SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

Silver and Gold Price: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांकडून नफावसुलीचा सपाटा

Silver and Gold Price: जागतिक बाजारपेठेतील कमकुवत कल आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे आज सोने-चांदीच्या किमतीत मोठी पडझड पाहायला मिळाली. चांदीच्या किमतीने सोमवारी सुरुवातीच्या सत्रात नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, मात्र त्यानंतर झालेल्या जोरदार विक्रीमुळे चांदी ७१२४ रुपयांनी स्वस्त झाली. चांदीसोबतच सोन्याच्या दरातही घट झाली असून, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीला आज ब्रेक लागला आहे. […] The post Silver and Gold Price: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांकडून नफावसुलीचा सपाटा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 7:19 pm

New year, new rules: 1 जानेवारीपासून पगार, बँकिंग आणि घरगुती खर्चात होणार मोठे बदल; वाचा सविस्तर

New year, new rules: २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव टाकणारी ठरणार आहे. १ जानेवारीपासून केंद्र सरकार आणि विविध नियामक संस्थांकडून अनेक महत्त्वपूर्ण बदल लागू केले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ, बँकिंग व्यवहारांमधील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांसाठीच्या नवीन नियमांचा समावेश आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’: ८ व्या वेतन […] The post New year, new rules: 1 जानेवारीपासून पगार, बँकिंग आणि घरगुती खर्चात होणार मोठे बदल; वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 7:10 pm

Saurabh Bhardwaj : टोल प्लाझामुळे प्रदुषणात वाढ; आपचे नेते सौरभ भारद्वाज यांची भाजपवर टीका

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने दिल्लीतील प्रदुषणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा खरपूस समाचार घेतला आहे. आपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ जारी केला आहे. यानुसार, दिल्लीतील प्रदुषण वाढीला भाजप सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. दिल्लीतील टोल प्लाझावर उभ्या गाड्या आणि या गाड्यांतून निघणाऱ्या धुरामुळे हवा आणखी दुषित होत आहे. […] The post Saurabh Bhardwaj : टोल प्लाझामुळे प्रदुषणात वाढ; आपचे नेते सौरभ भारद्वाज यांची भाजपवर टीका appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 6:59 pm

2026 मध्ये AI घडवणार मोठी क्रांती; तज्ज्ञांनी वर्तवलेली शक्यता जाणून घ्या..

मुंबई: गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘AI’ तंत्रज्ञान २०२६ पर्यंत आपल्या कल्पनेपलीकडे प्रगती करणार आहे. केवळ उत्तरे देणारे AI आता ‘काम करणारे AI’ (Agentic AI) म्हणून ओळखले जाईल. २०२६ हे वर्ष तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणार असून, मानवी जीवनशैलीत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. १. ‘एजेंटिक AI’ चा उदय: […] The post 2026 मध्ये AI घडवणार मोठी क्रांती; तज्ज्ञांनी वर्तवलेली शक्यता जाणून घ्या.. appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 6:56 pm

लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी; सरकारने ई-केवायसीबाबत घेतला मोठा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्यासाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत असून, अजूनही सुमारे ४५ लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे शासनाकडून एक महिन्याची मुदतवाढ देऊन ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. योजनेच्या […] The post लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी; सरकारने ई-केवायसीबाबत घेतला मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 6:55 pm

Cigarettes price hike: सिगारेट ओढणाऱ्यांचा खिसा होणार रिकामा; आता एका स्टिकसाठी मोजावे लागणार ‘इतके’रुपये

नवी दिल्ली: देशातील तंबाखू शौकिनांना केंद्र सरकारने मोठा धक्का दिला आहे. संसदेने ‘सेंट्रल एक्साइज (संशोधन) विधेयक, २०२५’ मंजूर केले असून, यामुळे सिगरेट, सिगार, हुक्का आणि खैनीवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) प्रचंड वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. शुल्कात मोठी वाढ नवीन दुरुस्तीनुसार, सिगरेटवरील उत्पादन शुल्क प्रति […] The post Cigarettes price hike: सिगारेट ओढणाऱ्यांचा खिसा होणार रिकामा; आता एका स्टिकसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 6:50 pm

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना दुहेरी धक्का ! एकाने हकालपट्टी करण्याची केली मागणी तर दुसऱ्याचा थेट राजीनामा

