लेख –घोळ प्रवेशाचा, नाही विद्यार्थी हिताचा
>> सरकारने गत काही वर्षांपासून महानगरातील कनिष्ठ महाविद्यालयांपुरती मर्यादित असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यभर सुरू केली आहे. आरंभी प्रवेशासाठीचे वेळापत्रक राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले. वेळापत्रकाच्या पहिल्याच टप्प्यावर प्रक्रियेत अडथळे आल्याने प्रवेश प्रक्रिया सातत्याने लांबत गेली. दहावीचा निकाल जाहीर होऊन अडीच महिने लोटून गेल्यावरही अकरावी प्रवेशाचा घोळ संपण्याचे नाव घेत […]
जाऊ शब्दांच्या गावा –गाठ पडली ठका ठका !
>> भाषेतल्या एखाद्या शब्दाचं आपल्याला अगदीच विसंगत वाटेल अशा शब्दाशी नातं असतं. नातं पण कसं, तर अगदी वेगवेगळ्या संदर्भात वापरले जाणारे शब्द चक्क सख्खे भाऊ असावेत तसे. गाठभेटमधला ‘गाठ’, दोऱ्याची मारतात ती ‘गाठ’ आणि पुस्तक म्हणजे ‘ग्रंथ’ हे असेच भाऊबंद असलेले शब्द आहेत. तुम्हाला खरं वाटत नाही ना? मग थांबून सगळा लेख […]
मंगळूरनजीक परिवहनच्या बसने 6 जणांना चिरडले
चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटोरिक्षासह दोघांना धडक बेंगळूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसने सहा जणांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना मंगळूर जिल्ह्याच्या उळ्ळाल तालुक्यातील तलपाडी टोल गेटजवळ गुरुवारी दुपारी घडली. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. कासरगोडवरून मंगळूरला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रिव्हर्स येऊन रस्त्यालगत प्रवासी वाहनांची प्रतीक्षा करणाऱ्या [...]
संमतीने शरिरसंबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार देणे याला बलात्कार म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय गुजरातमधील सुरत सत्र न्यायालयाने दिला आहे. याच आधारे न्यायालयाने तीन वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणात आरोपी तरुणाची निर्दोष मुक्तता करीत त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. तीन वर्षे संमतीने लैंगिक संबंध ठेवल्यानंतर लग्न करण्यास नकार देणे हा बलात्कार नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षाच्या […]
PHOTO –पुढच्या वर्षी लवकर या…दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ असा गजर करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. दीड दिवसांच्या गणपतीचे गुरुवारी भक्तीभावाने विसर्जन करण्यात आलं. यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्तांना गहिवरून आलं. (फोटो – रुपेश जाधव)
अहिल्यानगरमध्ये 8 कोटीची सुपारी आणि तंबाखू जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
राहुरी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. या कारवाईत 8 कोटी 43 लाख रुपयांची गुटखा निर्मितीसाठी लागणारी सुपारी आणि तंबाखू जप्त करण्यात आले आहे. कर चुकवून व बनावट बिले तयार करून 13 ट्रकमधून अवैधरित्या या सुपारी आणि तंबाखूची वाहतूक सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत सर्व मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक […]
रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला, 14 जणांचा मृत्यू; 48 जण जखमी
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबतच नाही आहे. गेल्या चार वर्षांपासून दोन देशात सुरू असून कोणताही देश मागे हटण्यास तयार नाही. आता रशियाने युक्रेनची राजधानी कीवमधील युरोपियन युनियन प्रतिनिधी भवनावर हल्ला केला आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी झाले आहेत. युक्रेनच्या म्हणण्यानुसार रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान हा आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा हल्ला […]
रत्नागिरीत शिवसेनेची मोर्चे बांधणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना उपनेते माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील प्रभागांची […]
Chandrapur News –ट्रकची रिक्षाला जोरदार धडक, 4 जणांचा जागीच मृत्यू; 3 गंभीर जखमी
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या कापणगाव येथील महामार्गावर हा अपघात घडला. या अपघातात 3 जण गंभीर, तर 1 किरकोळ जखमी झाला आहे. गंभीर जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर किरकोळ जखमीला राजुरा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. […]
जिल्ह्यात 24 तासांमध्ये केवळ 62.8 मिली मिटर सरासरी पाऊस झाला. परंतु या पावसामुळे जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण शेत शिवाराचे मोठं नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील तब्बल 49 रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. या शिवाय अनेक ठिकाणी शेतरस्ते बंद झाले. अहमदपूर तालुक्यातील मौजे थोडगा या […]
श्री गजानन महाराजांच्या 115 व्या पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय सांगता
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या ११५ व्या पुण्यतिथी उत्सवाचा समारोप भक्तिमय वातावरणात झाला. श्री गजानन महाराज संस्थानतर्फे २४ ते २८ ऑगस्टदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत सकाळी काकडा आरती, भजन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री कीर्तन यांसारखे कार्यक्रम पार पडले. सप्ताहात ह.भ.प. सुरेश बुवा वाकडे, पुसद, ह.भ.प. […]
Kolhapur Thet Pipeline: थेट पाईपलाईन दमलीये मग जुनी कुठे गेली?, शहरात महिलांचे संतप्त चित्र
आम्हाला नियमित पाणी द्या, इतकीच मागणी शहरातील महिला–भगिनी करत आहेत By : संतोष पाटील कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना कार्यान्वित झाल्यापासून सलगपणे एक महिनाही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. 488 कोटी रुपयांची योजना शहरवासीयांच्या माथी मारली की काय? अशी वस्तूस्थिती आहे की, राजकारणामुळे ती केली जातेय? तेव्हा तुमचं प्रशासकीय धोरण आणि राजकारण गेलं चुलीत, [...]
हिंदुस्थानवर अण्वस्त्र डागा…; अमेरिकेत शाळेमध्ये गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने बंदुकीवर लिहिले
अमेरिकेत धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंदुस्थानवर अण्वस्त्र हल्ल्याची मागणी करत एका माथेफिरुने शाळेत गोळीबार केला. या गोळीबार दोन निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाला आहे. अमेरिकेतील मिनियापोलिसमधील एका चर्चमधील शाळेत ही घटना घडली. शाळेत गोळीबार केल्यानंतर आरोपीने पलायन केले. रॉबिन वेस्टमन असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अमेरिकेतील मिनियापोलिसमधील एका […]
रणसम्राट श्रीगणेशाची पुजारी व पञकार यांच्या हस्ते पुजा
तुळजापूर (प्रतिनिधी)- प्रवीण नरहरी कदम व यजमान नानासाहेब टोले यांच्या हस्ते रणसम्राट कबड्डी मंडळ श्री गणेश मूर्तीची आरती करण्यात आली. तुळजापूर शहरातील महाध्दार परिसरात असणाऱ्या रणसम्राट कबड्डी संघ गणेश मंडळाचा श्रीगणेशाची पुजा शिवभवानी प्रतिष्ठान अध्यक्ष प्रविण कदम तसेच नानासाहेब टोले व पञकार बांधव यांच्या शुभहस्ते करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी ‘ झाडे लावा, झाडे जगवा'हा संदेश देण्यासाठी पञकारांचा वृक्ष देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच गणेशभक्त उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गावर बंदी असूनही अवजड वाहने सुसाट; वाहतूक कोंडी वाढली, कारवाईची मागणी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी अवजड वाहनांना बंदी घातलेली असतानाही या आदेशाला धाब्यावर बसवून अनेक अवजड वाहने महामार्गावरून धावत आहेत. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मंगलमय वातावरणात गणपती बाप्पांचे आगमन, कोकणातील घरं गजबजली गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात येत असल्याने महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली […]
कष्ट आणि जिद्द असेल तर स्पर्धा परिक्षेत यश मिळते- पोलिस निरीक्षक दराडे
धाराशिव (प्रतिनिधी)- कष्ट आणि जिद्द असेल तर स्पर्धा परिक्षेत यश मिळते असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दराडे यांनी केले. दरवर्षीप्रमाणेच यंदाही “ तेरणाचा राजा “ गणपतीची थाटात स्थापना करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या हस्ते विधिवत स्थापना करून पूजा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शहर पोलीस स्टेशनचे पी.आय. दराडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दराडे म्हणाले की, पदवी शिक्षण क्रमातच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे आपले लक्ष केंद्रित केले तर एमपीएससी, यूपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षा सहज साध्य होऊ शकतात. अभियांत्रिकीचे विद्यार्थी मुळातच हुशार असल्याने कष्ट आणि जिद्द असेल तर ते सहज अशा परीक्षेला सामोरे जाऊ शकतात. यामुळे आपण चार वर्षे चांगल्या पद्धतीने अभियांत्रिकीचे शिक्षण घ्या व आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करा असा संदेश पोलीस इन्स्पेक्टर दराडे यांनी दिला. यावेळी बोलताना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉकल. विक्रमसिंह माने म्हणाले की या गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध तज्ज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन होते. तेरणेच्या राजाच्या स्थापनेच्या वेळी विभाग प्रमुख डॉ. डी डी दाते, डॉ. उषा वडणे, प्रा. शीतल पवार, प्रा. डी एच निंबाळकर, डॉ. राजश्री यादव, प्रा.वर्षा पाटील, प्रा.आरती शिंदे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोज होणाऱ्या आरतीचा आणि व्याख्यानाचा विद्यार्थ्यांनी आणि सर्वांनी लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले.
