लील व्हिडीओबाबतचे धक्कादायक सत्य जगासमोर आणखी वाचा The post McDonald’s च्या माजी CEO चे ‘त्या’ अश्लील व्हिडीओबाबतचे धक्कादायक सत्य जगासमोर appeared first on Majha Paper .
अॅशेस कसोटी मालिका : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडचा उडवला २७५ धावांनी धुव्वा!
अॅडलेड – ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनपाठोपाठ अॅशेस मालिकेतील अॅडलेड कसोटीही आपल्या नावावर केली आहे. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा २७५ धावांच्या मोठ्या फरकाने … अॅशेस कसोटी मालिका : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडचा उडवला २७५ धावांनी धुव्वा! आणखी वाचा The post अॅशेस कसोटी मालिका : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडचा उडवला २७५ धावांनी धुव्वा! appeared first on Majha Paper .
मित्रानेच केला मित्राचा घात, चोरी नंतरच्या वादातून झालेला बेबनाव जीवावर बेतला
hingoli Crime News barwale college : २५ वर्षीय तौफिक खान खूनप्रकरणातील आरोपी सागर डुकरे याला चंदनझिरा पोलिसांनी सिंदखेड राजा येथून जेरबंद केले. मयत तौफीक आणि आरोपी सागर डुकरे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे कळते आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरपंच, उपसरपंचांचा संप?
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र सरकार आणि सरपंच परिषदेमधील वाद पेटण्याची शक्यता असून, गेल्या काही दिवसांपासून सरपंच परिषदेने महाराष्ट्र सरकारकडे आपल्या मागण्या मांडल्या होत्या. या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही तर ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. तर आता मागण्या मान्य केल्या नाहीत तर येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचे परिणाम सरकारला […] The post अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरपंच, उपसरपंचांचा संप? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
“मला फक्त ५० कोटी द्या, मी घरा-दारासकट…”, भाजपा आमदार सुरेश धस यांची जाहीर सभेत टोलेबाजी!
भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पाटोदामध्ये केलेलं एक विधान भलतंच चर्चेत आलं आहे. The post “मला फक्त ५० कोटी द्या, मी घरा-दारासकट…”, भाजपा आमदार सुरेश धस यांची जाहीर सभेत टोलेबाजी! appeared first on Loksatta .
“सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा…”
देवेंद्र फडणवीस यांचे विधान ; “आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी” असंही म्हणाले आहेत. The post “सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा…” appeared first on Loksatta .
ओमिक्रॉनच्या संकटामुळे गुगलने वर्क फ्रॉम होमच्या निर्णयाबाबत दिली महत्त्वाची माहिती
नवी दिल्ली – गुगलने जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे १० जानेवारी २०२२ पासून ऑफिस-टू-ऑफिस योजना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली … ओमिक्रॉनच्या संकटामुळे गुगलने वर्क फ्रॉम होमच्या निर्णयाबाबत दिली महत्त्वाची माहिती आणखी वाचा The post ओमिक्रॉनच्या संकटामुळे गुगलने वर्क फ्रॉम होमच्या निर्णयाबाबत दिली महत्त्वाची माहिती appeared first on Majha Paper .
ओमिक्रॉन प्रतिबंधक लस लवकरच बाजारात येईल; नोव्हाव्हॅक्सने दिले संकेत
नवी दिल्ली – जगावर ओढावलेले कोरोनाचे दुष्ट संकट दुर होत असतानाच आता कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. … ओमिक्रॉन प्रतिबंधक लस लवकरच बाजारात येईल; नोव्हाव्हॅक्सने दिले संकेत आणखी वाचा The post ओमिक्रॉन प्रतिबंधक लस लवकरच बाजारात येईल; नोव्हाव्हॅक्सने दिले संकेत appeared first on Majha Paper .