Eknath Shinde : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. मात्र, या युतीमुळे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत नाराजी आणि राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते कैलास लखा शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाकडे पत्र लिहून स्वतःची हकालपट्टी करण्याची थेट […] The post Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना दुहेरी धक्का ! एकाने हकालपट्टी करण्याची केली मागणी तर दुसऱ्याचा थेट राजीनामा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 6:33 pm

आताची सर्वात मोठी बातमी: अर्थव्यवस्थेतील 'फंडामेटल'अतिशय मजबूत - RBI २०२४-२५ वार्षिक अहवाल

मोहित सोमण: 'भारताची अर्थव्यवस्था मजबूत फंडामेंटलसह जगातील वेगवान अर्थव्यवस्था म्हणून आपले मार्गक्रमण सुरू ठेवेल' असे विधान आरबीआयच्या नव्या अर्थव्यवस्थेच्या २०२४-२५ वार्षिक अहवालात (New Economic Report 2024-25) मध्ये करण्यात आले आहे. अर्थव्यवस्थेतील अंतर्गत व भूराजकीय आव्हाने असली तरी घेतलेल्या प्रोत्साहित करणारी आर्थिक धोरण, घेतलेला पुढाकार, बाजारातील घटती महागाई, व जीडीपीत वाढ झाल्याने अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत पोहोचली आहे दरम्यान जागतिक अस्थिरतेचे आव्हान असताना रूपयापुढेही आव्हान आहे असाही निष्कर्ष काही क्षणापूर्वी प्रसिद्ध केलेल्या अहवालात करण्यात आला आहे.आपल्या अहवालात प्रस्तुत माहिती देताना आरबीआयने (Reserve Bank of India RBI) म्हटले आहे की,'२०२४ मध्ये जागतिक आर्थिक विस्तार स्थिरपणे सुरू राहिला असताना तथापि, भूराजकीय तणाव, भूआर्थिक विखंडन (Macro Economic Fragmentation),वाढता व्यापार तणाव आणि वाढलेल्या सार्वजनिक कर्जामुळे वाढ असमान होती. वस्तूंच्या किमती नरमल्यामुळे, पुरवठ्याची स्थिती सुलभ झाल्यामुळे आणि २०२२ मधील चलनविषयक धोरणातील कडक उपायांच्या विलंबित परिणामामुळे २०२४ मध्ये जागतिक महागाई कमी झाली' असे म्हटले. इतकेच नाही तर आर्थिक सुधारणेबाबतीत बोलतांनाही, २०२४ च्या मध्यापर्यंत प्रमुख मध्यवर्ती बँकांनी अनुकूल मौद्रिक धोरणाचा (Favourable Monetary Policy) अवलंब केल्यामुळे आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुलभ झाली. असे असूनही, धोरणात्मक बदलांचा, भूराजकीय घडामोडींचा आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सच्या वाढलेल्या मूल्यांकनाचा परस्परपरिणाम झाल्यामुळे, वर्षभरात जागतिक वित्तीय बाजारांमध्ये अस्थिरतेचे काही टप्पे दिसून आल्याचे आरबीआयने म्हटले. सततच्या भूराजकीय तणावा आणि धोरणात्मक अनिश्चिततेमुळे वस्तूंच्या व्यापारात हळूहळू सुधारणा झाली. वाढलेल्या भूआर्थिक आणि धोरणात्मक अनिश्चिततेमुळे भारतासारख्या उदयोन्मुख बाजार (Emergring) अर्थव्यवस्थांमधील भांडवली प्रवाह अस्थिर राहिले असे अहवालात म्हटले.दरम्यान, भारतीय व जागतिक पातळीवरील सद्यस्थितीतील तुलना करता किमान चालू खात्यातील तूट (Current Account Deficit CAD) आणि पुरेसा परकीय चलन साठा यामुळे बाह्य क्षेत्राला लवचिकता मिळाली असली जरी भांडवली प्रवाहांमध्ये अस्थिरता दिसून आल्याचेही आरबीआयने वार्षिक अहवालात नमूद केले आहे. खाजगी उपभोगातील वाढ (Personal Consumption Growth), बँका आणि कॉर्पोरेट्सच्या सुदृढ ताळेबंदामुळे, सुलभ वित्तीय परिस्थितीमुळे आणि भांडवली खर्चावर सरकारच्या सततच्या भर दिल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था २०२५-२६ दरम्यान सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान टिकवून ठेवण्यास सज्ज आहे असेही म्हटले आहे. दरम्यान वाढत्या भूराजकीय तणाव, आत्मकेंद्रित धोरणे आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये संभाव्य शुल्क-युद्धाच्या जोखमीमुळे निर्यात क्षेत्रालाही काही आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता यात व्यक्त केली गेली आहे.