Latur News –जिल्ह्यातील 29 मंडळात अतिवृष्टी, मागील 24 तासांत सरासरी 62 मिलीमीटर पावसाची नोंद
लातूर जिल्ह्यात गणेशाच्या आगमनासोबतच पावसाचेही जोरदार आगमन झाले आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे भरभरून वाहत आहेत. जिल्ह्यातील २९ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तब्बल ३९ रस्ते बंद झाले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, शेतीला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. Latur News – मांजरा नदीचे पाणी पात्राबाहेर, नदीचे रौद्र रूप पाहून धडकी भरतेय […]
महापुरामुळे भुईमूग, सोयाबीन पिकाचे नुकसान
वाळवा / शरद माने : अतिवृष्टी व कृष्णानदीला आलेल्या महापुरामुळे वाळवा परिसरातील शेतात पाणी सान्नून सोयाबीन व भूईमूग पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. वाळवा तालुक्यातील नदीकाठच्या काही गावांमध्ये शासनाने पंचनामे केले. परंतू या भागातील पंचनामा करण्यात उशिर का केला जात [...]
मुरूम (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील मुरूम येथील नगर शिक्षण विकास मंडळाचे संस्थापक /मार्गदर्शक/आधारस्तंभ माजी राज्यमंत्री बसवराज माधवराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष बापूराव माधवराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन तथा संचालक शरण बसवराज पाटील, संस्थेचे सचिव व्यंकट जाधव गुरुजी व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूम येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी उल्हास घुरघुरे यांची निवड झाल्याबद्दल माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व स्टाफ च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. शोभा पटवारी मॅडम,प्रा.राजीव शाळू,प्रा.उमाकांत महामुनी, प्रा. नाकाडे सुधीर शेषराव, प्रा.कांबळे आण्णाराव बाबुराव,प्रा सोलंकर नारायण त्र्यंबक, प्रा रामपूरे सतिश नामदेव, प्रा सुर्यवंशी अजित सुर्यकांत, प्रा बंडगर बिभीषण दत्तात्रय, प्रा अंबर विश्वजीत चंद्रकात, प्रा राठोड दयानंद लक्ष्मण, प्रा.धर्माधिकारी राघवेंद्र शामाचार्य,श्री.,प्रा. गायकवाड अमोल मनोहर, प्रा.वाकडे रत्नदीप राजेंद्र, प्रा. जमादार सलीम गणी, प्रा.राठोड अजित मोतीराम, प्रा.उण्णद रेखा रमेश, प्रा. सांगळे दीपक उद्धव, प्रा.सरस्वती तपसाळे प्रा.माधुरी नरगिडे आदीसह सर्व शिक्षण शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे यासह इतर मागण्यांसाठी भर पावसात लाँग मार्च
धाराशिव (प्रतिनिधी)- ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 10 वर्षे सेवा झालेल्या आहेत. त्यांचे 100 टक्के समायोजन व प्रत्येक वर्षी 30 टक्यांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्राम विकास व नगर विकास विभाग तसेच वैद्यकिय शिक्षण व संशोधन विभागामध्ये समावेशन करण्यात यावे यासह इतर मागण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्यावतीने जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी या मागणीसाठी पडत्या पावसात गुरूवार दि. 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉग मार्च काढला होता. दि.19 ऑगस्टपासून बेमुदत संप आंदोलन सुरू आहे. आज दि.28 रोजीचा 10 वा दिवस आहे. मात्र, यावर शासनाने अद्यापही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून भर पावसात ओले चिंब होत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लाँग मार्च काढीत आर्त टाहो फोडला. जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर सर्व कर्मचारी आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून निघालेला लाँग मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धडकला. आंदोलकांनी विविध घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. तसेच या आंदोलनाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले. शासन निर्णय दि.14 मार्च 2024 रोजी निर्गमित झाल्यापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समावेशन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत शासन स्तरावर पात्र कर्मचाऱ्यांचे समावेशन होईपर्यत, त्यांना सर्व सेवा समायोजीत केलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करावेत. तसेच त्यांना सर्व नियमित शासकिय कर्मचाऱ्यांचे नियम व वेतन आयोगाच्या वेळोवेळी होणाऱ्या शिफारशीनुसार वेतन वाढ करावी किंवा समान काम समान वेतन लागू करावे. ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रिक्त जागे समायोजन होणार नाही अशा सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे अधिसंख्य पदे निर्माण करुन समावेशन करावे.आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामध्ये जीवन कुलकर्णी, किरण बारकुल, सतीश गिरी, किरण तानवडे, किशोर गवळी, अशोक चव्हाण, किशोर तांदळे, अमर सपकाळ, कलीम शेख, शर्मिला ठवरे, पठाण, रणखांब, सस्ते, गाढवे, संजय मुळे, रवींद्र यादव, विनोद मोरे, सुरेश पाटील, डॉ विक्रांत राठोड, गणेश चव्हाण, संतोष पोतदार, बाळासाहेब कोळेकर,विश्वजित जगदाळे, अमृत कुंभार आदींसह महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गणपती बाप्पा, बळीराजाला मदत देण्यासाठी सरकारला सु्बुद्धी दे- आमदार कैलास पाटील
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयामध्ये मागील काही दिवसापासुन अतिवृष्टी झाल्यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रावरील सोयाबीन, उडीद, मुग, तुर ही सर्वच पिके बाधीत झाली आहेत. तुळजापूर तालुका देखील याला अपवाद नाही. या नुकसानीची आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांसमवेत तुळजापूर तालुक्यातील शहापूर निलेगाव गुजनूर, वागदरी, नळदुर्ग, जळकोट, जळकोटवाडी येथे तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली. आज गणेशाच आगमण होत असल्याने विघ्नहर्ता गणेशाकडे आमदार पाटील यांनी सरकारला सु्बुद्धी देण्याची प्रार्थना केली. एवढं नुकसान होऊनही सरकारचा प्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत असेल तर शेतकऱ्यांनी करायच काय असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये सरासरी 257 मिमी पावसाची नोंद झाली असून त्यात नळदुर्ग महसुली मंडळामध्ये 316 मिमी, जळकोट 252 मिमी पाऊस पडून अतिवृष्टी झालेली आहे. शेतामध्ये पाणी साठुन राहिल्याने सोयाबीन, उडीद, मुग, तुर इत्यादी पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच फुलगळ झालेली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. सोयाबीन पिकावर मुळकुज, मानकुज आणि शेंगकरपा अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सोयाबीन जरी दिसायला हिरवेगार दिसत असले तरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. त्यामुळे सर्वच पिकांचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये म्हणून अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करावेत. एकाही शेतकऱ्यांचे नुकसान होऊन तो मदतीपासुन वंचित राहीला तर याची जबाबदारी सर्वस्वी या सरकारची व प्रशासनाची असणार आहे. त्यामुळे गणराया या सरकारच्या लोकांना व प्रशासनास बळीराजांच्या पाठीशी राहण्याची सु्बुद्धी दे अशी प्रार्थना आमदार पाटील यांनी केली आहे.
