Murlidhar Mohol: प्रभाग ३ भाजपचाच होणार! केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास
प्रभात वृत्तसेवा वाघोली – प्रभाग क्रमांक 3 (विमाननगर-लोहगाव-वाघोली) हा आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच होणार, असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत सहभागी होत समारोप सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक, प्रदीप कंद यांच्यासह […] The post Murlidhar Mohol: प्रभाग ३ भाजपचाच होणार! केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास appeared first on Dainik Prabhat .
Wagholi Accident: वाघोलीत डंपरचा कहर! चाकाखाली सापडून दुचाकीवरील महिलेचा मृत्यू
प्रभात वृत्तसेवा वाघोली – सिग्नल सुटल्यानंतर डंपरची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील महिला डंपरच्या चाकाखाली सापडून महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 6) दुपारी एकच्या सुमारास आव्हाळवाडी फाटा चौक येथे घडली. याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिभा अरुण नोनंदकर (रा. दिघी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे याप्रकरणी महिलेचे […] The post Wagholi Accident: वाघोलीत डंपरचा कहर! चाकाखाली सापडून दुचाकीवरील महिलेचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
Rajgurunagar News: कृषी योजनांचा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचवा –आमदार बाबाजी काळे यांचे आवाहन
प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – कृषी विभागाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट शेतकर्यांपर्यंत पोहोचवावा, तसेच शेतकर्यांनीही या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केले.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत लाभार्थी शेतकर्यांच्या वारसांना धनादेश वाटप कार्यक्रम आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास […] The post Rajgurunagar News: कृषी योजनांचा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचवा – आमदार बाबाजी काळे यांचे आवाहन appeared first on Dainik Prabhat .
Nira News: आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी प्रशासन सज्ज; नीरा येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
प्रभात वृत्तसेवा नीरा – पुणे जिल्ह्यात जानेवारीत होणारी आंतरराष्ट्रीय सायकल शर्यत ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार आहे. ही शर्यत किमान ४० देशांमध्ये थेट प्रक्षेपित होणार असल्याने सासवड आणि परिसरातील निसर्गरम्य सौंदर्य जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. स्पर्धेमुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, […] The post Nira News: आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी प्रशासन सज्ज; नीरा येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा मंचर – श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर विकास कामांसाठी शुक्रवार, दि.९ पासून पुढील तीन महिने मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.या निर्णयाचा थेट परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर झाला असून एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. भाविकांची संख्या कमी झाल्याने एसटी महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. […] The post Manchar News: भीमाशंकरचे दरवाजे बंद होताच एसटीचे चाक रुतले! प्रवासी संख्या निम्म्यावर, महामंडळाचे मोठे नुकसान appeared first on Dainik Prabhat .
Manchar News: समाजातील नकारात्मकता दूर करण्यासाठी धार्मिक कथांची गरज –दिलीप वळसे पाटील
प्रभात वृत्तसेवा मंचर – गेल्या काही दिवसात समाजामध्ये नकारात्मकता येताना दिसत असून रामायण,महाभारत भागवत कथा यांच्या माध्यमातून ही नकारात्मकता दूर करता येते.जीवनाला एक नवी दिशा मिळवून देण्याचे काम धार्मिक ग्रंथ, कथा करत असतात.असे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गौरवप्रीत्यर्थ सोहळ्यानिमित्त मंचर मार्केटयार्ड येथे भव्य श्रीमद् […] The post Manchar News: समाजातील नकारात्मकता दूर करण्यासाठी धार्मिक कथांची गरज – दिलीप वळसे पाटील appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: विकासनगर–किवळे भागात भाजप पॅनलचा झंझावात
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप–आरपीआय युतीने विकासनगर–किवळे परिसरात प्रचाराचा वेग वाढवला असून, भाजप पॅनलचा झंझावात पाहायला मिळत आहे. नियोजनबद्ध प्रचार, संघटित कार्यकर्त्यांची ताकद आणि विकासकेंद्री मुद्द्यांमुळे युतीचा प्रचार प्रभावी ठरत आहे.घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत उमेदवार विकासाचा विश्वास व्यक्त करत आहेत. भाजप–आरपीआय युतीचे अधिकृत उमेदवार […] The post PCMC Election: विकासनगर–किवळे भागात भाजप पॅनलचा झंझावात appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: प्रभाग २६ मध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती –रविराज काळे
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २६ मध्ये सर्वच उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर प्रचाराची आणि पैशांचीही ताकद लावलेली दिसत आहे. त्यामुळे ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली असल्याचे मत आम आदमी पक्षाचे उमेदवार रविराज काळे यांनी प्रचारा दरम्यान व्यक्त केले.पिंपळेनिलख, विशाल नगर आणि कस्पटे वस्ती या परिसरातील नागरिकांचे स्पष्ट मत आहे की, आम्हाला […] The post PCMC Election: प्रभाग २६ मध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती – रविराज काळे appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: प्रभाग १५ मध्ये भाजपाच्या प्रचार फेरीस नागरिकांचा प्रतिसाद
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग १५ मध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार शैलजा मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ आणि अमित गावडे यांनी प्रभागात फेरी काढून मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या सोबत माजी महापौर आर. एस. कुमार, माजी नगरसेविका वृषाली मोरे, सलीम भाई शिकलगार, नरेंद्र येरकर, सुहास करडे, मिलिंद कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, राजू कुलकर्णी, कौस्तुभ घोडके, रितेश बंडगर, विजय […] The post PCMC Election: प्रभाग १५ मध्ये भाजपाच्या प्रचार फेरीस नागरिकांचा प्रतिसाद appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: भाजपचे उमेदवार सुरेश भोईर मैदानात; तालेरा रुग्णालय ते मोफत आरोग्य सेवा
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ (ड) मधून भाजपचे उमेदवार सुरेश भोईर यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात दमदार एन्ट्री घेतली आहे. त्यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. मागील महापालिका निवडणुकीत शहरातून सर्वाधिक मतांनी विजय मिळवणाऱ्या भोईर यांना यंदाही विक्रमी मतांनी निवडून आणले जाईल, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. सुरेश भोईर […] The post PCMC Election: भाजपचे उमेदवार सुरेश भोईर मैदानात; तालेरा रुग्णालय ते मोफत आरोग्य सेवा appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: स्वच्छ, सुंदर पिंपरीसाठी राष्ट्रवादीला मतदान करा –डब्बू आसवानी
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – स्वच्छ व सुंदर पिंपरीसाठी प्रभाग क्रमांक २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू आसवानी यांनी केले. पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे, निकिता कदम यांच्या प्रचारार्थ पिंपरी कॅम्पातील सी ब्लॉक, शनी मंदिर, वैष्णव देवी परिसर या […] The post PCMC Election: स्वच्छ, सुंदर पिंपरीसाठी राष्ट्रवादीला मतदान करा – डब्बू आसवानी appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादीचा मोठा निर्धार; भाऊसाहेब भोईर यांची ‘मॉडेल वॉर्ड’ची घोषणा
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ अंतर्गत वाल्हेकरवाडी, प्रेमलोक पार्क व चिंचवडेनगर परिसरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब भोईर, शेखर चिंचवडे, मनीषा आरसूळ, शोभा वाल्हेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक नक्षत्रम एन. […] The post PCMC Election: प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादीचा मोठा निर्धार; भाऊसाहेब भोईर यांची ‘मॉडेल वॉर्ड’ची घोषणा appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: १६ जानेवारीला ‘या’८ ठिकाणी होणार पिंपरी-चिंचवडची मतमोजणी; पाहा संपूर्ण यादी
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण ३२ प्रभागांसाठी प्रत्येक ४ निवडणूक प्रभागांमागे १ याप्रमाणे एकूण ८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाअंतर्गत स्ट्राँग रूम व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. शहरात आठ ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. […] The post PCMC Election: १६ जानेवारीला ‘या’ ८ ठिकाणी होणार पिंपरी-चिंचवडची मतमोजणी; पाहा संपूर्ण यादी appeared first on Dainik Prabhat .
PCMC Election: मतदार ओळखपत्र नाही? चिंता सोडा,मतदान करण्यासाठी ‘ही’१२ कागदपत्रे सोबत ठेवा
प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर मतदानासाठी गेल्यानंतर मतदार ओळखपत्र दाखवल्यानंतर मतदान करता येईल. जर एखाद्या पात्र मतदाराकडे मतदार ओळखपत्र नसल्यास त्या व्यक्तीला राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निश्चित केलेल्या अन्य १२ प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येईल, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागातून देण्यात आली. […] The post PCMC Election: मतदार ओळखपत्र नाही? चिंता सोडा,मतदान करण्यासाठी ‘ही’ १२ कागदपत्रे सोबत ठेवा appeared first on Dainik Prabhat .
Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ठिणगी! सोमवारी होणार मोठं आंदोलन; काय आहे कारण?
प्रभात वृत्तसेवा कोयना – सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व कोयना अभयारण्यामध्ये सुरू असलेल्या प्रक्रियांमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. वन्यजीव संवर्धनाच्या नावाखाली स्थानिकांचे विस्थापन होत असल्याचा आरोप करताना, शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास सोमवार, दि. 19 पासून राठी (ता. पाटण) येथे वन विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र […] The post Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ठिणगी! सोमवारी होणार मोठं आंदोलन; काय आहे कारण? appeared first on Dainik Prabhat .
Wai News: “तिन्ही जागा जिंकणारच”; आगामी निवडणुकांसाठी ना मकरंद पाटलांचा निर्धार
प्रभात वृत्तसेवा वाई – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाने दिलेल्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. स्थानिक प्रमुखांनी उमेदवार ठरवले तरी ते मान्य असतील, मात्र तिन्हीही जागा मोठ्या फरकाने जिंकल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. यशवंतनगर जिल्हा परिषद, पसरणी […] The post Wai News: “तिन्ही जागा जिंकणारच”; आगामी निवडणुकांसाठी ना मकरंद पाटलांचा निर्धार appeared first on Dainik Prabhat .
Satara Crime: “एनओसी दे नाहीतर तुला सोडणार नाही!”; सचिवांना जीवे मारण्याची धमकी
प्रभात वृत्तसेवा कोरेगाव – सातारारोड येथील यशवंत औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटीचे सचिव मनोज नाथा पानसकर यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव टाकत जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गीता अच्युत पवार (रा. आरफळ) यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. मनोज पानसकर यशवंत औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटीचे सचिव म्हणून कार्यरत […] The post Satara Crime: “एनओसी दे नाहीतर तुला सोडणार नाही!”; सचिवांना जीवे मारण्याची धमकी appeared first on Dainik Prabhat .