आर्थिक वर्ष २०२५ आणि २०२६ साठी जागतिक आर्थिक दृष्टिकोन अनेक आव्हानांमुळे अनिश्चित असल्याचेही आरबीआयने म्हटले. विशेषतः चलनवाढीचा वेग मंदावणे, अनेक अर्थव्यवस्थांमध्ये वाढलेले सार्वजनिक कर्ज, तसेच दीर्घकाळ चाललेला भूराजकीय तणाव, वाढलेला व्यापार तणाव, वित्तीय बाजारातील अस्थिरता आणि हवामानाचे धक्के या कारणामुळे आव्हानेही कायम राहू शकतात. त्यामुळे आरबीआयच्या अंदाजानुसार जागतिक अर्थव्यवस्था २०२५ मध्ये २.८% आणि २०२६ मध्ये ३% दराने वाढण्याची शक्यता आहे. खासकरून उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्थांमधील (EMDEs) वाढीचा दर २०२५ मध्ये ३.७% राहण्याचा अंदाज आहे आणि २०२६ मध्ये तो किंचित सुधारून ३.९% होण्याची अपेक्षा आहे. विकसित अर्थव्यवस्थांमधील (AEs) वाढीचा दर २०२४ मधील १.८% २०२५ मध्ये १.४% पर्यंत मात्र मंदावण्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात केला गेला आहे. आरबीआयच्या मते तो त्यानंतर २०२६ मध्ये तो किंचित सुधारून १.५% होऊ शकतो. जागतिक चलनवाढ २०२४ मधील ५.७% २०२५ मध्ये ४.३% आणि २०२६ मध्ये आणखी कमी होऊन ३.६% पर्यंत येण्याची अपेक्षा आरबीआयच्या अहवालात व्यक्त करण्यात येत आहे.बँक प्रमुख विकसित आणि उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्थांमधील सार्वजनिक कर्जाची वाढलेली पातळी पाहता अर्थव्यवस्थांमधील सार्वजनिक वित्ताच्या शाश्वततेबद्दल चिंता निर्माण करत असून आधीच वाढलेल्या वित्तीय बाजारातील अस्थिरतेत भर घालण्याचा धोकाही व्यक्त करत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसाठीचा दृष्टिकोन आशादायक राहिला आहे. उपभोग मागणीतील पुनरुज्जीवन, वित्तीय एकत्रीकरणाच्या मार्गाचे पालन करतानाच सरकारचा भांडवली खर्चावर असलेला निरंतर भर, बँका आणि कंपन्यांची सुदृढ ताळेबंद स्थिती, सुलभ होत असलेल्या वित्तीय परिस्थिती, सेवा क्षेत्राची निरंतर लवचिकता आणि ग्राहक व व्यावसायिक आशावादाचे बळकटीकरण, याशिवाय भक्कम स्थूल आर्थिक मूलभूत तत्त्वांचा आधार मिळाला आहे. तथापि जगातील विविध राष्ट्रांकडून व्यापारातील संरक्षणवादी भूमिका व उपायांनंतर जागतिक व्यापाराबद्दलची अनिश्चितता, दीर्घकाळ चाललेला भूराजकीय तणाव आणि जागतिक वित्तीय बाजारातील अस्थिरता यामुळे वाढीच्या दृष्टिकोनासाठी नकारात्मक धोके आणि महागाईच्या दृष्टिकोनासाठी सकारात्मक धोके निर्माण होतात असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.असे असुनही अर्थव्यवस्थेतील वाढ महागाईच्या गतिशीलतेने धोरणात्मक वाढीला आधार देण्यासाठी जागा मोकळी करून देत आहे असेही अहवालाने म्हटले. अर्थव्यवस्थेतील टिकाऊ तरलता (Sustainable Liquidity) प्रदान करण्यासाठी सक्रियपणे बाजार ऑपरेशन्सचा एक आरबीआयने संच आयोजित केला असल्याचे म्हटले. परिणामी, मार्च २०२५ अखेरीस प्रणालीतील तरलता अधिशेषात (Surplus) परतली असे आरबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे. पुढे जाऊन, देशांतर्गत आर्थिक व्यवहारात २०२४-२५ च्या पहिल्या सहामाहीच्या नीचांकी पातळीपासून मजबूत होण्याची अपेक्षा आहे. आर्थिक २०२५-२६ मध्ये प्रमुख चलनवाढ कमी होऊन लक्ष्याकडे पुढे जाण्याची अपेक्षा असल्याचे आरबीआयने म्हटले. रिझर्व्ह बँक मौद्रिक धोरणाच्या भूमिकेशी सुसंगतपणे तरलता व्यवस्थापन ऑपरेशन्स आगामी काळात करेल आणि अर्थव्यवस्थेच्या उत्पादक क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी प्रणाली तरलता ठेवेल असेही आरबीआयने आपल्या निष्कर्षात म्हटले.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 6:30 pm