वाढदिवसानिमित्त 91 जणांचे रक्तदान
परंडा (प्रतिनिधी)- भाजपा तालुकाध्यक्ष तथा परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि वाकडी ग्राम पंचायत सदस्य अरविंद रगडे यांच्या वाढदिवसानिमित दि.20 ऑगस्ट रोजी राजमुद्रा प्रतिष्ठान, वाकडी यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते.त्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजन केले होते. रक्तदान शिबिरात 91 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन गणेश नाना बानगुडे यांनी केले या प्रसंगा महेश बरगले, नवनाथ सोनमाळी विशाल शिंदे, जयवंत पाटील,श्रीराम जगताप,परमेश्वर बानगुडे,रवी शिंदे,संतोष बानगुडे, राज रगडे ,अजित रगडे, शिवाजी रगडे, सुरज डोके, अशोक रगडे ,आबा सावंत,बालाजी लोंढे ,संभाजी डोके, दिपक रगडे, सौरभ रगडे, कृष्णा रगडे, गोविंद रगडे ,अमर शिंदे, शहाजी डोके, सुजित शिंदे, रणजीत रगडे, सुजित रगडे भैरवनाथ माळी ,परशुराम माळी,रोहित रगडे ,प्रभू बानगुडे ,राहुल लोंढे ,ज्ञानेश्वर रगडे ,अतुल रगडे व राजमुद्रा प्रतिष्ठान वाकडी चे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच सर्व रक्तदात्याचे राजमुद्रा प्रतिष्ठान वाकडी यांनी मनःपूर्वक आभारी मानले व संध्याकाळी वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करून राजमुद्रा प्रतिष्ठान वाकडी व मित्र परिवाराकडून अरविंद रगडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख रणजीत पाटील, भाजपा युवा नेते समरजितसिंह सुजितसिंह ठाकूर , कृषी उत्पन्न बाजार समिती परांडा सभापती जयकुमार जैन मालक, धनाजी गायकवाड ,अजित काकडे मुकुंद नाना चौबे, किरण कवठे ,जयंत सायकर, कुमार बापू सातपुते धनंजय जगताप ,अप्पासाहेब जगताप सर, चेअरमन रघुनाथ बानगुडे ,हनुमंत रगडे, ब्रह्मदेव लोंढे, रवींद्र अंधारे ,पांडूरंग सावंत, विनोद शिंदे ,संभाजी पाटील, उत्तम लोंढे, आप्पासाहेब बन, पिंटू बानगुडे ,लक्ष्मण रगडे ,नेताजी बानगुडे, आनंद सोनमळी, लक्ष्मण डोके, वैभव पाटील, यशवंत पाटील, ज्ञानेश्वर डोके ,संभाजी गोडगे जयवंत बानगुडे लक्ष्मण बानगुडे तानाजी बानगुडे, सौदागर फाटक ,राजाभाऊ फाटक, अनिल नरसाळे, अमोल बानगुडे, अतुल आदमाने, बापू सोनमाळी, औदुंबर नलवडे, वैभव शिंदे, प्रवीण रगडे ,सुदर्शन रगडे आदी उपस्थित होते.
धार्मिक संस्कारक्षम व राष्ट्रहित जपणारे शिक्षण द्यावे- संतोष पुदाले
नळदुर्ग (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या माध्यमातून बौध्दीक व्याखान मालेतून विद्यार्थ्यावर संस्कारक्षम शिक्षण देण्याचे कार्य गेल्या 33 वर्षापासून जपणाऱ्या अंजनी प्रशालेतून भाविष्यात ही संस्कारक्षम शिक्षणाबरोबर धार्मीक आणि राष्ट्रहितासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन शिवसेनेचे उभाठा गटाचे शहर प्रमुख संतोष पूदाले यांनी बोलताना केले. अंजनी प्रशाले मध्ये दि. 27 ऑगष्ट रोजी श्री गणरायाची स्थापना पत्रकार भगवंत सुरुवसे यांच्या हस्ते पूजन करुन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री पूदाले बोलत होते. यावेळी प्रमुख अथिती म्हणून संतोष पूदाले, पत्रकार तानाजी जाधव, लतीफ शेख, जहीर इनामदार, संस्थेचे अध्यक्षा सुभद्राताई मुळे, मुख्याध्यापिका विद्या ठोकळ आदी उपस्थीत होते. यावेळी तानाजी जाधव, भगवंत सुरवसे, सौ. सुभद्राताई मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका विदया ठोकळ यांनी केले. तर सुत्रसंचालन जितेंद्र मोरखंडीकर यांनी करुन आभार मानले. विविध ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना येथील दिशा नागरी सहकारी पथ संस्थेत ही श्री गणरायाच्या मुर्तीची डॉ. रामदास ढोकळे यांच्या हस्ते पूजन करुन स्थापना करण्यात आली. यावेळी बसवराज धरणे, भाजपाचे नेते सुशांत भूमकर, सुधीर हजारे, पदमाकर घोडके, धिमाजी घुगे, बंडू कसेकर, संजय विठठल जाधव, उमेश नाईक, संजय दशरथ जाधव, बॅकेचे कार्यकारी संचालक भास्कर तडवळकर, व्यवस्थापक उमेश जाधव, कर्मचारी राहूल जाधव, ओंकार महाबोले, महीला कर्मचारी उपस्थीत होते. तर जेष्ठ पत्रकार विलास येडगे, भाजपाचे नेते सुशांत भूमकर, उमेश नाईक, धिमाजी घुगे यांच्या हस्ते गणेश मुर्तीचे पूजन करुन स्थापना करण्यात आली. यावेळी पदमाकर घोडके, बंडू कसेकर, संजय विठठल जाधव, संजय दशरथ जाधव, अमर भाळे, माजी नगरसेवक निरंजन राठोड, पिंटू नळदुर्गकर, अक्षय भोई, उत्तम बनजगोळे, सुभाष समन, शिवाजी नाईक यांच्या सह कार्यकर्ते उपस्थीत होते.
आक्षेपार्ह देखावे उभारू नये- पोलीस अधीक्षक
धाराशिव (प्रतिनिधी)- दि.27.08.2025 रोजी ते दि. 06.09.2025 या काळात साजरा होणारा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात हजारोंच्या संखेने सार्वजनिक गणेश मंडळे मुर्ती स्थापना करुन सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. यातुन त्यांच्या नेतृत्व गुणांना वावही मिळतो. परंतु यावेळी काही प्रसंगी अति उत्साहाच्या भरात काही समाज विघातक आक्षेपार्ह देखावे बांधतात. त्यातून सामाजिक ऐक्य व शांतता यास बाधा होण्याची शक्यता असते. तरी सर्व सार्वजनिक मंडळांनी आक्षेपार्ह देखावे उभारु नये असे आवाहन धाराशिव पोलिस अधीक्षक शफकत आमना यांनी केले आहे. पुढे बोलताना आमना यांनी सार्वजनिक मंडळांनी आपली नोंदणी नजीकच्या पोलीस ठाण्यात करुन आवश्यक असल्यास ध्वनी परवानेही घ्यावेत. मिरवणुक प्रसंगी वहातुकीच्या नियमांचे पालन करावे. ध्वनी प्रदुषण नियंत्रण अधिनीयम तसेच ध्वनी प्रदुषण नियम याचे काटेकोरपणे पालन करावे. वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अगर हमरस्त्यावर मंडप उभारुन आमजनतेची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षीततेसाठी स्वतंत्र रांगा लाउन स्वयंसेवकांची नेमणुक करावी. असा आहे बंदोबस्त धाराशिव जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यलयाकडून पोलीस उप अधिक्षक 4 पोलीस निरीक्षक 19 सहाय्यक पोलीस निरीक्षक 40, पोलीस उप निरीक्षक 50, पोलीस अमंलदार 1600 एसआरपीएफ 01 प्लॉटून, 770 होमगार्ड असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आला आहे. गणेशोत्सव दरम्यान सर्व नागरीकांनी सतर्क रहावे, कोणी धार्मीक भावना दुखावनार नाहित किंवा सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा अफवा पसरवु नयेत. असे आवाहन पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी जनतेस केले आहे.