Satara News: नगरसेवकाचा भर बैठकीत राडा! थेट ‘गढूळ पाण्याचा जार’च टेबलावर ठेवला; अधिकाऱ्यांची तारांबळ
प्रभात वृत्तसेवा सातारा – शाहूनगर, सदर बझार, गोडोली येथील अपुर्या आणि कमी दाबाने पाणी येण्याच्या समस्येवर पालिकेत तक्रारीचा पाढा वाचला गेला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लोकांना फक्त बिल पाहिजे, आपण काही काम करत नाही, अशा परखड तक्रारी नगरसेवकांनी करत प्राधिकरणाच्या अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले. नगरसेवक फिरोज पठाण यांनी बैठकीतच प्राधिकरणाच्या पाण्याचा जार आणून टेबलावर ठेवल्याने अधिकार्यांची […] The post Satara News: नगरसेवकाचा भर बैठकीत राडा! थेट ‘गढूळ पाण्याचा जार’च टेबलावर ठेवला; अधिकाऱ्यांची तारांबळ appeared first on Dainik Prabhat .
दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १० जानेवारी २०२६
पंचांगआज मिती पौष कृष्ण सप्तमी ०८.२३ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र हस्त योग अतिगंड.चंद्र राशी कन्या भारतीय सौर २० पौष शके १९४७.शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा सूर्यास्त ०६.१७ मुंबई चंद्रोदय ००.५१ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ११.५८ राहू काळ १०.०० ते ११.२३ .कालाष्टमी,चांगला दिवसदैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)मेष : महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणार आहात.वृषभ : नोकरी मधून वादावादी होण्याची शक्यता आहे. मिथुन : तरुणवर्गाला प्रेमात यश मिळणार आहे.कर्क : नोकरीत आपली स्थिती चांगली असेल.सिंह : कार्यकुशलता वाढणार आहे.कन्या : आर्थिक आवक चांगली राहणार आहे. तूळ : आज आपण आनंदी आणि उत्साही राहणार आहात.वृश्चिक : कार्यक्षेत्रात नियोजनबद्ध काम करणे आवश्यक आहे.धनू : आर्थिक आवक चांगली राहणार आहे. मकर : कामकाजात प्रगती होणार आहे. कुंभ : देवदर्शन - पर्यटन या निमित्ताने प्रवास होतील. मीन : आजचा दिवस आपणास सामान्य जाणार आहे.
Satara News: सातारा, वडूज व वाई येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू शासनाची मान्यता
प्रभात वृत्तसेवा सातारा – शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना नावनोंदणी करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सातारा व वडूज येथे खरेदी केंद्र सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी […] The post Satara News: सातारा, वडूज व वाई येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू शासनाची मान्यता appeared first on Dainik Prabhat .
RCB vs MI RCB beat Mumbai Indians WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ च्या सलामीच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना जबरदस्त थरार अनुभवायला मिळाला. डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने मुंबई इंडियन्सचा ३ गडी राखून पराभव केला. आरसीबीच्या विजयाची खरी शिल्पकार ठरली ती अष्टपैलू नादिन डी क्लर्क, जिने आपल्या अष्टपैलू […] The post MI vs RCB : पहिल्याच सामन्यात आरसीबीची विजयी सलामी! डी क्लार्कच्या ‘मॅचविनिंग’ खेळीने मुंबईचा उडवला धुव्वा appeared first on Dainik Prabhat .
पैसे घ्या आणि ग्रीनलँड द्या, ट्रम्पनी दिली मोठी ऑफर
वॉशिंग्टन डीसी : कायम हिमाच्छादित असलेल्या ग्रीनलँड द्वीप समुहाला कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचा भाग करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक मोठी ऑफर जाहीर केली आहे. पैसे घ्या आणि ग्रीनलँड द्या; अशी ऑफर ट्रम्प यांनी जाहीर केली आहे. ग्रीनलँडमधील प्रत्येक नागरिकाला दहा हजार ते एक लाख डॉलर पर्यंतची रक्कम देण्याची तयारी ट्रम्प यांनी दाखवली आहे.अमेरिकेचे अधिकारी ग्रीनलँडमधील नागरिकांसाठी एका खास आर्थिक पॅकेजवर विचार करत आहेत. या योजनेनुसार, ग्रीनलँड डेन्मार्कपासून वेगळे होऊन अमेरिकेत सामील झाले, तर तिथल्या प्रत्येक नागरिकाला भली मोठी रक्कम देण्याची तयारी ट्रम्प प्रशासनाने दाखवली आहे. भारतीय चलनात या रकमेचा विचार केला तर ग्रीनलँडमधील प्रत्येक नागरिकाला साधारणपणे दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत पैसे मिळण्याची शक्यता आहे. नेमकी किती रक्कम असेल याची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही. पण ट्रम्प प्रशासन ग्रीनलँडमधील प्रत्येक नागरिकाला पैसे देण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आले आहे.ग्रीनलँड हा असा प्रदेश आहे जिथे मे ते जुलै या काळात चोवीस तास सूर्यप्रकाश असतो आणि उर्वरित काळ फक्त बर्फ असतो. या भागातील जीवन अत्यंत कठीण असूनही ट्रम्प या भूभागासाठी आग्रही आहेत. ग्रीनलँडमध्ये सध्या ५७ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. ट्रम्प प्रशासनाने अधिकृत आर्थिक ऑफर दिली तर ग्रीनलँड काय करणार यावरुन चर्चेला उधाण आले आहे.ग्रीनलँडवर सध्या डेन्मार्कचे नियंत्रण आहे, तिथले दूरसंचार, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण डेन्मार्क सरकार हाताळते तर उर्वरित कारभार स्थानिक यंत्रणा हाताळते. पण ग्रीनलँड अमेरिकेचा भाग झाल्यास या देशाचा पूर्ण कारभार अमेरिकेच्या नियंणात येईल. ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षेला डेन्मार्क सरकार आणि ग्रीनलँडकडून सध्या विरोध सुरू आहे. पण आर्थिक ऑफर जाहीर झाल्यावर काय परिस्थिती असेल यावरुन तर्कवितर्क सुरू आहेत. डेन्मार्क हा नाटोमधील मित्र देश असूनही ट्रम्प ग्रीनलँडवर हक्क सांगत आहेत. यामुळे ट्रम्प यांच्या मनात नेमके काय आहे यावरुन उलटसुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे युरोपमधील अनेक देशांनी तसेच नाटोतील अनेक सदस्य देशांनी ट्रम्प यांच्या ग्रीनलँडसाठीच्या आग्रहाला विरोध दर्शविला आहे. पण ट्रम्प त्यांच्या भूमिकेवर आजही ठाम दिसत आहेत.
‘ममता बॅनर्जी म्हणजे ‘शेरनी’, त्या झुकणार नाहीत’; मेहबूबा मुफ्तींकडून दीदींचे कौतुक
कोलकाता: पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) टाकलेल्या धाडीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आय-पॅक (I-PAC) या संस्थेच्या कार्यालयावर आणि संचालक प्रतीक जैन यांच्या घरावर धाड पडल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीने थेट घटनास्थळी धाव घेतली, त्याचे पडसाद आता देशभर उमटत आहेत. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी (PDP) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी […] The post ‘ममता बॅनर्जी म्हणजे ‘शेरनी’, त्या झुकणार नाहीत’; मेहबूबा मुफ्तींकडून दीदींचे कौतुक appeared first on Dainik Prabhat .
Sharmila Tagore – भटक्या कुत्र्यांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून गाजत असून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. या मुद्द्यावरून प्राणी मित्र आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास असलेले असे दोन गट समोरासमोर आलेले आहेत. आज झालेल्या सुनावणीत खंडपीठाने ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनाही खडेबोल सुनावले. तसेच त्या वास्तवापासून दूर असल्याचे सांगितले. अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यावतीने त्यांच्या […] The post Sharmila Tagore : ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांना सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल; नेमकं प्रकरण काय? appeared first on Dainik Prabhat .
Pune News : तृतीयपंथीयांचा मतदानात १०० टक्के सहभाग नोंदवण्यासाठी धनकवडीत जनजागृती
कात्रज/धनकवडी : आगामी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर, ‘एक प्रयत्न समावेशक मतदानासाठी’ हे ब्रीद समोर ठेवून धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयामार्फत अनोखा उपक्रम राबवण्यात आला. ८ जानेवारी २०२६ रोजी आबा बागुल उद्यान येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात तृतीयपंथीयांसाठी विशेष मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेखा भणगे यांच्या पुढाकाराने आयोजित […] The post Pune News : तृतीयपंथीयांचा मतदानात १०० टक्के सहभाग नोंदवण्यासाठी धनकवडीत जनजागृती appeared first on Dainik Prabhat .
पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारत रत्न’ देऊन गौरविण्यात यावे, अशी आग्रही मागणी जनता दल (युनायटेड) कडून करण्यात आली आहे. जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि राजकीय सल्लागार के.सी. त्यागी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले असून, या मागणीमुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. के.सी. त्यागी […] The post “मुख्यमंत्री नितीश कुमार हे एक अनमोल रत्न, त्यांना ‘भारत रत्न’ द्या”; के.सी. त्यागींचे पंतप्रधानांना पत्र, देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा appeared first on Dainik Prabhat .
Basmati rice: इराणमधील आर्थिक संकटामुळे 2 हजार कोटींचा बासमती तांदूळ पडून; शेतकरी संकटात
नवी दिल्ली – इराणमधील आर्थिक पेचप्रसंगामुळे इराणला निर्यात होणारा दोन हजार कोटी रुपयांच बासमती तांदूळ पडून आहे. अमेरिकेने इराणविरोधातील आर्थिक निर्बंध कडक केल्यामुळे इराणच्या चलनाचे मूल्य ढासळले आहे. अशा परिस्थितीत आयातीला अनुदान देण्याचा निर्णय इराणने रद्द केला आहे. त्यामुळे इराणला निर्यात परवडत नसल्याचे बासमती तांदळाच्या निर्यातदारांनी सांगितले. यामुळे पंजाब आणि हरियाणातील बासमती तांदूळ उत्पादक शेतकर्यांचे […] The post Basmati rice: इराणमधील आर्थिक संकटामुळे 2 हजार कोटींचा बासमती तांदूळ पडून; शेतकरी संकटात appeared first on Dainik Prabhat .