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले आहे की, कसोटी संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणशी संपर्क साधल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि निराधार आहेत, बोर्डाने कसोटी संघाच्या नेतृत्त्व गटात बदल करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सैकिया यांनी सांगितले की, ही बातमी पूर्णपणे तथ्यहीन आहे. काही प्रतिष्ठित माध्यम संस्था देखील ही बातमी चालवत आहेत, परंतु यात कोणतेही सत्य नाही. बीसीसीआय याचे थेट खंडन करते. अलीकडच्या काळात अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, कसोटी संघाच्या खराब कामगिरीनंतर व्हीव्हीएस लक्ष्मणला पुढील कसोटी प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. भारताला मायदेशात दक्षिण आफ्रिकेकडून २-० ने कसोटी मालिका गमवावी लागल्यानंतर या अटकळी समोर आल्या. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धही संघाला ०-३ ने पराभवाला सामोरे जावे लागले होते.टेस्ट क्रिकेटमधील अलीकडील अपयशाच्या विपरीत, मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी मजबूत राहिली आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप टी-२० एकही सामना न हरता जिंकले. मात्र, त्यांच्या कार्यकाळात भारताने टेस्टमध्ये ७ सामने जिंकले, १० हरले आणि २ ड्रॉ खेळले आहेत. सध्या भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान कसोटी नाही, तर टी-२० विश्वचषक आहे. संघ आपल्या विजेतेपदाचे रक्षण करेल. यावेळी संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या हातात असेल. स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि भारत आपला पहिला सामना त्याच दिवशी मुंबईत अमेरिकेविरुद्ध खेळेल.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 6:30 pm

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी, चिन्हाच्या वादावर निघाला तोडगा

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील आघाडीबाबत मोठी अनिश्चितता होती. कधी आघाडी होणार, तर कधी ती तुटल्याच्या बातम्या येत होत्या. आज या सर्व नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम मिळाला असून दोन्ही राष्ट्रवादींमधील आघाडीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची चिन्हाबाबतची अट मान्य केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे उमेदवार आपापल्या अधिकृत चिन्हांवर - ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’- निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. यामुळे चिन्हांवरून सुरू असलेला वादही संपुष्टात आला आहे.पुणे महापालिका निवडणुकीसाठी सुरुवातीला शरद पवारांच्या पक्षाने आघाडीत ६५ जागांची मागणी केली होती, तर अजित पवार यांच्या पक्षाकडून ३५ जागांची तयारी दर्शवण्यात आली होती. मात्र, दीर्घ वाटाघाटीनंतर अखेर जागावाटपावर तोडगा निघाला असून पुणे महापालिकेत अजित पवार यांचा पक्ष १२५ जागा, तर शरद पवार यांचा पक्ष ४० जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हाच आघाडीचा अंतिम फॉर्म्युला असणार असल्याची चर्चा आहे.दरम्यान, आज दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, घोषणा होताच अजित पवार यांच्या पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार आहे. यासाठी अजित पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. सध्या दहा ते पंधरा जागांवरील उमेदवारीचा तिढा बाकी असून, त्यावर चर्चा करून आज संध्याकाळपर्यंत पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 6:30 pm