हजारो मराठा बांधव आंतरवाली मार्ग मुंबईकडे रवाना
तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासह परिसरातुन मराठा आरक्षण आंदोलनाना हजारो बांधव आंतरवाली मार्ग मुंबई कडे रवाना झाले. यावेळी गणपती बाप्पा मोरया! या जयघोषासोबत “आता कुठे जायचं? मुंबईला जायचं! हम सब जरांगे!“ अशा घोषणांनी तुळजापूर दणाणून गेला. एका बाजूला मराठा घराघरात श्रीगणेशाचे आगमनाची तयारी सुरू होती तर दुसऱ्या बाजूला घरातील पुरुष मंडळी मुंबईकडे आंदोलनासाठी निघण्याची लगबग दिसून आली. 1036 वाहनांतून मराठा बांधव मुंबईकडे रवाना पहाटेपासूनच अनेकांनी श्री तुळजाभवानी मातेचे राजेशहाजी महाध्दार समोरुन तसेच धाराशिव रस्त्यावरून देवीला हात जोडून व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून आंतरवलीसाठी प्रयाण केले. यामुळे तुळजापूरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बुधवार, दि. 27 ऑगस्ट रोजी श्रीगणेशाचे आगमन आणि त्याच दिवशी मराठा समाजाचे आंदोलन, या दोन घटनांनी तालुका अक्षरशः ढवळून निघाला. आंदोलनासाठी शहरासह ग्रामीण भागातून असंख्य मदतीचे हात पुढे आले. विशेष म्हणजे, नेहमी एकमेकांवर टीका करणारे सर्वच पक्षातील नेते या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना मदतीसाठी पुढे आले. मराठा सेवकांनी आवाहन केले होतेष“रोख रक्कम नको, पण तुमच्या गावातील, प्रभागातील मुंबईला जाणाऱ्या मराठ्यांना तुम्हीच आर्थिक मदत करा.“ त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागातुन मोठ्या संखेने आंदोलक काही आंतरवाली तुन काही विविध मार्गाने शिवनेरी कडे जुन्नर मार्ग रवाना झाले. तुळजापूर तालुक्यातील व्यापारासाठी बाहेरगावी असणाऱ्या व्यापारी व मेडीकल दुकानदारांनी यासाठी अर्थिक मदत केली. तर पेट्रोल पंप चालकांनी आंदोलनाच्या वाहनांना दरात सूट देत आपला सहभाग नोंदवला. तुळजापूर, धाराशिव महामार्ग भगव्या झेंड्यांनी सजला होता. हजारो गाड्या निघाल्याचे दृश्य पाहून संपूर्ण परिसर आंदोलनी रंगात रंगला. “श्रीगणेश उत्सव सणसुदीचे दिवस असताना मराठा बांधव शिधा घेऊन आरक्षणाच्या लढाईसाठी आंतरवाली व जुन्नर, मुंबई भगवी मिरवणूक काढत रवाना झाले.
तुळजापूर ते अक्कलकोट रस्त्यावर खड्डड्यांचे साम्राज्य !
तुळजापूर (प्रतिनिधी)- अक्कलकोट ते तुळजापूर या दोन तिर्थक्षेत्रांना जोडणारा तुळजापूर-मंगरुळ - अक्कलकोट या मार्गावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गावरील मंगरुळ पाटी ते नादुंरी पर्यंतच्या रस्त्यावरजागोजाग मोठमोठले पडलेले खड्डे प्रवाशांना मुत्युचा दारी नेणारे ठरणार आहे. सदरील रस्ता अपघातप्रवण बनला असून येथून ये जा करताना वाहनधारकांना विशेषता दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सदरील रस्ता तात्काळ दुरूस्त करावा अन्यथा संबधित ठेकेदारावर कारवाई करावी. अशी या रस्त्याची सातत्याने दुरुस्ती केली जात असल्याचे समजते. त्यामुळे हा रस्ता प्रवाशांन साठी जीवघेणा बनला असला तरी अधिकारी वर्गासाठी सोन्याची अंडी देणारी ठरल्याची चर्चा या मार्गावरील ग्रामस्थ व वाहन चालकामधुन चर्चिली जात आहे. सदरील रस्ता दुरुस्ती खर्चा बाबतीत माहीती मागितली असता अर्ज करा म्हणतात नंतर विविध कारणे सांगुन अधिकारी माहीती देण्यास टाळाटाळ करतात. तरी या रस्ताच्या पाच वर्षाचा दुरुस्त खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
गणपतीचा जयजयकार…एमआयडीसी हद्दपार! वाटदमध्ये सर्वत्र झळकले एमआयडीसी विरोधाचे फलक
एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार…वाटद एमआयडीसी हद्दपार म्हणत वाटद पंचक्रोशीतील घरादारावर एमआयडीसीच्या विरोधाचे फलक लागले आहेत. देवा गणराया आमच्या गावावर आलेले संकट कायमचे हद्दपार कर, असे साकडे गणपती बाप्पाकडे ग्रामस्थांनी घातले आहे. घरादारावरील फलक चर्चेचा विषय बनला असून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला आहे. वाटद एमआयडीसी विरोधात ग्रामस्थ आता पेटून उठले आहेत. घराघरात […]
Rain Alert –कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज
आठवडाभरापूर्वी धुमशान घालणारा पाऊस पुन्हा जोरदार बॅटिंग करण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी सकाळी मुंबईच्या अनेक भागांत जोरदार पाऊस पडला. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नवीन अलर्ट जारी केला आहे. चार दिवस म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मात्र कोकण आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणसह राज्याच्या […]
नांदेड जिल्ह्यात 17 मंडळात अतिवृष्टी; निझामसागर धरणाचे 29 दरवाजे उघडले, रेल्वे वाहतूकही विस्कळीत
नांदेड जिल्ह्याला बुधवारी रात्री ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. हवामान खात्याने वर्तवलेल्य अंदाजनुसार जिल्ह्याला मुसलधार पावसाने झोडपले आहे. बिलोली, मुखेड, कंधार, नायगाव या चार तालुक्यातील १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, अनेक ठिकाणी पुन्हा एकदा शेतात पाणी साचले आहे. निजामसागर धरणाचे सकाळी २४ गेट उघडल्याने धर्माबाद, बिलोली, नायगाव या तालुक्याला पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा […]
Modak Recipe –माव्यासारखे मऊ आणि हेल्दी मोदक बनवण्याची सोपी रेसिपी
बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजेच मोदक हे सर्वांच्या घरी बनवले जातात. चला तर मग जाणून घेऊया सोप्या पद्धतीने मावा न वापरता माव्यासारखे मऊ मोदक बनवण्याची रेसिपी. साहित्य 1/2 वाटी तांदळाचं पीठ 1 वाटी खोबऱ्याचा किस 1 वाटी गुळ मिक्स ड्रायफ्रुट्स 1 चमचा भाजलेले खसखस, 1 चमचा पांढरे तीळ तूप वेलची पावडर हळदीची पाने दूध चवीसाठी मीठ […]
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले शिक्षक कुटुंबीयांसह सुखरूप सापडले; नातेवाईकांना दिलासा
गुहागर तालुक्यात कार्यरत असलेले शिक्षक ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी व मुलासह गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर गुरुवारी सकाळी ते कुटुंबियांसह माण तालुक्यातील गोंदवले महाराज मठ परिसरात सुखरुप सापडले आहेत. चव्हाण कुटुंब दर्शनासाठी गोंदवले येथे आल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिकांनी त्यांना ओळखताच संबंधित अधिकाऱ्यांना व नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क […]
तीन दिवसात 775 टन डाळिंबाची आवक
आटपाडी / सूरज मुल्ला : सतरा वर्षापुर्वी सुरूवात झालेल्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळिंब सौदे बाजाराने सांगली, सातारा, सोलापुर, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादीत केला आहे. कर्नाटकातील शेतकरीही चांगल्या दरामुळे आटपाडी सौदे बाजारात डाळिंब विक्रीसाठी आणत आहेत. विशेष म्हणजे गत तीन दिवसात विक्रमी 775 टन डाळिंबाची आटपाडीत आवक झाली आहे. तत्कालीन दुष्काळी आणि [...]
ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ मराठी अभिनेते बाळ कर्वे यांचे गुरुवारी सकाळी विलेपार्ले येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. कर्वे यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. बाळ कर्वे यांची कन्या स्वाती कर्वे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. बाळ कर्वे यांनी नुकताच त्यांचा 95 वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर […]
धारूर तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वाण नदीला पूर आला असून धारूर-आसरडोह आणि धारूर-आडस मार्गावरील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. या पाण्याच्या प्रवाहात रात्री चार चाकी कार आणि रिक्षा वाहून गेल्याने दोघे जण बेपत्ता झाले होते. यातील एकाचा मृतदेह सापडला असून अद्याप एकजण बेपत्ता आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून तांदळवाडी धरण […]
लालबागच्या राजाची दानपेटी उघडली, पहिल्याच दिवशी अर्पण झाला डॉलर्सचा हार
गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला १० दिवसांचा गणेशोत्सव देशभर साजरा केला जात आहे. पण महाराष्ट्रात या उत्सवाची भव्यता पाहण्यासारखी आहे. मुंबई, पुणेसह राज्यातील सर्व भागात भाविकांनी संगीत, ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. घरे, निवासी संकुल आणि सार्वजनिक मंडपात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती मंडप “लालबागचा राजा” यावेळीही भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र […]
बीडच्या मराठा आंदोलकाचा जुन्नरमध्ये हृदयविकाराने मृत्यू
मराठा आरक्षण आणि इतर मागण्यासाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत. 29 ऑगस्टपासून ते आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहेत. यासाठी त्यांनी मुंबईकडे कूच केली असून त्यांच्यासोबत मराठा समाजाचे हजारो लोक आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागातून मराठा लोक मुंबईकडे मार्गस्थ झाले आहेत. याच दरम्यान एका मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. […]
Latur News –मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील 39 मार्गांवरील वाहतूक प्रभावित
लातूरमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे (२७ ऑगस्ट) रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढे यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुलावरून, रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने जिल्ह्यातील जवळपास ३९ रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहनांची वाहतूक तात्पूरती बंद करण्यात आली आहे. रस्ते अथवा पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही वाहनासह किंवा स्वतः पूल ओलांडण्याचा […]
टिटवाळा-आंबिवली दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
टिटवाळा-आंबिवली स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत इंजिन दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. कसारा ते कल्याणदरम्यान अप मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. कल्याण ते सीएसएमटी लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला असून, डाऊन मार्गावरील लोकल वाहतूकही 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. ऐन सणासुदीत मध्य […]
Latur News –मांजरा नदीचे पाणी पात्राबाहेर, नदीचे रौद्र रूप पाहून धडकी भरतेय
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे उजेड आणि परिसरातील शिवारात मांजरा नदीचे रौद्र रूप पाहण्यास मिळत आहे. नदीपात्राबाहेर पाणी शेत शिवारातून वाहात आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसुन येते आहे. सततच्या होणाऱ्या पावसाने मांजरा नदीने रौद्र रूप धारण केले आहे . नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले आहे. नदीकाठच्या शेतातील सोयाबीन, मूग पिकामधून पाणी वाहत आहे. सद्यस्थिती पाहता […]
Collector Office Kolhapur: महा-ई-सेवा केंद्राबाबत जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस
पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांमध्ये दोन केंद्रे देण्याची तरतूद होती कोल्हापूर : जिह्यातील महा–ई–सेवा केंद्रांची संख्या दुप्पट करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात केंद्रचालक संघटनेने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून 2 आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ही याचिका अॅड. धैर्यशील सुतार यांनी मंगळवारी न्यायमूर्ती [...]
Latur News –रेणापूर मध्यम प्रकल्पाची दोन दारं उघडली
रेणापूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन दारे उघडण्यात आली असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रेणापूर मध्यप्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज सकाळी ठीक 8.15 वाजता रेणापूर प्रकल्पाचे2 द्वार उघडण्यात आले आहेत. रेणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत एकूण 2 वक्र […]
चोरे : पावसामुळे या भागातील महत्त्वाचा वाघजाई पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, वाघजाई दऱ्यातील पूर्ण परिसर हिवरवळीने नटला आहे. चोरे गावच्या पश्चिम दक्षिण भागात तिन्ही बाजूला डोंगर असणाऱ्या ठिकाणी हा तलाव आहे. पन्नास वर्षांपूर्वी हा तलाव बांधण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून या तलावला गळती आहे. तरीही एकदा भरल्यानंतर दिवाळीपर्यंत यातील पाणी टिकते. जुलै-ऑगस्टच्या [...]
Kolhapur Thet Pipeline: काळम्मावाडी पंप दुरुस्तीसाठी पुण्याची यंत्रणा, अनेक भागांत पाणी नाहीच
गणेशोत्सवाची लगबग सुरु असताना पाण्यासाठी नागरिकांकडून टँकरची शोधाशोध कोल्हापूर :ऐन गणेशोत्सवामध्ये शहरवासियांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. काळम्मावाडी येथील पंप दुरुस्तीचे काम अद्याप ही सुरु आहे. त्यामुळे बुधवारीही अनेक भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. एकीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरु असताना दुसरीकडे मात्र पाण्यासाठी नागरिकांना टँकरची शोधाशोध करावी लागत आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमधुन विशेषत: महिला [...]
फलटणमध्ये नो पार्किंग झोन संकल्पनेचा बोजवारा
फलटण / किरण बोळे : फलटण शहरातील वाहतुकीला शिस्त लागणे गरजेचे असताना तसे प्रयत्न होत असताना दिसून येत नाहीत, त्याच बरोबर शहरात घोषित करण्यात आलेल्या ‘नो पार्किंग झोन’ या संकल्पनेचा पुरता बोजवारा उडाला असून याबाबत पोलीस व नगरपरिषद प्रशासनाने संयुक्तरित्या पाऊले उचलण्याची गरज प्रकर्षाने भासत असली तरी हे दोन्ही विभाग केवळ बोलघेवड्याची भूमिका बजावत असल्याच्या [...]
Kolhapur News: आवाज सोडतो, काचा फोडतो, मिरवणुकीत नाचवले फलक
लेसर किरणाच्या झोताने गल्लीबोळ आणि मुख्य रस्तेही अक्षरश: उजळून निघाले कोल्हापूर : गणेशोत्सव मिरवणुकीत साऊंड सिस्टीमचा दणका आणि लेसर किरणाचे झोत अजिबात चालू देणार नाही, हा पोलिसांचा इशारा बुधवारी राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत बहुतेक तरुण मंडळांनी गुंडाळून ठेवला आणि सारी राजारामपुरी हादरवून टाकणारा साऊंड सिस्टीमचा दणका सलग पाच तास सुरू राहिला. लेसर किरणाच्या झोताने गल्लीबोळ [...]
पावसाचाव्यत्यय, मात्रउत्साहाचेवातावरण: साहित्यखरेदीसाठीतुफानगर्दी पणजी : राज्यात गणेश चतुर्थी उत्सवाला प्रारंभ झाला असून पहाटेपासून अनेकांच्या घरात श्री गणेशाच्या पार्थिव पूजेला प्रारंभ झाला. राज्यात उत्साहाचे वातावरण असून पावसाने धुमाकूळ घातला असला तरीदेखील भक्तांमध्ये उत्साह संचारलेला आहे. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत या महापूजा चालतील. गोव्यातील युवा कलाकार घुमट आरती सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. ऐन गणेश चतुर्थीमध्ये मुसळधार [...]
गोव्यातील नागरिकांना मुख्यमंत्र्यांकडूनही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
पणजी : गोव्यात ‘चवथ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंयकारांच्या सर्वात प्रिय सणांपैकी एक असलेल्या गणेश चतुर्थीच्या शुभप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी लोकांना पर्यावरणपूरक आणि समृद्ध गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, गणेश चतुर्थी हा सर्वात महत्त्वाचा सण मोठ्या उत्साह आणि [...]
गोव्यातील नागरिकांना राज्यपालांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
पणजी : गोव्याचे राज्यपालपी. अशोक गजपती राजू यांनी गणेश चतुर्थीच्या शुभ प्रसंगी गोव्यातील जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्यासंदेशातराज्यपालम्हणतात, हापवित्रसणप्रत्येकघरातआनंद, सुसंवादआणिसमृद्धीघेऊनयेवो. श्रीगणेश, विघ्नहर्ता, मंगलमूर्तीहेज्ञानाचेआणिअडथळ्यांचेनिवारणकरणारेदैवतआहे. चतुर्थीच्यावेळीआपणगणरायाचेस्वागतकरतानासामूहिकप्रगती, कल्याणआणिआव्हानांवरमातकरण्यासाठीशक्तीमिळावी, यासाठीआपणत्यांचेआशीर्वादघेऊया. गोव्यात चवथीचा सण केवळ एका उत्सवापेक्षा अधिक आहे. तो आपल्या सांस्कृतिक वारशाचा आणि कौटुंबिक बंधाचा उत्सव आहे. माटोळीच्या प्रदर्शनांपासून ते पारंपरिक मिठाई व प्रार्थनेपर्यंत, तो पिढ्यान पिढ्या सर्वांना [...]