गुगलची ऑफिस-टू-ऑफिस योजना स्थगित
नवी दिल्ली : जगभरात झपाट्याने पसरणा-या कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे गुगलने १० जानेवारी २०२२ पासून ऑफिस-टू-ऑफिस योजना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. अल्फाबेट इंकची कंपनी गुगलने गुरुवारी सांगितले की, कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे जागतिक स्तरावर धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत, कंपनी सक्तीच्या लसीकरणाच्या नियमांनुसार काही काळासाठी वर्क फ्रॉम होम मोडवर काम करेल. गुगलने ऑगस्टमध्ये सांगितले होते […] The post गुगलची ऑफिस-टू-ऑफिस योजना स्थगित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गोडसे मुर्दाबाद बोलून तर दाखवा
नवी दिल्ली : भारत माता की जय म्हणून दाखवा म्हणणा-या भाजपा आमदार राम कदम यांना काँग्रेस नेता कन्हैय्या कुमारने स्टेजवरच ‘गोडसे मुर्दाबाद’ बोलण्याचे आव्हान दिले आणि यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली. न्यूज १८ च्या चौपाल या कार्यक्रमात सहभागी झालेले दोन्ही नेते मंचावर असतानाच चर्चेदरम्यान एकमेकांना आव्हान देऊ लागले. यावेळी कन्हैय्या कुमारने आव्हान पूर्ण केले, […] The post गोडसे मुर्दाबाद बोलून तर दाखवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस द्या
नवी दिल्ली : ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, भारतातील सर्वोच्च शास्त्रज्ञांनी देशातील ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस द्यावा, अशी शिफारस केली आहे. प्रमुख भारतीय जीनोम शास्त्रज्ञांनी ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना प्राधान्य देऊन कोरोना लसीच्या बूस्टर डोसची शिफारस केली आहे. भारतीय सार्स कोव्ह-२ जीनोमिक्स सिक्वेन्सिंग कन्सोर्टियम (आयएनएसएसीओजी) च्या साप्ताहिक अहवालामध्ये […] The post ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली – भारतातील सर्वोच्च शास्त्रज्ञांनी ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, देशातील ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर … देशातील प्रमुख शास्त्रज्ञांनी केंद्राकडे केली ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्याची शिफारस आणखी वाचा The post देशातील प्रमुख शास्त्रज्ञांनी केंद्राकडे केली ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्याची शिफारस appeared first on Majha Paper .
महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यात सुधारणा ; नो-पार्किंग ५०० तर ट्रिपल सीट १००० रु दंड
मुंबई - महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली असून आता राज्यभरातील विविध वाहतूक गुन्ह्यांसाठी दंडात वाढ करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत राज्याने दंडाच्या वाढीची अधिसूचना जारी केली आहे, जी १ डिसेंबरपासून राज्यात लागू झाले आहे. दंडाच्या वाढीमुळे लोकांना रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करण्यापासून परावृत्त होईल आणि ते सुरक्षितपणे वाहन चालवतील. यामुळे सुरक्षा तर सुधारेलच पण रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.दुचाकीवर हेल्मेटशिवाय प्रवास केल्यास ५०० रुपये दंडात बदल करण्यात आला आहे. आता पहिल्या वेळी उल्लंघनकेल्यास ५०० रुपयेच दंड असेल, परंतु दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास हा दंड ₹ १,५०० असेल. दुचाकीवरील ट्रिपल सीटसाठीचा दंड २०० रुपयांवरून थेट १००० रुपयांपर्यंत वाढवला आहे. आधी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी धोकादायक/बेपर्वा वाहन चालवल्याबद्दल ₹ १,००० दंड होता. पण आता त्यात सुधारणा करण्यात आली आहे आणि आता दुचाकीसाठी ₹ १,००० आणि इतर वाहनांसाठी ₹२,००० दंड आकारला जाईल.तर, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बो लण्याचा दंड ₹ २०० वरून ₹ ५०० करण्यात आला आहे. हॉर्न वाजवल्यास दंड ५०० रुपयांवरून १००० रुपये करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे, फॅन्सी नंबर प्लेटसाठी ₹ १,००० दंड होता, तर सुधारित दंड पहिल्या उल्लंघनासाठी ₹ ५००आणि त्यानंतरच्या उल्लंघनासाठी ₹१,५०० केला आहे. हायस्पीड ड्रायव्हिंगसाठी आता ५००० रुपये आणि परमिटशिवाय गाडी चालवल्यास १०,००० रुपये दंड आकारला जाईल. वाहनांची बेकायदेशीर पार्किंग ही एक मोठी समस्या आहे ज्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. आता नो-पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क करण्यासाठी ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. या वाढीव दंडामुळे लोक वाहतुकीचे नियम मोडण्यापासून परावृत्त होतील, असे वाहतूक विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी दंड वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, महाराष्ट्र सरकारने तेव्हा सुधारित दंड स्वीकारला नव्हता आणि दंड खूप जास्त असल्याचे सांगितले होते. त्या वेळी अनेक राज्यांनी सुधारित दंड लागू केला होता, तर काही राज्यांनी अंमलबजावणी केली नव्हती.