'मुंबईत फक्त जय श्रीराम म्हणणारेच निवडून द्यायचे'
मुंबई : मनात जय श्रीराम म्हणा आणि मतदान करा. मुंबईचा रंग बदलू द्यायचा नसेल तर जय श्रीराम म्हणणारे नगरसेवक निवडून द्या असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले. ते मुंबई महापालिका निवडणुकीसाठी चांदिवलीच्या संघर्ष नगरमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत बोलत होते.चांदिवली मध्ये येण्याची वेगळी मजा आहे कारण इथे आजूबाजूला हिरवे साप वळवळतात, असे सूचक वक्तव्य नितेश राणेंनी केले. नितेश राणेंच्या या वक्तव्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभेत बोलताना वॉर्डाच्या विकासाला काहीही कमी पडू देणार नाही, अशी हमी मंत्री नितेश राणे यांनी दिली. प्रचारसभेत बोलताना त्यांनी उद्धव आणि राज यांच्यावर सडकून टीका केली. हिंदू मतांमध्ये फूट पाडण्यासाठी उद्धव आणि राज एकत्र आले आहेत. मुंबईचा रंग बदलू द्यायचा नसेल तर मतांमध्ये फूट पाडून चालणार नाही. एकजुटीने उभे राहा आणि जय श्रीराम म्हणणाऱ्या नगरसेवकांना निवडून द्या, असे नितेश राणे म्हणाले.https://www.youtube.com/watch?v=54cXM1KxJxUराज्यात देवाभाऊंचे सरकार आहे. कोणी मुंबईवर राज्य करण्याचं स्वप्न बघत असेल आणि त्यासाठी इथे राहणाऱ्या सामान्य मुंबईकरांवर हात उगारत असेल तर त्याला परिणाम भोगावे लागतील. जो हात तुमच्यावर उठेल तो हात आम्ही ठेवणार नाही हा शब्द देतो, असे नितेश राणे म्हणाले. त्यांनी मुंबई भलत्यांच्या हाती जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन मतदारांना केले. मुंबई वर सत्ता ही आय लव महादेव वाल्यांचीच असायला पाहिजे आणि त्यासाठी तुमचे ही योगदान असायला हवे. मनात जय श्रीराम म्हणा आणि मतदान करा. मुंबईचा रंग बदलू द्यायचा नसेल तर जय श्रीराम म्हणणारे नगरसेवक निवडून द्या असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन नितेश राणेंनी केले. ज्याला महादेव आवडतात तोच मुंबई महापौर पदावर बसेल असा विश्वास त्यांनी सभेत बोलताना दिला. विकासासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहनही नितेश राणेंनी मतदारांना केले.
BCCI Meeting about Center of Excellence : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बंगळुरू येथील नवनिर्मित ‘सेंटर ऑफ एक्सलेंस’ (CoE) च्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मुंबईत एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत केंद्रातील रिक्त पदे भरण्यासह भविष्यातील क्रिकेट दौऱ्यांच्या नियोजनावर अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महत्त्वाच्या पदांची होणार भरती – बीसीसीआयचे सचिव देवजीत […] The post BCCI Meeting : BCCI चा मोठा निर्णय! बंगळुरूच्या ‘COE’मध्ये तातडीने होणार भरती; लक्ष्मणच्या उपस्थितीत बैठक संपन्न appeared first on Dainik Prabhat .
भारताच्या परकीय चलन साठ्यात 9.8 अब्ज डॉलरची घट; साठा 686.8 अब्ज डॉलरवर
मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची शेअर आणि रोखे बाजारातील विक्री आणि इतर कारणामुळे भारताकडील परकीय चलन साठा दोन जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 9.8 अब्ज डॉलरने कमी होऊन 686.8 अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे. या अगोदरच्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा सोन्याच्या दरवाढीमुळे 3.2 अब्ज डॉलरने वाढला होता. भारत अमेरिकन डॉलर्सशिवाय इतर चलनाच्या माध्यमातून परकीय […] The post भारताच्या परकीय चलन साठ्यात 9.8 अब्ज डॉलरची घट; साठा 686.8 अब्ज डॉलरवर appeared first on Dainik Prabhat .
अमेरिकेचा ‘आयात’झटका, चीनसोबत भारताचा ‘निर्यात’धमाका: निर्यातीत 33 टक्क्यांची विक्रमी वाढ
नवी दिल्ली – अमेरिकेने भारताविरोधात 50 टक्के आयात शुल्क लावले आहे. अमेरिका आणि चीन व्यापार युद्ध भडकले आहे. अशा परिस्थितीत भारत आणि चीनचे व्यापारी संबंध सुधारत आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारताची चीनला झालेली निर्यात तब्बल 33 टक्क्यांनी वाढून 22.27 अब्ज डॉलर या पातळीवर गेली आहे. आतापर्यंत भारत निर्यातीसाठी अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून होता. […] The post अमेरिकेचा ‘आयात’ झटका, चीनसोबत भारताचा ‘निर्यात’ धमाका: निर्यातीत 33 टक्क्यांची विक्रमी वाढ appeared first on Dainik Prabhat .
पुणे – क्रेडाई पुणे यांच्या वार्षिक प्रॉपर्टी प्रदर्शनाचा 24 वा आवृत्ती असलेला ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2026’ दि. 16 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान अॅग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. यात 85 हून अधिक विश्वासार्ह विकासक सहभागी होणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए परिसरातील 400 पेक्षा अधिक रेरा-नोंदणीकृत प्रकल्प येथे सादर करण्यात येणार […] The post पुण्यात 16 जानेवारीपासून 24 व्या ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2026’चे आयोजन; 400 हून अधिक गृहप्रकल्पांची मेजवानी appeared first on Dainik Prabhat .
Pmc Election : वाहतूक, ड्रेनेज समस्या सोडविण्यास प्राधान्य; ऋतुजा गडाळे यांची भूमिका
पुणे : वाहतूक कोंडीमुळे प्रभागातील नागरिकांसह खरेदीसाठी येणाऱ्या पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, याचा थेट परिणाम व्यापारी व्यवहारांवरही होत असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्येमुळे अनेक नागरिक बाजारपेठेत येणे टाळत असल्याने निवडून आल्यानंतर वाहतूक व्यवस्थापनावर प्राधान्याने काम करण्याची ग्वाही प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ–नाना पेठ) मधील भाजपच्या ‘क’ सर्वसाधारण गटाच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा तेजस […] The post Pmc Election : वाहतूक, ड्रेनेज समस्या सोडविण्यास प्राधान्य; ऋतुजा गडाळे यांची भूमिका appeared first on Dainik Prabhat .
PNG Jewellers: पीएनजी ज्वेलर्सतर्फे ‘चेन अँड बँगल्स महोत्सव’; दागिन्यांच्या मजुरीवर घवघवीत सूट!
पुणे – भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह वारसाहक्क लाभलेला दागिन्यांचा ब्रँड पीएनजी ज्वेलर्स पुन्हा एकदा आपल्या बहुप्रतिक्षित चेन अँड बँगल्स महोत्सव सुरु केला आहे. 5 जानेवारी 2026 पासून देशभरातील सर्व पीएनजी ज्वेलर्स शोरूम्समध्ये हा महिनाभराचा महोत्सव सुरु झाला आहे. पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, भारतीय विवाहसंस्कृतीत चेन आणि बांगड्यांना विशेष स्थान आहे. […] The post PNG Jewellers: पीएनजी ज्वेलर्सतर्फे ‘चेन अँड बँगल्स महोत्सव’; दागिन्यांच्या मजुरीवर घवघवीत सूट! appeared first on Dainik Prabhat .
मुंबईत परिवर्तन कोणी केलं ? विकासकामं कोणी केली ?
मुंबई : परिवर्तन कोणी केलं ? विकासकामं कोणी केली ? हे मुंबईकरांना व्यवस्थित माहिती आहे. मुंबईत मेट्रो आणि रस्त्यांचे विस्तृत जाळे निर्माण करण्याचे काम कोणी केले याची मतदारांना माहिती आहे. यामुळे मुंबईच्या विकासाकरिता मतदार भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते अंधेरी येथे मुंबई महापालिकेसाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभेत बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांचा जन्म मुंबईत झाला नाही असे ते सांगतात, पण पुण्यात जन्म झाला असूनही मुंबईकरांचे प्रश्न बाळासाहेब ठाकरेंना व्यवस्थित समजत होते. मुंबईत जन्मलेल्यांना मात्र म्हातारे झाले तरी मुंबईकरांसाठी काही कामं करणं जमलेलं नाही. माझी जन्मभूमी मुंबई नसली तरी कर्मभूमी मुंबईच आहे. यामुळे मुंबईकरांचे प्रश्न सोडवणार, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अंधेरीच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाचा रोडमॅप थोडक्यात सादर केला. कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, झोपडपट्टीमुक्त मुंबई, आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारी उत्तम कनेक्टिव्हिटी या संदर्भात त्यांनी थोडक्यात माहिती दिली. पुढच्या सात वर्षांत मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर त्यांनी 'कन्फ्युजन आणि करप्शन युनायटेड' अशा शब्दांत टीका केली. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, हा विरोधकांचा दावा फेटाळत मुख्यमंत्र्यांनी मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे आणि राहील अशी ग्वाही दिली.उद्धव ठाकरेंच्या पक्षाने मुंबई महापालिकेत सत्ता असताना विकास करण्याऐवजी भ्रष्टाचार केले. कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले. पण आम्ही मुंबईकरांच्या भल्यासाठी काम केलं आणि करत राहणार, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी घोटाळेबाजांवर जोरदार टीका केली.https://www.youtube.com/watch?v=A0QBwIgRmK4मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्देमुंबईकरांचा प्रवास वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी करणारमुंबईत मेट्रो आणि रस्त्यांचे विस्तृत जाळे निर्माण करणारमुंबईत लवकरच जलवाहतूक सुरू करणारधारावीचा आणि बीडीडी चाळींचा पुनर्विकास करणारधारावीकरांना धारावीतच घर देणारमुंबईकरांचे मुंबईतल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारविकास करुन मुंबईत परिवर्तन करणार
Ireland Squad Announce for T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होण्यास आता महिन्याभरापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच संघांनी कंबर कसली असून आयर्लंडनेही आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अनुभवी पॉल स्टर्लिंग याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे, तर लॉर्कन टकर याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी असेल. संघात मोठे […] The post Ireland Squad Announce : आयर्लंडने कंबर कसली! टी-२० वर्ल्डकपसाठी स्टर्लिंगच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघ जाहीर appeared first on Dainik Prabhat .
PMC Election : “नागरी समस्यांचा प्राधान्यक्रम ठरविणार”–सुजाता शेट्टी
पुणे – प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या सूचना आणि समस्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करून त्यानुसार त्या सोडविण्यावर भर दिला जाणार असल्याची ग्वाही प्रभाग क्रमांक २४ (ब) मधील उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी यांनी जनसंवाद यात्रेत दिले. शेट्टी यांच्या प्रचारार्थ झांबरे चावडी, देवजी बाबा मठ, त्रिशुंड्या गणपती, विठ्ठल मंदिर, नागेश्वर मंदिर, अरुण डेअरी, तसेच जैन मंदिर परिसरात ही जनसंवाद […] The post PMC Election : “नागरी समस्यांचा प्राधान्यक्रम ठरविणार” – सुजाता शेट्टी appeared first on Dainik Prabhat .