चीन आणि हिंदुस्थानसाठी वेगवेगळे नियम का? अमेरिकेच्या संसदीय समितीने ट्रम्प यांना घेरले
अमेरिकेने हिंदुस्थानवर लादलेला 50 टक्के टॅरिफ लागू झाला आहे. त्याचे जगभरात पडसाद उमटत आहेत. अमेरिकेचे टॅरिफ धोरण आणि हिंदुस्थानवर लादलेला अतिरिक्त कर यावरून ट्रम्प यांना जगभरातून इशारे देण्यात आले होते. मात्र, ट्रम्प यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता ट्रम्प यांना अमेरिकेतील संसदीय समितीनेच या मुद्द्यावर घेरले असून ट्रम्प यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. युक्रेन हे फक्त […]
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी विलास सतरकर यांची निवड
पणजी : डॉ. के. ब. हेडगेवारहायस्कूल कुजीरा बांबोळी गोवाचे मुख्याध्यापक विलास सतरकर यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सतरकर हे ज्येष्ठ शिक्षक असून डॉक्टर हेडगेवार शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गासाठी सुऊवातीपासून अनेक नवनवे उपक्रम राबवीत आहेत. तसेच संस्कारक्षम शिक्षण या शाळेतून गेली 35 वर्षे दिले जात आहे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले कार्य लक्षात घेऊन [...]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सहकुटुंब भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणेशाने सुबुद्धी दिली म्हणून दोन भाऊ एकत्र आले. त्यांना अशीच सुबुद्धी मिळत राहो, असे भाष्य केले. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे महाराष्ट्राचे […]
आजहीशक्यता, येलोअलर्टजारी पणजी : मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून यंदा गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संपूर्ण राज्याला पावसाने झोडपून काढले. परिणामी काही भागातील नद्यांच्या पाण्याची पातळी देखील वाढली. आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. गोव्यातील सर्वात मोठा सण गणेश चतुर्थीचा उत्सव असून राज्यात उत्साहाचे वातावरण असतानाच [...]
इस्लामपूरच्या डॉक्टरांची ‘सहनशक्तीचा देव : श्री गणेश’थीम
इस्लामपूर : इस्लामपूर येथील वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांचा गणेशोत्सव दरवर्षी काहीसा वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो. यंदा इंडियन मेडिकल असोसिएशन, इस्लामपूर आयोजित ‘अथर्वोत्सव २०२५’ ला विशेष स्वरूप प्राप्त झाले असून, यावर्षीची थीम आहे – ‘सहनशक्तीचा देव : श्री गणेश’. गणेश हे केवळ विघ्नहर्ता नव्हे, तर सहनशीलता, ज्ञान आणि भक्तीचे प्रतीक आहेत. जीवनातील अडथळ्यांना धैर्याने सामोरे जाण्याची [...]
Photo –ॠषिपंचमीनिमित्त 35 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या 133 व्या वर्षी गणेशोत्सवात ॠषिपंचमीनिमित्त 35 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण आहे. गुरुवारी पहाटे 6 वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 35 हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण केले. सर्व फोटो – चंद्रकांत पालकर, पुणे
Kolhapur water supply: आजपासुन शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा, कुठे, कसा होईल पुरवठा?
पाणीपुरवठा विभागाकडून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन By : दीपक जाधव कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील तीन पंपापैकी एक पंप नादुरूस्त झालेने शहरातील नागरीकांना पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे सदरचा पंप कार्यान्वित होईपर्यंत पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रावर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे ग्रामिण भागातील नागरीकांना [...]
नगरसेवक अपात्रता प्रकरणाची आज उच्च न्यायालयात सुनावणी
महापालिकेतमोठीराजकीयउलथापालथहोण्याचीशक्यता बेळगाव : नगरसेवक अपात्रता सुनावणी प्रकरणाची गुरुवार दि. 28 रोजी बेंगळूर उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. न्यायालयाने महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांना अपात्र ठरविल्यास महापालिकेत पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. गोवावेस येथील खाऊकट्ट्यात नगरसेवक म्हणून निवडून येण्यापूर्वी महापौर मंगेश [...]
शहरातीलप्रमुखमार्गांवरूनपथसंचलन बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जलद कृती दलाची एक तुकडी बेळगावात दाखल झाली असून या तुकडीतील जवान व पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन केले. मंगळवारी हे पथसंचलन झाले. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे. शांतता समितीची बैठक घेण्यात आली आहे. पोलीस [...]
अधिकाऱ्यांकडून जातीय सलोख्याचे दर्शन
जिल्हाधिकाऱ्यांकडूनगणेशमूर्तीचीप्रतिष्ठापना बेळगाव : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी भक्तीभावाने गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात भाग घेतला. स्वत:च श्रीमूर्ती नेऊन त्यांनी प्रतिष्ठापनाही केली. याचवेळी जिल्ह्यातील प्रत्येकाने बंधुभावाने व सलोख्याने रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. श्री विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्याचा निर्णय जाहीर करून जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशभक्तांची कौतुकाची थाप मिळविली होती. बुधवारी गणेशचतुर्थी कार्यक्रमात त्यांनी [...]
हेस्कॉम कर्मचाऱ्यांकडून गणेशोत्सवातही नागरिकांची सेवा
बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त प्रत्येक जण गणरायाच्या स्वागतामध्ये तल्लीन झाला होता. परंतु, नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी वीज यंत्रणांचे कर्मचारी कार्यरत होते. बुधवारी दिवसभरात अनेक ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर बदलण्यासह वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळांना वेळेत कनेक्शन देण्यासाठी लाईनमनची धावपळ सुरू होती. नोकरदार, तसेच व्यापारी, विक्रेते सुटी घेऊन गणेशचतुर्थीचा आनंद लुटत होते. घरोघरी गणरायांचे [...]
Aamchya Gavacha Ganpati 2025 : साके गावातील सार्वजनिक गणेशोत्सव झाला 45 वर्षांचा
तालुक्यात प्रथम साके गावात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला By : सागर लोहार व्हनाळी : कागल तालुक्यातील साके गाव. पूर्वी मागासलेले. पांढऱ्या पट्ट्यातील डोंगराळ भागातील गाव म्हणून परिचित होते. गावात पाणी योजना नव्हती, दळणवळणाचे प्रमुख साधन नसलेले साके पंचक्रोशीत मागास गाव म्हणून संबोधीत होते. याच गावात 1980 मध्ये म्हणजे जवळपास 45 वर्षापूर्वी तत्कालीन त्या मंडळाचे अध्यक्ष [...]
चेनस्नॅचिंग करणाऱ्या उत्तरप्रदेशमधील दोघा चोरट्यांना गदग पोलिसांकडून अटक
बेळगाव : चेनस्नॅचिंग प्रकरणी गदग पोलिसांनी गांधीनगर-कोल्हापूर येथील दोघा जणांना अटक केली आहे. ते मूळचे उत्तरप्रदेशमधील असले तरी सध्या कोल्हापुरात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांच्याजवळून सुमारे 6 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही जोडगोळी बेळगावातही येऊन गेल्याची माहिती मिळाली आहे. रवी रतनसिंग बावरा (वय 33), मोहम्मदशरीफ ऊर्फ मोहम्मदसाहिल सिद्दीकी (वय 25) दोघेही राहणार [...]
जिल्ह्यात वर्षभरात सहा बोगस डॉक्टरांवर कारवाई
सर्वाधिकगुलबर्गाजिल्ह्यात111 डॉक्टरांवरकारवाई: आरोग्यखात्याकडूनमार्गसूचीजारी बेळगाव : राज्यासह जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना त्यांच्याकडून रुग्णांवर उपचार केले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यात एकूण 1214 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे तर 2024-25 मध्ये बेळगाव जिल्ह्यात 6 बोगस डॉक्टरांवर आरोग्य खात्याने कारवाई केली आहे. [...]