मिराज-२००० फायटर जेटचा नवाकोरा टायरच केला लंपास
लखनौ : सिनेमांमध्ये चोरीच्या अनेक कथा आपण पाहिल्या आहेत. पण लखनौमध्ये एक खरीखुरी बॉलिवुड स्टाईल चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आणि या चोरीमध्ये सोने-चांदी किंवा रोकड वगैरे चोरी झाले नसून थेट भारताच्या मिराज-२००० या फायटर जेटचा नवा कोरा टायरच चोरीला गेला आहे. विशेष म्हणजे ट्रॅफिक जामचा फायदा घेऊन चोरट्यांनी हा टायर लंपास केला असून […] The post मिराज-२००० फायटर जेटचा नवाकोरा टायरच केला लंपास appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे 10 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. मनसे अध्यक्ष राज … आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे 10 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आणखी वाचा The post आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे 10 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर appeared first on Majha Paper .
एसटी संपादरम्यान सेवा समाप्तीची कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नाही ?
मुंबई : एसटी महामंडळातील सूत्रांनी संपादरम्यान सेवा समाप्तीची कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नसल्याची माहिती दिली आहे. तसेच कामावर … एसटी संपादरम्यान सेवा समाप्तीची कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नाही ? आणखी वाचा The post एसटी संपादरम्यान सेवा समाप्तीची कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नाही ? appeared first on Majha Paper .
शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना
महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी खास समिती गठीत केली जाणार आहे
फुटबॉलपटू मेस्सीचा नव्या क्लबसोबत करार! वर्षाला मिळणार इतके कोटी
फुटबॉलपटू मेस्सीने बार्सिलोनाला अलविदा केल्यानंतर आता तो नव्या क्लबसोबत खेळणार आहे. तीन दिवसांपूर्वीच बार्सिलोनासोबतचा करार संपुष्टात आला आहे.
अखेर रिलीज झाले सोनू सूदचे नवे गाणे; सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री निधि अग्रवालच्या रोमॅण्टिक केमेस्ट्रीने भरलेले ‘साथ क्या निभाओगे’ हे गाणे अखेर रिलीज करण्यात आले … अखेर रिलीज झाले सोनू सूदचे नवे गाणे; सोशल मीडियावर घातला धुमाकूळ आणखी वाचा The post अखेर रिलीज झाले सोनू सूदचे नवे गाणे; सोशल मीडियावर घातला धुमाकूळ appeared first on Majha Paper .
“सिझेरियन डिलिव्हरी नॉर्मल आहे”; आई झाल्यानंतर उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत
उर्मिलाने नुकतंच एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली की सिझेरियन? हे खूप कमी लोकांना माहित असेल.
कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये एवढ्या लोकांनी खरेदी केली जमीन; केंद्र सरकारची माहिती
नवी दिल्ली – कलम ३७० जम्मू काश्मीरमधून हटवल्यानंतर जमीन खरेदीचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर तिथे देशभरातील कोणत्याही नागरिकांना जमीन खरेदी … कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये एवढ्या लोकांनी खरेदी केली जमीन; केंद्र सरकारची माहिती आणखी वाचा The post कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये एवढ्या लोकांनी खरेदी केली जमीन; केंद्र सरकारची माहिती appeared first on Majha Paper .
“आम्हाला संकटात सोडू नका..”; अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खानचे जागतिक नेत्यांना आवाहन
अफगाफिनीस्तानचा गोलंदाज राशिद खानने जगभरातल्या नेत्यांकडे मदतीसाठी विनंती केली आहे.
हॉटेलच्या वेळा वाढवण्याबाबत टास्क फोर्सशी चर्चा सुरू; लवकरच निर्णय होणार – अस्लम शेख
हॉटेल चालकांना देखील योग्य वेळी संधी दिली जाईल, असंही म्हणाले आहेत.