PMC Election : प्रभागातच जनता दरबार आयोजित करणार; अविनाश बागवे यांची ग्वाही !
पुणे – महापालिकेत सत्तेत आल्यानंतर स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन प्रभागातच जनता दरबार आयोजित केला जाईल, अशी ग्वाही प्रभाग क्रमांक २२ (काशेवाडी–डायस प्लॉट)चे काॅंग्रेसचे अधिकृत उमेवार अविनाश बागवे यांनी केली. पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक २२ (काशेवाडी–डायस प्लॉट) येथे आयोजित पदयात्रेदरम्यान त्यांनी ही भूमिका मांडली. काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश […] The post PMC Election : प्रभागातच जनता दरबार आयोजित करणार; अविनाश बागवे यांची ग्वाही ! appeared first on Dainik Prabhat .
PMC Election : प्रभाग क्र. १ मधील खंडोबा माळ परिसराच्या सर्वांगीन विकासाला प्राधान्य !
पुणे : सध्या सुरू असलेली विकासकामे त्यांच्या दैनंदिन जीवनाला अधिक सोयीस्कर ठरत आहेत. येणाऱ्या काळातही अशाच प्रकारे विकासकामे सुरू राहावीत, अशी अपेक्षा प्रभाग क्रमांक १ मधील खंडोबा माळ परिसरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टी प्रभाग १ चे उमेदवार अनिल (बॉबी) वसंतराव टिंगरे यांच्याकडे व्यक्त केली. महापालिका निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने टिंगरे यांनी यांच्यासह उमेदवार वंदना खांदवे, आश्विनी […] The post PMC Election : प्रभाग क्र. १ मधील खंडोबा माळ परिसराच्या सर्वांगीन विकासाला प्राधान्य ! appeared first on Dainik Prabhat .
Pmc Election : अमर आवळे यांच्या पदयात्रेचे; साने गुरुजीनगरमध्ये भव्य स्वागत
पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक २७ मधील उमेदवार महेश (ऊर्फ) अमर आवळे यांचे साने गुरुजी नगर हे कार्यक्षेत्र आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये त्यांचे त्यांच्याच कार्यक्षेत्रात भव्य स्वागत करण्यात आले. शेकडो तरुणांनी ‘अमर आवळे तुम आगे बढो…’ अशा घोषणा यावेळी दिल्या. नवी पेठ-पर्वती प्रभागातील भाजपाचे उमेदवार अमर आवळे, स्मिता वस्ते, लता गौडा […] The post Pmc Election : अमर आवळे यांच्या पदयात्रेचे; साने गुरुजीनगरमध्ये भव्य स्वागत appeared first on Dainik Prabhat .
Pmc Election : सदाशिव पेठेतील वाहतूक कोंडी सोडविण्याचा निर्धार : कुणाल टिळक
पुणे : जुन्या शहराची भौगोलिक रचना लक्षात घेऊन स्वतंत्र आणि प्रभावी वाहतूक आराखडा तयार करण्याची गरज आहे. केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता स्थानिक रहिवासी, व्यापारी संघटना आणि प्रशासनाचा समन्वय साधून सदाशिव पेठेतील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्धार प्रभाग क्रमांक २५-ड मधील भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल शैलेश टिळक यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे […] The post Pmc Election : सदाशिव पेठेतील वाहतूक कोंडी सोडविण्याचा निर्धार : कुणाल टिळक appeared first on Dainik Prabhat .
नाशिकमध्ये ‘ठाकरे बंधू’कडाडले; “भाजप हा उपऱ्यांचा आणि दलालांचा पक्ष”
नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची ऐतिहासिक संयुक्त सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली. “१९५२ साली जन्मलेल्या पक्षाला आज पोरं भाड्याने घ्यावी लागत आहेत,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी भाजपच्या सद्यस्थितीवर हल्लाबोल […] The post नाशिकमध्ये ‘ठाकरे बंधू’ कडाडले; “भाजप हा उपऱ्यांचा आणि दलालांचा पक्ष” appeared first on Dainik Prabhat .
Pmc Election : काशेवाडी-डायस प्लॉटच्या विकासासाठी कटिबद्ध : अर्चना पाटील
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) येथे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांच्या प्रचाराला वेग आला आहे. पदयात्रा आणि कोपरा सभांच्या माध्यमातून त्या मतदारांशी थेट संवाद साधत असून, आपल्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळातील विकासकामांचा आणि मंजूर करून घेतलेल्या ठरावांचा लेखाजोखा त्यांनी मांडला. प्रचारादरम्यान पाटील म्हणाल्या की, गेल्या पाच […] The post Pmc Election : काशेवाडी-डायस प्लॉटच्या विकासासाठी कटिबद्ध : अर्चना पाटील appeared first on Dainik Prabhat .
Pmc Election : बोपोडीत आरोग्य व्यवस्था सक्षम करणार : सनी निम्हण
पुणे : बोपोडी परिसरात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ, या भागात महापालिकेचे दोन दवाखाने आहेत. त्यांना दर्जेदार करण्याबरोबरच ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन भाजप आणि आरपीआय युतीचे उमेदवार सनी निम्हण यांनी केले. भाजप, रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ती गायकवाड, सपना छाजेड यांची […] The post Pmc Election : बोपोडीत आरोग्य व्यवस्था सक्षम करणार : सनी निम्हण appeared first on Dainik Prabhat .
लालू प्रसाद यादव यांच्यासह कुटुंबातील चौघांवर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित
नवी दिल्ली : दिल्लीतील राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि इतरांविरुद्ध ‘लँड फॉर जॉब’ कथित भ्रष्टाचार प्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले.न्यायालयाने लालू यादव यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यासह भारतीय दंड संहिते (आयपीसी) अंतर्गत इतर आरोप निश्चित केले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचे आरोप निश्चित करण्यात आले. हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या आरोपांशी संबंधित आहे.विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांनी हा आदेश दिला. ते म्हणाले की, यादव यांनी रेल्वे मंत्रालयाचा वापर आपली वैयक्तिक जहागीर म्हणून केला. त्यांनी एक गुन्हेगारी कट रचला. यामध्ये रेल्वे अधिकारी आणि त्यांच्या जवळच्या साथीदारांच्या संगनमताने यादव कुटुंबाने जमिनीचे भूखंड मिळवण्यासाठी सार्वजनिक नोकरीचा सौदेबाजीचे साधन म्हणून वापर केला. न्यायाधीशांनी आदेशाचा महत्त्वाचा भाग तोंडी वाचून दाखवताना सांगितले की, सीबीआयच्या अंतिम अहवालातून ‘गंभीर संशयाच्या आधारावर एक व्यापक कट’ उघड झाला आहे. न्यायालयाने या प्रकरणात ४१ जणांविरुद्ध आरोप निश्चित केले आणि ५२ जणांना दोषमुक्त केले, ज्यात रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश होता.यापूर्वी, सीबीआयने या प्रकरणातील आरोपींच्या स्थितीबाबत एक पडताळणी अहवाल सादर केला होता. ज्यात म्हटले होते की, आरोपपत्रात नमूद केलेल्या १०३ आरोपींपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी आणि औपचारिक आरोप निश्चित करण्यासाठी २३ जानेवारीची तारीख निश्चित केली आहे. सीबीआयने लालू यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि इतरांविरुद्ध या कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात आरोपपत्र दाखल केले आहे.सीबीआयने आरोप केला आहे की, २००४ ते २००९ या काळात लालू यादव रेल्वे मंत्री असताना, मध्य प्रदेशातील जबलपूर येथील भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य विभागाच्या गट-डी श्रेणीतील नियुक्त्या, नोकरी मिळालेल्या व्यक्तींनी राजद प्रमुखांच्या कुटुंबातील सदस्य किंवा त्यांच्या साथीदारांच्या नावावर भेट दिलेल्या किंवा हस्तांतरित केलेल्या जमिनीच्या बदल्यात करण्यात आल्या होत्या.सीबीआयने आरोप केला आहे की, या नियुक्त्या नियमांचे उल्लंघन करून करण्यात आल्या होत्या आणि या व्यवहारांमध्ये बेनामी मालमत्तांचा समावेश होता, जे फौजदारी गैरवर्तन आणि कट असल्याचे दर्शवते. आरोपींनी हे आरोप फेटाळून लावले असून, हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे.
Pune Crime: रात्री एमजी रस्त्यावरील कपड्यांची दुकाने फोडणारा चोरटा जेरबंद
पुणेः रात्रीच्यावेळी एमजी रस्त्यावरील कपड्यांची दुकाने फोडून चोरी करणाऱ्या चोरट्याला लष्कर पोलिसांनी पकडले. निर्मल सोनार (वय.18,रा.नेपाळ) असे त्याचे नाव आहे. यावेळी त्याच्या तिघा विधीसंघर्षीत साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोनार याच्याकडून गुन्ह्यात वापरेल्या दोन दुचाकी, चोरीचा लॅपाटॉप, कटावणी, चोरी केलेले कपडे असा 3 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कॅम्प परिसरातील एमजी […] The post Pune Crime: रात्री एमजी रस्त्यावरील कपड्यांची दुकाने फोडणारा चोरटा जेरबंद appeared first on Dainik Prabhat .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करा; गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील गायरान जमिनींवर खासगी कंपन्यांचे सौर प्रकल्प उभे करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आता संतापाची लाट उसळली आहे. “गायरान जमिनीवर सौर प्रकल्प उभारताना खासगी कंपन्यांना ग्रामपंचायतीच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची (NOC) गरज नाही,” असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रातून समोर आले आहे. या निर्णयामुळे संतापलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर […] The post मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करा; गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल appeared first on Dainik Prabhat .
पुणे – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवार विजय ढेरे यांनी मतदारांना एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. “भाजपाला रोखायचे असेल तर मतविभाजन टाळणे गरजेचे असून, तिसऱ्या कोणत्याही पर्यायाचा विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे,” असे त्यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक २६ मधील गुरुवार पेठ, घोरपडे पेठ व समता […] The post PMC Election : “भाजपाला रोखायचे असेल तर मतविभाजन टाळा; राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्या” – विजय ढेरे appeared first on Dainik Prabhat .
Jemimah Rodrigues share childhood incident : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि २०२५ च्या वनडे वर्ल्ड कप विजयाची नायिका जेमिमा रॉड्रिग्ज सध्या चर्चेत आहे. २०२६ च्या महिला प्रीमियर लीग (WPL) साठी दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी तिची निवड झाली आहे. मात्र, या मोठ्या जबाबदारीपूर्वी जेमिमाने तिच्या बालपणातील एक अत्यंत धक्कादायक आठवण शेअर केली आहे, ज्यामध्ये ती […] The post Jemimah Rodrigues : “मी मेली असंच बहिणीला वाटलं…”; जेमिमाने सांगितला पहिल्या मजल्यावरून पडल्याचा तो भयानक अनुभव! appeared first on Dainik Prabhat .
महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री कोण? जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे नाव विशेष मानाने घेतले जाते. ते महाराष्ट्राचे पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव मुस्लिम मुख्यमंत्री होते. अब्दुल रहमान अंतुले यांनी ९ जून १९८० ते २० जानेवारी १९८२ या कालावधीत महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या ए. आर. अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदासह केंद्र […] The post महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री कोण? जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास appeared first on Dainik Prabhat .
मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकांच्या मतदानाच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराचा धडाका सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाने शिस्तभंगाची मोठी कारवाई करत आपल्याच ५८ पदाधिकाऱ्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणे आणि महायुतीच्या उमेदवारांना सहकार्य न करणे, या कारणास्तव ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. नागपूर आणि […] The post निवडणूक रिंगणात बंडखोरांना ‘दणका’; भाजपची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 24 तासात 58 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी appeared first on Dainik Prabhat .
'गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा'
शिवसेना आमदार निलेश राणे यांची मागणीपेडणेकरांच्या उमेदवारीविरोधात कायदेशीर लढाईचे संकेतमुंबई :कोविड काळात खिचडी घोटाळा, बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या उबाठाच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केली आहे. पेडणेकर यांनी उमेदवारी अर्जात गुन्ह्यांची माहिती लपवली असून त्याविरोधात कायदेशीर लढाईचे संकेत आमदार राणे यांनी दिले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आमदार राणे म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक १९९ मधील उबाठा उमेदवार किशोरी पेडणेकर यांच्यावर २०२३ मध्ये दोन फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. त्या आता जामिनावर बाहेर आहेत. मात्र पेडणेकर यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्जात ही माहिती लपवली आहे. आरपीए १२५ ए कायद्यानुसार एखाद्या उमेदवाराने माहिती लपवली असल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संबधित उमेदवाराची निवड रद्द करण्यात येते. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी रद्द व्हायला हवी, असे आमदार राणे म्हणाले.पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती मात्र त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना धमकी देऊन त्यांनी उमेदवारी मिळवली, असे आमदार राणे म्हणाले. कोविडमधील सगळं बाहेर काढेन, असे ठाकरेंना सांगून ब्लॅकमेल केलं आणि तिकिट मिळवलं, असे आमदार राणे म्हणाले. एक गुन्हा बॉडीबॅग घोटाळ्याचा आहे. कोविड काळात मुंबई महापालिकेने १६०० रुपये किमतीची बॉडीबॅग ६७१९ रुपयांना खरेदी केली. इन्फोटेक कंपनीकडून हजारो बॉडीबॅगची खरेदी केली आणि यातून मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप आमदार राणे यांनी केला. दुसरा गुन्हा एसआरए प्रकल्पासंदर्भात झालेला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल असलेली व्यक्ती महापालिकेत निवडून गेल्यावर सेवा करेल की लुटमार करेल याचा वरळीकर मतदारांनी विचार करायला हवा, असे आवाहन आमदार राणे यांनी केले. पेडणेकर यांनी माणसुकी ठेवून निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडावं. या प्रकरणी पेडणेकर शंभर टक्के अपात्र ठरतील. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असे आमदार राणे म्हणाले.ठाकरेंनी मुंबईच्या विकासावर बोलावंमुंबईच्या विकासावर बोलण्याऐवजी मुंबईला आणि महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे मुद्दे मांडत आहेत, अशी टीका आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर केली. ठाकरे मुंबईत इतकी वर्ष सत्तेत असताना कोणती विकास कामं केली ही त्यांनी सांगावीत, असे आमदार राणे म्हणाले. राज ठाकरेंकडून चांगल्या विषयाची अपेक्षा होती, मात्र त्यांचे विचार पाहून ती फोल ठरली. लंडनला जाताना ठाकरेंना गुजराती माणूस कसा चालतो, असा सवाल आमदार राणे यांनी केला. मुंबई काबीज करण्याचा प्रयत्न तुमची घरं चालवण्यासाठी करत आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाशेजारी आदित्य आणि अमित ठाकरेंनी चॅनलला मुलाखत दिली. त्यांनी तेथील पावित्र्य भंग केलं, असे आमदार राणे म्हणाले.
निवडणुकीत नातवाचे तिकीट कापताच आजीने धरलं 'या'मंत्र्याला धारेवर
कोल्हापूर : राज्यात सर्वच्या सर्व २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या मनपांसाठी सर्वच पक्ष आपापल्या ताकदीनुसार प्रचार करत आहेत. प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. या वातावरणात काही ठिकाणी नवे तर काही ठिकाणी जुनेच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राजकीय सोयीसाठी काही ठिकाणी निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून आपल्याकडे नुकत्याच आलेल्या व्यक्तीला जिंकून येण्याच्या क्षमतेचा विचार करुनमहापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी आहे. त्यामुळे काही ठिकाणी नवे उमेदवारांची ओळख होत आहे तर काही ठिकाणी जुने उमेदवार पुन्हा उभे राहता आहेत काही ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अलीकडेच पक्षात दाखल झालेल्या उमेदवारांना तिकीट मिळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी उमेदवारांचे आणि इच्छुकांचे रुसवे फुगवे सुरू आहेत.अश्यातच कोल्हापुरातून एका आजीचा एका नेत्याशी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्या नातवाला डावलून दुसऱ्याला तिकीट दिल्याने आजीने चक्क मंत्र्यालाच धारेवर धरले आहे. प्रत्येक नेता आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा, प्रचारफेऱ्या घेत आहे. मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांची भेट घेत आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटीलही कोल्हापुरात प्रचारासाठी गेले होते. तेव्हाच त्यांना एका आजीने विचारलेला प्रश्न सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.आजींचा नातू महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक होता. स्थानिक पातळीवर त्याने तयारीही केली होती. मात्र उमेदवारांच्या यादीत नाव न आल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले. अखेर या नाराजीचा उद्रेक थेट मंत्र्यांसमोरच झाला. मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर येथे कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी अचानक एका आजीने त्यांचा रस्ता अडवला. “माझ्या नातवाचं तिकीट का कापलं?” असा थेट सवाल करत आजीने आपली व्यथा मांडली. आजीचा रोखठोक सवाल आणि त्यामागची भावनिक बाजू पाहून उपस्थित कार्यकर्तेही क्षणभर अवाकही झाले.या प्रसंगी वातावरण हाताळत चंद्रकांत पाटील यांनी आजीचा हात हातात घेऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. 'यावेळी जमलं नाही, पुढच्या वेळी नक्की तुमच्या नातवाला तिकीट देऊ' असे आश्वासन देत आजीची समजूत काढली. या आश्वासनानंतरच आजीचा राग काहीसा शांत झाल्याचे व्हिडीओ मधून दिसले. उमेदवारीच्या तिकिटावरून अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत राहतात, मात्र आजीने रोखठोक वागत सरळ मंत्र्यालाच जाब विचारल्याने हा प्रसंग लक्ष वेधणारा ठरला आहे
मोठी बातमी! 'या'कारणासाठी पुण्यातील भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिने बंद
पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या निर्णयानुसार ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांपर्यंत मंदिरात थेट दर्शन करता येणार नाही.मंदिर परिसरातील सभामंडप, पायऱ्यांचा मार्ग, तसेच भाविकांच्या सुरक्षित प्रवेश-निर्गमनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही सर्व कामे सुरळीत आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.महाशिवरात्रीला दर्शन सुरू राहणारतात्पुरत्या बंदीच्या कालावधीत महाशिवरात्रीचा कालावधी वगळण्यात आला असून, १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या काळात भाविकांसाठी मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. उर्वरित कालावधीत मंदिर परिसरात सर्वसामान्य भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने तयारीजिल्हा प्रशासन, देवस्थानचे विश्वस्त, स्थानिक व्यापारी आणि ग्रामस्थ यांच्यात २३ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत मंदिर बंद ठेवून पायाभूत सुविधांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. विकासकामांदरम्यान गर्दी टाळणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच आवश्यक सुविधा उभारून ठेवण्यासाठी सध्या कामे हाती घेण्यात आली आहेत.पूजा विधी नियमित, मात्र प्रवेश बंदमंदिर बंद असले तरी श्री भीमाशंकराची दैनंदिन पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत. मात्र कोणत्याही भाविकाला थेट दर्शन किंवा मंदिर परिसरात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनजिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भाविकांना संयम ठेवण्याचे आवाहन करत, विकासकामांसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे सांगितले आहे.
Bangladesh Players Sponsorship ends by SG Sports : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांविरुद्ध सुरू असलेला हिंसाचार आणि दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाचे पडसाद क्रिकेट विश्वात उमटत आहेत. भारताची प्रतिष्ठित क्रीडा साहित्य बनवणारी कंपनी ‘एसजी’ (SG) ने बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबतचे आपले करार संपुष्टात आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे बांगलादेशी खेळाडूंचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. प्रमुख खेळाडूंचे प्रायोजकत्व धोक्यात […] The post SG Ends Sponsorship : बांगलादेशला मोठा फटका! ‘एसजी’ कंपनीने बांगला क्रिकेटपटूंशी तोडले संबंध; आता प्रायोजकत्वही गेले appeared first on Dainik Prabhat .
Municipal Corporation Election: लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानाचा निकाल लागण्यापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी राजकीय खेळी खेळली आहे. लातूरमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून तब्बल १७ अपक्ष उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या सर्व उमेदवारांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर […] The post Municipal Corporation Election: मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका; 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश appeared first on Dainik Prabhat .
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींची मकरसंक्रांत होणार गोड
मुंबई : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती. आता महापालिका निवडणुकीतही सत्ताधारी पक्षाकडून या योजनेचा प्रचार केला जात असून येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट मिळणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी देवाभाऊंकडून म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी […] The post Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींची मकरसंक्रांत होणार गोड appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध आणि टॅरिफ (शुल्क) मुद्द्यांवरून तणाव निर्माण झालेला असतानाच, परराष्ट्र मंत्रालयाने एक महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. २०२५ या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात तब्बल आठ वेळा संवाद झाला असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. अमेरिकन वाणिज्य मंत्री हॉवर्ड लटनिक यांनी केलेल्या दाव्याला भारताने […] The post 2025 मध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा झाली, ट्रम्प मंत्र्यांच्या विधानाला भारताने दिले प्रत्युत्तर appeared first on Dainik Prabhat .
“राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी होतील…”; CM फडणवीसांची मोठी भविष्यवाणी
Raj Thackeray | Devendra Fadnavis – मनसेचे सर्वेसर्वा असलेले राज ठाकरे हे केवळ पराभूत होणार नाहीत, तर इतिहासातील सर्वात मोठा पराभवाचे ते धनी म्हणून ओळखले जाती, आज मी त्याची भविष्यवाणी करतो, निकाल आल्यानंतरच तुम्ही पहाच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूकीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या दोन्ही भावांवर टीकास्त्र सोडले. मुलाखतीमध्ये […] The post “राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी होतील…”; CM फडणवीसांची मोठी भविष्यवाणी appeared first on Dainik Prabhat .
आम्ही काँग्रेसला सत्ता देऊ, पण भाजपची जिरवू; कोणी भरला दम?
सोलापूर : भाजप स्वत:ला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवते, मात्र आता त्या पक्षात कोणताही फरक राहिलेला नाही. आम्हीच त्यांना सत्तेत बसवले होते. आम्ही जिकडे असतो, तिकडे पारडे जड असते. वेळ आली तर आम्ही काँग्रेसला सत्ता देऊ, पण भाजपची जिरवू अशी घाणाघाती टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांनी केली. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी जाणकर आले […] The post आम्ही काँग्रेसला सत्ता देऊ, पण भाजपची जिरवू; कोणी भरला दम? appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: “मी देश झुकू देणार नाही” अशा घोषणा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारताची परराष्ट्र नीती दिशाहीन झाली असून ती एखाद्या ‘वाईल्ड पेंड्युलम’सारखी (वेड्यावाकड्या लोलकाप्रमाणे) इकडे-तिकडे डुलत आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. चीनला दिलेली ‘क्लीन चिट’ आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे मोदी सरकारने गुडघे टेकल्याची टीका […] The post ‘मी देशाला झुकू देणार नाही…’, परराष्ट्र धोरणाला ‘जंगली पेंडुलम’ म्हणत खरगेंनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा appeared first on Dainik Prabhat .
Breaking News : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठं खिंडार.! ‘हा’बडा नेता उद्या करणार शिवसेनेत प्रवेश
Election 2026 – महापालिका निवडणूकीत कोल्हापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा गोकुळ दूध संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, ज्यांना जिल्ह्याच्या राजकारणात आबाजी म्हणून ओळखले जाते, त्यांनी आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन उद्या, शनिवारी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला […] The post Breaking News : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठं खिंडार.! ‘हा’ बडा नेता उद्या करणार शिवसेनेत प्रवेश appeared first on Dainik Prabhat .
Ramkrishna Ghosh Maiden Over in MAH vs GOA match : विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मधील एलिट ग्रुप ‘सी’ मध्ये महाराष्ट्र आणि गोवा यांच्यात झालेला सामना क्रिकेट चाहत्यांच्या श्वास रोखून धरणारा ठरला. महाराष्ट्राने विजयासाठी दिलेल्या २४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गोवा विजयाच्या उंबरठ्यावर होता, मात्र अष्टपैलू रामकृष्ण घोष याने शेवटच्या षटकात अशक्य वाटणारा विजय महाराष्ट्राला मिळवून […] The post Ramkrishna Ghosh Over : ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा…मराठमोळ्या पठठ्याच्या मेडन ओव्हरने महाराष्ट्राचा थरारक विजय! पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार 1.60 कोटींचे मोफत विमा कवच; ‘या’सरकारचा मोठा निर्णय
रायपूर: छत्तीसगडमधील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष अतिशय आनंदाचे ठरले आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाने भारतीय स्टेट बँक (SBI) सोबत ‘स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज’ संदर्भात एक महत्त्वपूर्ण करार केला असून ४ जानेवारी २०२६ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या ऐतिहासिक करारानुसार, राज्यातील नियमित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता बँकिंग सुविधांसोबतच कोट्यवधी रुपयांचे विमा कवच पूर्णपणे मोफत […] The post शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार 1.60 कोटींचे मोफत विमा कवच; ‘या’ सरकारचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .
Pune News : पिरंगुट येथील गोळीबार प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर
पुणे : मुळशी तालुक्यातील पिरंगुट सावकारवाडी येथे तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणी महेश तानाजी कदम (रा. पिरंगुट) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश रागीट साहेब यांनी जामीन मंजूर केला आहे. त्याने अॅड. अभिषेक हरगणे यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदर आरोपीला ५० हजाराच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने हा आदेश दिला. ९ नोव्हेंबर २०२५ […] The post Pune News : पिरंगुट येथील गोळीबार प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर appeared first on Dainik Prabhat .
पुणे : ‘2 बीएचके डिनर अँड की क्लब’या प्रसिद्ध हॉटेल व क्लबचा दारू विक्री परवाना निलंबित करण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशाला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. डॉ. हेरंब शेलके यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने परवाना निलंबनाच्या आदेशाला स्थगिती देत, संबंधित आस्थापना तात्काळ डी-सील करून पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. […] The post Pune: दारू परवाना निलंबनाला उच्च न्यायालयाची स्थगिती; ‘2 बीएचके डिनर अँड की क्लब’ पुन्हा सुरू करण्याचे आदेश appeared first on Dainik Prabhat .
EPFO Wage Cap: पगार मर्यादा 15000 वरून 21000 पर्यंत वाढू शकते? कोणाला होईल याचा फायदा?
EPFO Wage Cap: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) वेतन मर्यादेत (Wage Ceiling) वाढ करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण टिप्पणी करत, केंद्र सरकारला वेतन मर्यादेबाबत पुढील चार महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. जर ही मर्यादा १५,००० रुपयांवरून २१,००० रुपयांपर्यंत वाढली, तर खासगी क्षेत्रातील […] The post EPFO Wage Cap: पगार मर्यादा 15000 वरून 21000 पर्यंत वाढू शकते? कोणाला होईल याचा फायदा? appeared first on Dainik Prabhat .
eknath shinde | devendra fadnavis – राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. निवडणूकीच्या प्रचारसाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले असल्याने प्रत्येक पक्षातील बडे नेते आपल्या परीने मनातील गोष्टी बोलून दाखवत आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाण्यामध्ये भाजपला शिंदेसेनेसह युती करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मात्र […] The post राजकिय ड्रामा वाढणार.! “भाजपला शिंदेंसोबत युती करण्याची इच्छा नव्हती..”; ‘या’ बड्या नेत्यानं सांगितली आतली गोष्ट appeared first on Dainik Prabhat .
पुण्यात हत्याकांड; मित्र झाला वैरी, धारदार शस्त्र आणि दगडाने केली हत्या
पुणे : पुण्यात मित्रच निघाले पक्के वैरी... मित्रांनीच दुसऱ्या मित्राला मारहाण करत जीवानिशी मारल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. ही घटना आहे पुणे शहरातील विश्रामवाडी येथे घडली असून, काही दिवसांपूर्वी विश्रामवाडी येथील एक १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची बातमी पुणे पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्या मुलाचा शोध घेत असताना या मुलाची हत्या झाल्याचे पोलिसांना कळले. मृत मुलाचे नाव ( अमनसिंग सुरेंद्रसिंग गचंड ) आहे. मुलाची चाकूने गळा चिरून अमानुषपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तब्बल ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेमकं काय घडलं?खेड शिवापूर येथील वर्तमुख मंदिराच्या डोंगराळ परिसरात २९ डिसेंबरच्या दिवशी मैत्रिणीच्या सांगण्यावरून अमनसिंग ठिकाणी भेटायला गेला. दोघांनी मंदिरात दर्शन घेतले, तेवढ्यात धबाले नावाचा मित्र तिथे आला. तो अमनसिंगला डोंगरावर घेऊन गेला आणि इतर मित्रांनाही तिथे बोलावलं. नंतर आरोपींनी अमनसिंग सोबत पार्टी केली. अमनसिंगला भरपूर बिअर पाजण्यात आली. यानंतर गळयावर कोयत्याने वार करत अमनसिंगची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर डोकं दगडाने ठेचून मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला.अमनसिंग घरी न आल्याने त्याच्या आईने तक्रार केली. आईच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी पूर्वीच्या वादातून अमनसिंगचा खून केल्याची आणि मृतदेह पुरल्याची कबुली दिली.
Budget 2026: देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘बजेट २०२६’ च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी रोजी संसदेत आपला नववा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. […] The post Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला; अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवव्यांदा मांडणार ‘बजेट’ appeared first on Dainik Prabhat .
भाजप कार्यकर्त्यांची ’50 खोके’ची घोषणाबाजी; महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आलाय. भाजप उमेदवार शिल्पा केळुस्कर आणि शिंदे गटाच्या पूजा कांबळे यांच्यातील ‘मैत्रीपूर्ण’ लढतीने शुक्रवारी हिंसक वळण घेतले. प्रचारफेरी दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला डिवचण्यासाठी ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या. यामुळे संतापलेल्या शिंदे […] The post Today TOP 10 News: माजी गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपघाती निधन, भाजपला मोठा धक्का ते प्रसिद्ध अभिनेत्रीचा ब्रेकअप… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .
एक सत्रात ३.३३% चांदी कोसळली तिसऱ्या दिवशीही नफा बुकिंग सुरूच तरी विक्रमी पातळीवरच का? कारण वाचा
मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेत सलग तिसऱ्या दिवशी चांदीत नफा बुकिंग सुरूच आहे असे दिसते. आज सत्राच्या सुरुवातीला चांदीत १% पेक्षा अधिक वाढ एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) कमोडिटी बाजारात झाली असताना पुन्हा एकदा आगामी युएस आकडेवारीसह आजच्या ट्रम्प यांच्या टॅरिफ निकालावर साशंकता कायम असताना गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीत सावधगिरी बाळगली असल्याने पुन्हा एकदा चांदीत घसरण झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ३ रूपयांनी घसरण झाली असून प्रति किलो दरात ३००० रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४९ रुपये, प्रति किलो दर २४९००० रुपयांवर पोहोचले आहेत.तरीही चांदी विक्रमी स्तरावर कायम आहे.तसेच मुंबईसह प्रमुख शहरातील प्रति १० ग्रॅम चांदीचे दर २४९० रुपये, प्रति किलो २४९००० रूपयांवर पोहोचले आहेत. कमोडिटी बाजारात चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.४५% वाढ झाली असून दरपातळी २४६८६५ रूपयांवर पोहोचले आहेत. एकूणच दिवसभरात कमोडिटी बाजारातील चांदी ३% पर्यंत इंट्राडे उच्चांकावर उसळली होती. जागतिक स्तरावरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ३.२०% वाढ झाल्याने दरपातळी ७७.५७ औंस प्रति डॉलरवर गेली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये चांदी १७०% अधिक उसळली होती. त्यामुळे या अस्थिरतेचा चांदीला फायदाही झाला आहे.काल चांदीच्या निर्देशांकात पुर्नसंतुलन (Rebalancing) केल्याने व जागतिक अस्थिरतेसह मागणी घसरल्याने झाले होते. काल डॉलरमध्ये वाढ झाली असल्याचा दबाव चांदीत निर्माण झाला होता. तसेच आजही डॉलरच्या निर्देशांकात घसरण कायम राहिल्याने चांदीच्या दरात दबाव कायम होता. तत्पूर्वी आज युएस फेडरल न्यायालयाकडून युएस टॅरिफ प्रकरणात निकाल देण्यात येईल तत्पूर्वी गुंतवणूकदारांनी नवी खरेदी करण्यास थांबविल्याने व अस्थिरतेच्या काळात औद्योगिक मागणीत मर्यादा आल्याने चांदी आज स्वस्त झाली आहे.चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असताना आज दिवसभरात ती ३.२२% घसरली आहे.२४३३२४ रूपयावर चांदी सकाळी स्थिरावली होती ती अखेरच्या सत्रात २४६८५५ रूपयांवर अस्थिरतेमुळे पुन्हा उसळली. तत्पूर्वी तज्ञांच्या मते, व्यापारी वार्षिक कमोडिटी इंडेक्सच्या पुनर्संतुलनापूर्वी आपली स्थिती निश्चित करत होते ज्यामुळे फ्युचर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते चांदी अधिक असुरक्षित आहे कारण अंदाजानुसार,पुनर्संतुलन प्रक्रियेचा भाग म्हणून सुमारे ६.८ अब्ज डॉलर्स किमतीचे चांदीचे फ्युचर्स (जे COMEX ओपन इंटरेस्टच्या सुमारे १२% आहे) विकले जाऊ शकतात. तज्ञांच्या मते, मजबूत झालेल्या अमेरिकन डॉलरमुळे अतिरिक्त दबाव आला तर अमेरिकेच्या संमिश्र आर्थिक आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक मार्गाबद्दल फारशी स्पष्टता मिळाली नाही. तरीही बाजारपेठा वर्षाच्या उत्तरार्धात व्याजदर कपातीची शक्यता गृहीत धरत आहेत ज्यामुळे ही अस्थिरता कायम राहू शकते.तरीही चांदी विक्रमी स्तरावर कायम आहे. भौतिक उपलब्धतेची कमतरता आणि सततच्या गुंतवणुकीच्या आवडीचा आधार सिल्वर स्पॉट अथवा ईपीएफ गुंतवणूकीत मिळत आहेत. व्हेनेझुएलामधील घडामोडी आणि पूर्व आशियातील वाढता तणाव यासह भूराजकीय अनिश्चितता, सुरक्षित गुंतवणुकीची मागणी टिकवून चांदीची एकूणच मागणी ठेवण्यास मदत करत आहेत. तज्ञांच्या मते पुरवठ्याच्या बाजूने मर्यादा स्पष्टपणे दिसत आहेत,कारण मोठ्या निर्यातीनंतर चीनमधील चांदीचा साठा जवळपास एका दशकातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
भीषण अपघात..! बस दरीत कोसळून ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
शिमला : हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यातील हरिपूरधार येथे एका खासगी बस अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना घटनास्थळावरून बाहेर काढले जात आहे. बचाव कार्य वेगाने सुरू आहे. स्थानिक लोकांनी जखमींना रस्त्यावर आणले. या घटनेनंतर घटनास्थळी आक्रोश सुरू झाला. अपघात इतका भीषण होता की बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. परिस्थितीचे […] The post भीषण अपघात..! बस दरीत कोसळून ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी.! एकनाथ शिंदे यांची ‘एआयएमआयएम’सोबत युती, अजित पवार देखील सोबत
Eknath Shinde | Ajit Pawar | Asaduddin Owaisi – अकोटमध्ये भाजप आणि एआयएमआयएमची युती झाल्याचा राजकीय धुरिणांना धक्का बसलेला असतानाच बीडमधील नवीन समीकरणामुळे सत्तेचा अजब खेळ पाहावयास मिळाला. परळी नगरपरिषदमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी चक्क एमआयएमला सोबत घेऊन आपला गट स्थापन केला आहे. या नव्या समीकरणामुळे राजकीय वर्तुळात […] The post मोठी बातमी.! एकनाथ शिंदे यांची ‘एआयएमआयएम’ सोबत युती, अजित पवार देखील सोबत appeared first on Dainik Prabhat .
हिजाब घालणारी महिला देशाची पंतप्रधान बनेल; ‘या’बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Asaduddin Owaisi Solapur Speech : सोलापूरमध्ये एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी महायुती, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे एक दिवस हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल,” असा ठाम विश्वास ओवैसी यांनी व्यक्त केला. सोलापुरात अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एमआयएम […] The post हिजाब घालणारी महिला देशाची पंतप्रधान बनेल; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ appeared first on Dainik Prabhat .
आईची माया, थंडी वाजू नये म्हणून म्हणून अशी घेतले मुलाची काळजी
जम्मू : जम्मूतील अर्निया परिसरात कडाक्याची थंडी आणि बर्फाळ वाऱ्यांदरम्यान एका चौकात उभ्या असलेल्या शहीद जवानाच्या पुतळ्याजवळ दरवर्षी एक वेगळच दृश्य पाहायला मिळते. बीएसएफचे शहीद जवान गुरनाम सिंग यांच्या प्रतिमेजवळ त्यांची आई जसवंत कौर मुलाला थंडी वाजू नये म्हणून मुलाच्या अंगावर जाड पांघरूण टाकत असते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. ज्यात आईची माया ओसंडून वाहताना दिसत आहे.अर्निया येथे २०२१ मध्ये बीएसएफच्या १७३व्या बटालियनचे जवान गुरनाम सिंग यांचा पुतळा उभारण्यात आला होता . हा पुतळा देशासाठी बलिदान दिलेल्या जवानाच्या सन्मानार्थ उभारण्यात आला आहे. मात्र, आई जसवंत कौर यांच्यासाठी हा पुतळा अजूनही त्यांचा मुलगाच आहे . त्यामुळे गेल्या ३ वर्षांपासून हिवाळा सुरू होताच आपल्या मुलाला थंडी वाजू नये म्हणून त्या पुतळ्यावर जाड पांघरूण टाकतात.गुरनाम सिंग नक्की कोण होते?हिरानगर सेक्टरमध्ये २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी गुरनाम सिंग यांनी दहशतवाद्यांना रोखत एक दहशतवादी ठार केला आणि शत्रूच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तानच्या हल्ल्यात गुरनाम सिंग शहीद झाले. गुरनाम सिंग जेव्हा शहीद झाले तेव्हा त्यांचे वय अवघे २६ वर्षे होते.ते शाहिद झाल्यानंतरही गुरनाम सिंग यांचे कुटुंब त्यांच्या आठवणी जपत आहेत हे या व्हिडीओ मधून दिसत आहे. शेवटी आईचं काळीज... आईपासून तिचं मुलं कितीही लांब गेलं तरी आईला काळजी कायमच असते हे या व्हिडीओ मधून अधोरेखित होत आहे.
सोन्याच्या किंमतीत एक दिवसात प्रति तोळा १३१० रुपयांनी वाढ 'या'जागतिक कारणांमुळे!
मोहित सोमण: पुन्हा एकदा शेअर बाजार, भांडवली बाजारातील अस्थिरतेचा लाभ सोन्याच्या किंमतीत झाला आहे. कारण आज डॉलर निर्देशांकात झालेल्या घसरणीमुळे आज सोन्याला अस्थिरतेत आधार मिळाला व सोने रिबाऊंड होत महागले. दोन दिवस घसरलेले सोने पुन्हा एकदा मोठ्या संख्येने उसळले आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १३१ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १२० रुपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९८ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३९३१ रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १२७७० रुपयांवर, १८ कॅरेटसाठी १०४४८ रूपयांवर पोहोचले आहेत. तर प्रति तोळा दर २४ कॅरेटमागे १३१० रुपये, २२ कॅरेटमागे १२०० रुपये, १८ कॅरेटमागे ९८० रूपयांनी वाढले आहेत. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी आज १२९३१० रूपयावर, २२ कॅरेटसाठी १२७७०० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी १०४४८० रूपयांवर पोहोचले आहेत.मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १३९६४ रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १२७७० रुपयांवर, १८ कॅरेटसाठी १०४४८ रुपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Mutli Commodity Exchange MCX) सोन्याचा निर्देशांक संध्याकाळपर्यंत ०.४४% वाढत दरपातळी १३८३४७ रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर आज सोन्याच्या निर्देशांकात मोठी वाढ दिवसभरात झाली. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.४७% वाढ झाल्याने दरपातळी ४४८१.३१ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. युएस बाजारात आता नवी पेरोल रोजगार आकडेवारी अपेक्षित असताना दुसरीकडे युएस व्हेनेझुएला यांच्यातील वादानंतर कमोडिटी बाजारातही अस्थिरता आहे. दरम्यान आता युएस बाजारात आज अतिरिक्त शुल्कावरील निकालावर गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाल्याने, या अस्थिरतेत गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करणे पसंत केले. त्यामुळे गोल्ड स्पॉट गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात वाढल्याने मागणीपेक्षा पुरवठा घटला. दुसरीकडे ईपीएफ गुंतवणूकीत वाढ होत असताना डॉलरमध्ये घसरण झाल्याने सोन्यातील दबाव आणखी वाढला. भारतीय कमोडिटी बाजारातही डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण झाल्याने त्याचा आणखी विपरित परिणाम झाला. आगामी काळात युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील अनिश्चितता, युद्धजन्य परिस्थिती यामुळे सोन्यातील गुंतवणूकीत आणखी वाढ अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांकडून हेजिंग वाढल्याने त्याचा फायदा सोन्यात होत असला तरी सोन्याच्या किंमतीतही अस्थिरता (Volatility) वाढली आहे.आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर व भविष्यातील सोन्याच्या मार्गक्रमणावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'कालच्या घसरणीनंतर सोन्याच्या व्यापारात किंचित सकारात्मकता दिसून आली, कॉमेक्स सोन्याला ४४५० डॉलरच्या पातळीजवळ आधार मिळाल्याने आणि ते ४४७५ डॉलरच्या क्षेत्राकडे वर गेल्याने एमसीएक्स (MCX) सोन्याच्या दरात सुमारे ६५० रूपयांची वाढ झाली. खालच्या पातळीवर खरेदीच्या आवडीमुळे किमती स्थिर होण्यास मदत झाली, तरीही बाजारातील अस्थिरता कायम आहे. नजीकच्या काळात, जागतिक संकेत आणि आगामी अमेरिकन आकडेवारी बाजारातील भावनांना दिशा देत असल्याने, एमसीएक्स (MCX) सोने १३६५०० ते १३९००० रूपयांच्या अस्थिर मर्यादेत व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे.'