अहमदपूर तालुक्यातील चोबळी नदीला पूर; मार्गावरील वाहतूक बंद
अहमदपूर तालुक्यातील चोबळी नदीला पूर आल्यामुळे वायगाव पाटी ते गादेवाडी हा रस्ता बंद झाला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमदपूर तालुक्यात दमदार पाऊस पडतो आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. चोबळी नदीला पूर आल्यामुळे वायगाव पाटी ते गादेवाडी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी […]
मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी येत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या आधी सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती, त्यानंतर पुन्हा सरकार आलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय संयमाने, सहानुभूतीने आणि शब्दाला जागून पूर्ण करावा. मुंबई ही मराठी माणसांची आहे. मराठी माणसांना मुंबईत येण्यापासून थांबवू नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. लोक जर कबुतरांसाठी […]
सातारा : विघ्नहर्ता, गजानना, गणपती बाप्पा, विनायका, मोरया म्हणत लाडक्या बाप्पांचे आगमन उत्साही वातावरणात सातारा शहरासह जिह्यात झाले. जिह्यात तब्बल 2 लाख 54 हजार 439 घरगुती गणपती, 7 हजार 800 गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिह्यातील 1700 गावांपैकी 542 गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली आहे. सातारा शहरात राजवाडा ते मोती चौक, [...]
Ganeshotsav 2025 Juna Budhwar Peth: टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, विधायक गणेशोत्सव
कोणाकडून वर्गणीची मागणी न करता घरोघरी जाऊन लोकांना आवाहन केले जाते By : गौतमी शिकलगार कोल्हापूर : सध्या भरमसाठ वर्गणी घेऊन गणेशोत्सव साजरा करणारी सार्वजनिक मंडळे आजूबाजूला दिसतात. परंतु समाजप्रबोधन देखावा, शून्य प्रदूषण आणि पर्यावरण संरक्षणाचा वसा घेतलेले जुना बुधवार पेठेतील डांगे गल्ली तरुण मंडळ हे याला अपवाद आहे. कोणाकडून वर्गणीची मागणी न करता घरोघरी [...]
फक्त भेंडी आणि कारल्याची भाजी नाही तर ‘या’भाज्याही मधुमेही रुग्णांसाठी आहेत खूप फायदेशीर
मधुमेही रुग्णांनी आपल्या आहाराकडे लक्ष देणं हे फार महत्त्वाचं आणि गरजेचं मानलं जातं. मधुमेही म्हटल्यावर फक्त कारलं खायचं असं अजिबात नाही. मधुमेही रुग्णांनी आहारामध्ये विविध भाज्यांचा समावेश करणं हे खूप गरजेचं आहे. मुख्य म्हणजे योग्य आहार घेतल्यास, मधुमेह हा कंट्रोल करता येऊ शकतो. योग्य आहार आणि मधुमेहावर मात करण्यासाठी लागणाऱ्या भाज्यांचा समावेश आहारात करणे हे […]
बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी; रहिमपूर परिसरात बिबट्याची दहशत
संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 70 वर्षीय महिलेचा चेहरा फाडला असून, हाताचा डावा अंगठा तुडला आहे. अरुणा रामनाथ शिंदे असे या महिलेचे नाव आहे. रहिमपूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पाठीमागील वस्तीत रामनाथ शिंदे यांचे घर आहे. घराजवळ गोठा आहे. गोठ्याच्या शेजारी ओढा आणि शेतजमीन आहे. मंगळवारी सायंकाळी अरुणा शिंदे यांनी कुटुंबीयांसह […]
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती देखण्या रत्नमहालात विराजमान
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन आणि त्यांच्या पत्नी जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते किशोरी यांचा गणेशाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’चे बाप्पा मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात ‘रत्नमहाला’त विराजमान […]
कोयना बॅकवॉटरवरून १०५ गावांत गणेशाचे जल्लोषात आगमन
सातारा : सातारा जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागात गणेशोत्सवाचा जल्लोष जलमार्गाने पोहोचला आहे. कोयना कांदाटी–सोळशी विभागातील तापोळा व कोयना बॅकवॉटर जलाशयातून तब्बल १०५ गावांमध्ये गणेशमूर्तींचे उत्साहात आगमन झाले. शिवसागर जलाशयाच्या दोन्ही तीरांवर वसलेल्या गावांमध्ये बोटींच्या साहाय्याने गणपती आणले गेले. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात संपूर्ण कोयना खोरं भक्तिभावाने न्हालं. स्थानिक सार्वजनिक गणेश मंडळे [...]
‘बालचमूंचा गणराया’ शहरात चर्चेचा विषय
बेळगाव : गणपती बाप्पा हा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आपलासा वाटतो. गणरायाविषयी असलेले प्रेम आणि भक्तीभावनेतून नानावाडी येथील काही शाळकरी विद्यार्थी मागील पाच वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत. विशेष म्हणजे ते स्वत:च गणेशमूर्ती तयार करून तिचे अकरा दिवस भक्तीभावे पूजन करतात. मंगळवारी रात्री या चिमुकल्यांनी वाजतगाजत मिरवणुकीने आपण तयार केलेला गणराया विराजमान केला आहे. शहरात [...]
सात-बारावरील नोंदी प्रलंबित ठेवल्यास आता भाऊसाहेबांना द्यावा लागणार जाब
महसूल विभागात सातबारा उताऱ्यावरील विविध प्रकारच्या नोंदी प्रलंबित राहिल्यास त्याची कारणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सनियंत्रण कक्षातून संपर्क साधला जाणार आहे. नोंदीच्या विलंबाची कारणे योग्य नसल्यास संबंधित तलाठी भाऊसाहेब, मंडल अधिकाऱ्याला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात येणार असून, त्यांना त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. ज्या तलाठी सर्कल अथवा संबंधित अधिकाऱ्यांकडून नोंदी प्रलंबित राहिल्यास त्यास नोंदीच्या विलंबासाठी […]
तालुक्यात गणरायाचे जल्लोषात स्वागत
टाळ, मृदंग, बहुतांशीठिकाणीढोल, ताशासहपारंपरिकवाद्यांच्यागजरातबाप्पांचेआगमन वार्ताहर /किणये विघ्नहर्त्या गणरायाचे तालुक्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. बुधवारी सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी लगबग दिसून आली. मूर्ती आणताना भक्तांमध्ये उत्साह दिसून आला. तालुक्यात सर्वत्र एक नवचैतन्य निर्माण झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष करत मूर्ती आणताना भक्त दिसत होते. फटाक्यांची आतषबाजी करत, पारंपरिक व ढोल ताशांच्या गजरात [...]
येळळूरमध्ये उत्साहात गणरायाचे आगमन
वार्ताहर/येळळूर येळळूरमध्ये मोठ्या उत्साहात आणि सवाद्य घरगुती गणपतीचे आगमन झाले.सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत गणरायाच्या आगमनाची धामधूम सुरू होती. घरोघरी आगमनाच्या आधीपासूनच लोकानी उत्साहाने मकर सजावट करण्यास सुरुवात करून गणराच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. यामध्ये महिला वर्गही मागे नव्हता. त्यांच्या उत्साहालाही उधान आल होते. पावसाच्या रिमझिमासोबत फटाक्यांचा आणि सुतळी बॉम्बच्या आवाजात व वारंपरिक [...]
कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड, यमनापूरमध्ये श्रींचे स्वागत
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक कंग्राळी बुद्रुक, यमनापूर, गौंडवाड परिसरामध्ये बुधवारी बँड ताशाच्या निनादात, फटाक्याच्या आतषबाजीमध्ये भक्तिपूर्ण व मोठ्या उत्साही वातावरणात घरोघरी गणरायांचे आगमन झाले. बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासूनच परिसरात भाविक घरगुती गणपती आणायला सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत होते. सकाळी 8 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत गणपती आणत होते. यामध्ये कुणी डोक्यावरुन, दुचाकी, रिक्षा, ट्रॅक्टरद्वारे गणपती मूर्ती आणत [...]
पूर्व भागात स्वागतासाठी टाळ मृदंगाचा गजर गणरायाचे आगमन
वार्ताहर/सांबरा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये टाळ मृदंगाच्या गजरात व गणपती बाप्पाच्या जयघोषात लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मारिहाळ, करडीगुद्दी, सुळेभावी, कणबर्गी, कलखांब, मुचंडी, अष्टे, चंदगड खनगाव आदी गावामध्ये सकाळपासूनच गणेश भक्तांची घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी लगबग सुरू होती. पारंपरिक वाद्ये व फटाक्यांच्या गजरात घरगुती [...]