पीडितेवर कमी वेळ बलात्कार झाल्याचे म्हणत महिला न्यायाधीशांनीच कमी केली आरोपीची शिक्षा
स्वित्झर्लंड – जगभरातील अनेक देशांमध्ये बलात्काऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी नेहमीच केली जाते. पाकिस्तानच्या संसदेमध्ये देखील काही … पीडितेवर कमी वेळ बलात्कार झाल्याचे म्हणत महिला न्यायाधीशांनीच कमी केली आरोपीची शिक्षा आणखी वाचा The post पीडितेवर कमी वेळ बलात्कार झाल्याचे म्हणत महिला न्यायाधीशांनीच कमी केली आरोपीची शिक्षा appeared first on Majha Paper .
नीरज चोप्रासाठी केलेल्या ट्वीटमध्ये बिग बींनी केली ‘ही’ चूक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केलं होतं.
बालाजी तांबे भाजी मार्केटमध्ये पथारी टाकून विकायचे वस्तू!
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना पथारी टाकून केलेल्या व्यवसायाची देखील आठवण सांगितली होती.
केंद्राने ५० टक्के आरक्षणाची अट रद्द करावी – भुजबळ
राज्य सरकारची सह्याद्री अतीथीगृहात आज बैठक झाली
मुंबई – आज राज्यातील एक धक्कादायक घटना समोर आली असून दारूच्या बाटल्या मंत्रालयात सापडल्याचे वृत्त समोर आल्यामुळे, सर्वत्र जोरदार चर्चा … मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर जोरदार टीका आणखी वाचा The post मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर जोरदार टीका appeared first on Majha Paper .
मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदे दिसणार ‘कोण होणार करोडपती’मध्ये
कर्मवीर विशेष भागामध्ये ते हजेरी लावणार आहेत.
मारबर्ग व्हायरसने वाढवली जगाची चिंता, कोरोनापेक्षाही अधिक संसर्गजन्य; WHO ने दिला इशारा
नवी दिल्ली – एकीकडे जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच दुसरीकडे आता जगासमोर एक नवीन संकट उभे राहिले आहे. घातक अशा … मारबर्ग व्हायरसने वाढवली जगाची चिंता, कोरोनापेक्षाही अधिक संसर्गजन्य; WHO ने दिला इशारा आणखी वाचा The post मारबर्ग व्हायरसने वाढवली जगाची चिंता, कोरोनापेक्षाही अधिक संसर्गजन्य; WHO ने दिला इशारा appeared first on Majha Paper .
..आणि बालाजी तांबे मिश्किलपणे धिरूभाई अंबानींना म्हणाले, “तोपर्यंत तुमचे गुडघे राहिले तर बरं!”
धिरूभाई अंबानी देखील एकदा बालाजी तांबेंकडून उपचार करून घेण्यासाठी एमटीडीसीमधील त्यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते!
‘आमचा हा शेवटचा व्हिडीओ..’, जान्हवीची ती पोस्ट सध्या चर्चेत
जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
“…तेव्हा का नाही एनडीएतून बाहेर पडलात?”; भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांचा प्रश्न
खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले होते. याला भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
दहावीच्या गुणांच्या आधावरच 11 वीत प्रवेश द्या - न्यायालय
“आता कळले ठाकरे सरकारमधील काही मंत्री…”; नितेश राणेंनी साधला निशाणा!
मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याचा प्रकार समोर आल्यावरून केली आहे टीका; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.
आशियातील समुद्राची पातळी वेगाने वाढत असल्यामुळे मुंबईसह देशातील १२ शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका
नवी दिल्ली – आशिया खंडातील देशांना जागतिक हवामान बदलाबाबत आयपीसीसीने गंभीर इशारे दिले आहेत. समुद्राची पातळी तापमान वाढीमुळे वाढण्याचा इशारा … आशियातील समुद्राची पातळी वेगाने वाढत असल्यामुळे मुंबईसह देशातील १२ शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका आणखी वाचा The post आशियातील समुद्राची पातळी वेगाने वाढत असल्यामुळे मुंबईसह देशातील १२ शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका appeared first on Majha Paper .
अफगाणिस्तानमधील परिस्थिती हाताबाहेर… भारताने आपल्या नागरिकांना परत बोलावलं
तालिबानशी तीव्र लढाई दरम्यान भारताने आज आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान सोडण्यास सांगितले आहे