Dhurandhar Box Office Collection Day 35: धुरंदर चित्रपटाचा ३५ वव्या दिवशी बॅाक्स ऑफिसवर धुमाकुळ...
धुरंदर: रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाच्या या चित्रपटामुळे देशभर नव्हे तर जगभर कौतुक होत आहे...व या चित्रपटाने सर्व चाहत्यांच्या मनामध्ये आपली वेगळीच जागा बनवली आहे...आदित्य धर दिग्दर्शित स्पाय थ्रिलर चित्रपट‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. चित्रपटाने आता सहाव्या आठवड्यात प्रवेश केला असला, तरी त्याच्या कमाईचा वेग अजूनही कायम आहे. रणवीर सिंहच्या या बहुचर्चित चित्रपटाने भारतात ९०० कोटींच्या दिशेने मजल मारली असून, जगभरात १२०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.जिओ स्टुडिओजने सोशल मीडियावर ‘धुरंधर’च्या ३५ दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची अधिकृत माहिती शेअर केली आहे. पोस्टमध्ये “घातक इन इम्पॅक्ट आणि ग्लोरियस इन स्केल, धुरंधर वर्ल्डवाइड सिनेमागृहांवर राज्य करत आहे” असे नमूद करण्यात आले आहे.जिओ स्टुडिओनुसार, चित्रपटाने ३५ दिवसांत एकूण ८४०.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या ते चौथ्या आठवड्यात चित्रपटाने ७८४.५० कोटी, पाचव्या आठवड्यात ५६.३५ कोटी, तर ३५ व्या दिवशी एकट्या ४.७० कोटी रुपयांची कमाई केली.या ३५ दिवसांत ‘धुरंधर’ने तब्बल ११ मोठे बॉक्स ऑफिस विक्रम मोडले आहेत. हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला असून, त्याने शाहरुख खानच्या ‘जवान’ला मागे टाकले आहे. यासोबतच ‘धुरंधर’ भारतातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आणि जगभरात पाचवा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. ‘धुरंधर’ हा रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील तसेच दिग्दर्शक आदित्य धर यांच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. याशिवाय, हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ए-रेटेड चित्रपट, २६ दिवसांत ७०० कोटी पार करणारा आणि हिंदी सिनेसृष्टीत दुसऱ्या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
आजपासून राज्यात हाडं गोठवणारी थंडी; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुन्हा एकदा राज्यभर थंडीची लाट येण्याचे संकेत मिळाले असून 9 जानेवारीपासून गारठा अधिक वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री नागरिकांना विशेष थंडीचा अनुभव येण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीत आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. सकाळच्या वेळेत काही भागांत धुक्याची दाटी दिसू शकते. […] The post आजपासून राज्यात हाडं गोठवणारी थंडी; हवामान विभागाकडून अलर्ट जारी appeared first on Dainik Prabhat .
PMC Election : नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य.! बाणेर येथे पूनम विधाते यांचा जोरदार प्रचार
बाणेर – पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘प्रभाग क्रमांक ९’ मधील अपक्ष उमेदवार पूनम विशाल विधाते (चिन्ह – कप बशी) यांच्या प्रचारास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. प्रचार दौऱ्याची सुरुवात बाणेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बाणेर येथील छत्रपती […] The post PMC Election : नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य.! बाणेर येथे पूनम विधाते यांचा जोरदार प्रचार appeared first on Dainik Prabhat .
नाहन : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली एक खासगी बस रस्ता सोडून सुमारे ६० मीटर खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.नेमकी घटना काय?
शहरी भागात आला बिबट्या.! निगडीतील दुर्गा टेकडी परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांत घबराट
पिंपरी – निगडी येथील दुर्गा देवी टेकडी परिसरात तलावाजवळ बिबट्याचा वावर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दुर्गा टेकडी तात्काळ बंद करण्यात आली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड शहरातील वन्यजीव-सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक मानली जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याने कुत्रा किंवा अन्य प्राणी भक्ष्य केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात […] The post शहरी भागात आला बिबट्या.! निगडीतील दुर्गा टेकडी परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांत घबराट appeared first on Dainik Prabhat .
भीषण अपघातात माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू; वाढदिवस साजरा करून परतताना काळाचा घाला
इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शुक्रवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. रालामंडल परिसरातील तेजाजी नगर बायपासवर एका भरधाव कारची ट्रकला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री आणि विद्यमान आमदार बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा बच्चन यांचा समावेश आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि परिसरात शोककळा पसरली […] The post भीषण अपघातात माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू; वाढदिवस साजरा करून परतताना काळाचा घाला appeared first on Dainik Prabhat .
मोठी बातमी..! एकनाथ शिंदे, अजितदादांकडून भाजपचा गेम, थेट सत्तेलाच लावला सुरुंग
अंबरनाथ : राज्यात सध्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी निवडणुका होत असताना, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय युती पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती, तर काही महापालिकांमध्ये भाजप-शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गट अशी त्रिसूत्री युती तयार झाली आहे. मात्र जिथे भाजपसोबत […] The post मोठी बातमी..! एकनाथ शिंदे, अजितदादांकडून भाजपचा गेम, थेट सत्तेलाच लावला सुरुंग appeared first on Dainik Prabhat .
Share Market Today: भारतीय शेअर बाजारात आज ९ जानेवारी रोजी सलग पाचव्या दिवशी मोठी पडझड पाहायला मिळाली. सलग पाच दिवस सुरू असलेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असून बाजारातून तब्बल १३ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. आज व्यवहाराच्या शेवटी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६०५ अंकांच्या म्हणजेच ०.७२ टक्क्यांच्या घसरणीसह ८३,५७६ च्या पातळीवर बंद झाला. […] The post शेअर बाजारात हाहाकार! 5 दिवसांत सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी बुडाले, कारण जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
Supriya Sule | Sharad Pawar | Ajit Pawar – राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात अत्यंत विचित्र आणि नवी समीकरणे पाहायला मिळत आहेत. कुठे युती आहे तर कुठे मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली […] The post Breaking News : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सु्प्रिया सुळेंनी अखेर सांगूनच टाकलं, “आमच्यात कधीही…” appeared first on Dainik Prabhat .
Virat Kohli Doppelganger child photo viral : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन-डे सामन्यासाठी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या वडोदरामध्ये घाम गाळत आहे. सरावासोबतच विराट सध्या जाहिरातींचे शूटिंग आणि चाहत्यांच्या भेटीगाठीत व्यस्थ आहे. यादरम्यान, विराट एका अशा ‘छोट्या’ चाहत्याला भेटला, ज्याला पाहून खुद्द क्रिकेटचा किंगही अवाक झाला. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर […] The post Virat Kohli Doppelganger : विराट कोहलीचा ‘छोटा अवतार’ पाहून स्वत: किंग कोहलीही थक्क! फोटो होतोय तुफान व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
ठाकरे गटाच्या ‘या’जिल्हाध्यक्षांच्या घर-कार्यालयावर ईडीची धाड, काय आहे प्रकरण?
नागपूर : राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीत असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मतदानाला अवघे सहा दिवस बाकी असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्या घर व कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर, खापा आणि पाटणसावंगी परिसरात […] The post ठाकरे गटाच्या ‘या’ जिल्हाध्यक्षांच्या घर-कार्यालयावर ईडीची धाड, काय आहे प्रकरण? appeared first on Dainik Prabhat .
Delhi Airport Drug News:विमानातून घेऊन जात होते ४३ कोटींचा गांजापोलींसांनी विमानतळावरच...
नवी दिल्ली: इंदिरा गांधी इंटरनॅशनल (IGI) एयरपोर्टवर कस्टम विभागाने ४३ करोड़ो रुपयांच्या नशेच्या पदार्थां गांजा और विदेशी सिगरेटसह चार तस्कर रंगेहाथ पकडले आहेत. हे चार भारतीय नागरिक ५ जानेवारीला बैंकॉकहून TG-३१५ आणि TG-३३१ फ्लाइट्सने दिल्लीमध्ये आले होते.६ जानेवारीला ते ग्रीन चैनलमार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कस्टम अधिकारी त्यांच्या वागणुकीवर संशय व्यक्त करून त्यांना थांबवले. त्यांच्या सामानाची एक्स-रे तपासणी केली असता चार ट्रॉली बॅग्समध्ये ३६ पॉलीथिन पाउचमध्ये भरलेले हिरव्या रंगाचे नशीले पदार्थ सापडले. प्राथमिक तपासणीत हे गांजा असल्याचे स्पष्ट झाले. एकूण गांजाचे वजन ४३ किलो १३५ ग्रॅम होते.याशिवाय, दोन अन्य ट्रॉली बॅग्समधून ७६ डंडा गोल्ड फ्लेक ब्रांडच्या विदेशी सिगरेटही बरामद झाल्या. कस्टम विभागाने सांगितले की, या तस्करीसाठी वापरलेले सामान, गांजा व सिगरेट एकत्रित करून अंदाजे ४३ करोड़ १५ लाख रुपयांची किंमत आहे.आरोपींवर एनडीपीएस एक्ट, १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना धारा २०, २३, २९ आणि ४३(b) नुसार अटक करण्यात आली. गांजा, विदेशी सिगरेट आणि तस्करीसाठी वापरलेले सामान धारा ४३ (a) अंतर्गत जप्त करण्यात आले.कस्टम विभागाने ही कारवाई प्रवासी आणि देशाच्या सुरक्षा हितासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले. अधिकारी म्हणाले की, स्पॉट प्रोफाइलिंग आणि एक्स-रे तपासणीमुळेच ही तस्करी थांबवता आली.
शिक्षण, साहित्य आणि संस्कारांचा दीपस्तंभ : गुरुवर्य डॉ. न. म. जोशी
गुरुवर्य डॉ. न. म. जोशी, ११ जानेवारी २०२६ रोजी आपण एक्क्याण्णव्या वर्षांत पदार्पण करीत आहात, त्यानिमित्ताने आपल्या यशस्वी वाटचालीस विनम्र अभिवादन! आपली साधी राहणी आणि उच्च विचारसरणी सर्वांनाच भावते. आपण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेला तीन लक्ष रुपये दिले ही विशेष कौतुकाची बाब आहे. गारवडे या दुर्गम भागातील खेड्यात आपण शिक्षणाचा श्रीगणेशा केलात. त्यानंतर […] The post शिक्षण, साहित्य आणि संस्कारांचा दीपस्तंभ : गुरुवर्य डॉ. न. म. जोशी appeared first on Dainik Prabhat .

23 C