आठ महिन्यांच्या चिमुकल्यावर लेझर शस्त्रक्रिया; मूत्रमार्गातील अडथळ्यावर ससूनमध्ये यशस्वी उपचार
मूत्रमार्गात पडद्याचा अडथळा (पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह फलग्युरेशन) असल्याने मूत्रपिंडाची गंभीर समस्या उद्भवलेल्या आठ महिन्यांच्या चिमुकल्यावर ससून रुग्णालयात लेझरद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती स्थिर आहे. पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉ ल्व्ह हा जन्मदोष फक्त मुलांमध्ये दिसून येणारी समस्या आहे. पाच हजारांतील एका मुलात हा जन्मदोष आढळून येत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. गर्भाशयात असताना या चिमुकल्याला […]
कॉलेज रोडवरील धोकादायक गटारीभोवती बांबू
बेळगाव : मुसळधार पावसामुळे गटारीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने कॉलेज रोडवरील गटार फोडण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सदर गटारीची दुऊस्ती करण्यात आली नसल्याने पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात येताच समाजसेवक अवधूत तुडवेकर यानी सदर गटारीवर बांबू बांधले आहेत. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात [...]
द्विदंती, द्विभूजी गणेश दर्शनासाठी गर्दी
कारवार : गणेशोत्सवाचे औचित्य साधून होन्नावर तालुक्यातील इडगुंजी येथील धार्मिक व पुरातन, प्रसिद्ध जगातील एकमेव द्विभूजी आणि द्विदंती गणपतीच्या दर्शनासाठी बुधवारी भाविकांचा महापूर लोटला होता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने इडगुंजी येथील विनायक मंदिराची अतिशय आकर्षक सजावट केली होती. श्रींच्या दर्शनासाठी बुधवारी पहाटे 4 पासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. इडगुंजी परिसरातील शेतकरी बांधवांकडून आपल्या शेतातील फुलं, फळफळावर आणून [...]
उचगावातील तेरसे दाम्पत्य खरोखरच महान
बाळकृष्णतेरसेयांच्यावाढदिवसानिमित्तप्रा. विनोदगायकवाडयांचेमनोगत वार्ताहर/उचगाव उचगावचे गौरवस्थान, अलौकिक कर्तृत्व, गोरगरिबांचे कैवारी आणि सर्वसामान्यांच्या मनातला राजा माणूस बाळकृष्ण खाचो तेरसे आणि त्यांना सदोदित कौटुंबिक आणि राजकीय साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी मथुरा या गावच्या विकासासाठीएकत्रपणे झटणारे, सदोदित गावचा विकास हेच ध्येय ठेवणारे दाम्पत्य खरोखरच महान आहे. उचगावचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी सुवर्णक्षरांनी त्यांचे नाव कोरले जाईल असे मनोगत [...]
दहा दिवस दारूबंदी आदेशाला स्थगिती
शहरातील मध्यवर्ती म्हणजेच खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या संपूर्ण गणेशोत्सव काळात दारू व वाईन दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश पारित केले होते. मात्र, या निवडक दारूबंदीविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करत उच्च न्यायालयाने हा आदेश फेटाळत स्थगिती दिली आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागातील दुकाने […]
बुद्धिबळ स्पर्धेत अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
खानापूर : खानापूर ताराराणी हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. शाळेचे विद्यार्थी स्वप्नील गावकर, सानिका कोवाडकर, सानिका गावकर, मनुजा गावकर व संजना पाटील या पाच विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धेत यश मिळविल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अबनाळी शाळेतील गावचे विद्यार्थी गेली दहा वर्षे सतत जिल्हा तसेच [...]
मुख्य न्यायमूर्ती आराधे, न्या. पांचोली यांची अखेर सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विपुल पांचोली यांची अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायवृंदाने (कॉ लेजियम) बढतीची शिफारस केल्यानंतर दोन दिवसांनी केंद्र ससकारने ही नियुक्ती आज जाहीर केली. या नियुक्तीची माहिती केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून दिली आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा […]
विवाह सोहळ्यात डामडोल नको, साधेपणा हवा ! मराठा वधू-वर मेळाव्यात समाजाचा निर्णय
मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठा वधू-वर परिचय मेळाव्यात सोलापूर शहर-जिल्ह्यातील वधू-वर आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. तब्बल 400 वधू-वरांची उपस्थिती मेळाव्यास होती. आई-वडीलांनी आपल्या पाल्यांचा विवाह करताना विवाह सोहळ्याचा डामडौल न करता साधेपणाने विवाह करावा, असा सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. आदित्यनगर सांस्कृतिक भवन येथे मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी पुणे […]
ट्रम्पचा टॅरिफ लागू अन् शेअर मार्केट कोसळले! सेन्सेक्स 600 तर निफ्टी 200 अकांनी घसरला
अमेरिकेने हिंदुस्थानवर 50% टॅरिफ लादल्यानंतर मंगळवारी शेअर बाजारात झालेली तीव्र घसरण गुरुवारीही सुरूच राहिली आणि सेन्सेक्स-निफ्टी उघडताच कोसळला. मुंबई शए्र बजाराचा निर्देशांक सेन्सेक्स बाजार सुरू होताच 600 अंकांनी घसरला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 200 अंकांनी घसरला. शेअर बाजार गुरुवारी सुरू होताच अमेरिकेने हिंदुस्थानवर लादलेल्या ५०% टॅरिफचा परिणाम दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मोठ्या […]
‘खुशी पार्क वन’चे कंत्राटदार, अभियंत्यांवर गुन्हा दाखल करा; शिवसेनेचे मिरज शहर पोलिसांना निवेदन
मिरजेच्या किल्ला भागातील ‘खुशी पार्क वन’ या सदनिकेचे बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनेस या इमारतीचे कंत्राटदार, अभियंते आणि संबंधितांना दोषी धरून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा व कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंह राजपूत यांनी केली आहे. मिरज शहरातील किल्ला भाग येथे सुरू असलेल्या ‘खुशी पार्क वन’ या अपार्टमेंटचे बांधकाम […]
जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी बिहारमध्ये घुसले, पोलीस मुख्यालयाकडून हाय अलर्ट जारी
जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी बिहारमध्ये घुसल्याची बातमी आहे. याबाबत गुरुवारी (२८ ऑगस्ट) बिहार पोलिस मुख्यालयाने हाय अलर्ट जारी केला होता. दहशतवाद्यांच्या प्रवेशाची बातमी मिळताच पोलिस मुख्यालय तसेच वरिष्ठ अधिकारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हे तिघे नेपाळमार्गे बिहारमध्ये दाखल झाले आहेत. हे तिघेही पाकिस्तानी असून, हसनैन अली हा रावळपिंडीचा रहिवासी आहे. आदिल हुसेन हा उमरकोटचा […]
गौराईंच्या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली
आगमनानंतर वेध लागतात गौरीच्या आगमनाचे ! शनिवारी (29 रोजी) गौरीचे आगमन होणार असून, तीन दिवसांच्या या सणानिमित्त घरोघरी तयारी करण्यात आली आहे. विविध साहित्याने बाजारपेठ फुलली आहे. बाजारपेठांमध्ये गौरींचे मुखवटे, विविध प्रकारचे दागिने, साड्या आणि सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने महिलांची खरेदीसाठी गदीं बघायला मिळते आहे. विशेषतः गणेशोत्सवानंतर लगेच येणाऱ्या गौरी तथा महालक्ष्मींच्या सणासाठी घराघरात […]
अश्विनची आयपीएलमधून निवृत्ती, आता परदेशी लीगमध्ये खेळणार
हिंदुस्थानी संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्याने ही माहिती दिली. अश्विनच्या निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये एका मोठ्या पर्वाचा शेवट झाला असून, आता तो परदेशी लीगमध्ये आपली जादू दाखवणार आहे. अश्विनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘म्हणतात ना प्रत्येक शेवट ही एका नव्या सुरुवातीची नांदी असते. आज […]
शहाळ्यातील मलई फक्त खाण्यासाठी नाही तर इतर अनेक कारणांसाठी आहे उपयुक्त, वाचा
शहाळ्यातील पाणी पिऊन झाल्यानंतर आपण लगेच मलई खातो. परंतु ही मलई खाण्यासोबतच आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप उपयोगी मानली जाते. सुरकुत्या, मुरुमे आणि त्वचेची होणारी जळजळ यासारख्या समस्यांवर हा एक सोपा आणि नैसर्गिक उपचार आहे. घरगुती पॅक आणि स्क्रब म्हणून याचा वापर करून निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवता येते. त्वचेसाठी शहाळ्याची मलई खास का आहे? कोरडेपणा, […]