Today TOP 10 News: BMC निवडणुकीत घराणेशाहीचा वरचष्मा ते सिगरेटच्या किमतीत 4 पट वाढ होणार.. वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या

BMC निवडणुकीत घराणेशाहीचा वरचष्मा, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीत ‘घराणेशाही’चे स्पष्ट दर्शन घडतेय. शिवसेना (ठाकरे गट), भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि काँग्रेस या सर्वच प्रमुख पक्षांनी सामान्य कार्यकर्त्यांऐवजी नेत्यांच्या नातेवाईकांना झुकते माप दिलेय. ठाकरे गटाने ६, भाजपने ४, राष्ट्रवादीने ३ तर काँग्रेसने २ नातेवाईकांना मैदानात […] The post Today TOP 10 News: BMC निवडणुकीत घराणेशाहीचा वरचष्मा ते सिगरेटच्या किमतीत 4 पट वाढ होणार.. वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 6:28 pm

Babar Azam : मैदानावर फ्लॉप अन् वादात टॉप! बाबरच्या एका ‘ऑटोग्राफ’मुळे पेटला नवा वाद; नेमकं प्रकरण काय?

Babar Azam Indian Jersey Autograph Controversy : पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम सध्या ऑस्ट्रेलियन भूमीवर बिग बॅश लीग (BBL) खेळत आहे. मात्र, एका सामन्यादरम्यान त्याने केलेल्या कृतीमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. बाबरने भारतीय संघाची जर्सी घातलेल्या एका महिला चाहत्याला त्याच जर्सीवर ऑटोग्राफ दिला, ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. नेमका […] The post Babar Azam : मैदानावर फ्लॉप अन् वादात टॉप! बाबरच्या एका ‘ऑटोग्राफ’मुळे पेटला नवा वाद; नेमकं प्रकरण काय? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 6:27 pm

NCP First List : शरद पवार गटाची पहिली उमेदवारांची यादी जाहीर, कोण आहेत ते ७ उमेदवार?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या रणधुमाळीत वेग आला असताना, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. ही यादी अतिशय मर्यादित असून, केवळ ७ उमेदवारांची नावे समोर आली आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी अंतर्गत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात युतीची चर्चा सुरू […] The post NCP First List : शरद पवार गटाची पहिली उमेदवारांची यादी जाहीर, कोण आहेत ते ७ उमेदवार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 6:17 pm

IIP November Data: 'मोदी'सरकारच्या काळात आणखी एक विक्रम, नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात दोन वर्षांतील विक्रमी वाढ!

मोहित सोमण: आज भारत सरकारच्या सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाने औद्योगिक उत्पादनाची नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या महिन्यात काही प्रमाणात आर्थिक परिस्थितीमुळे मागणीत घट झालेली असताना औद्योगिक उत्पादन ०.४% पातळीवर वाढले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात मूळ धातूंच्या व फॅब्री मेटल उत्पादनात झालेल्या मोठ्या वाढीचा फायदा म्हणून दोन वर्षांतील औद्योगिक उत्पादन पातळीवर आकडेवारी पोहोचली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर थेट नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात ८% वाढ झाली आहे. अहवालातील माहितीनुसार, मान्सून काळ संपल्यानंतर खाणकाम उत्पादनातील मोठी वाढ झाल्याने तेही उत्पादन इयर ऑन इयर बेसिसवर ५.४% वाढले.यंदा अहवालाच्या आधारे नोव्हेंबर महिन्यात खाणकाम (Mining), उत्पादन (Manufacturing) क्षेत्रातील वाढ अनुक्रमे ५.४%, ८% पातळीवर झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. इलेक्ट्रिसिटीत मात्र ऑक्टोबर तुलनेत नोव्हेंबरमध्ये -१.५% घसरण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातील उत्पादनात १५१.३ अंकांच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात १५८.८ पातळीवर वाढ झाली असून इलेक्ट्रिसिटीत ऑक्टोबर महिन्यातील १९३.४ तुलनेत नोव्हेंबर महिन्यात १८१.३ पातळीवर घसरण झाली. खाणकामात आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यातील १२६.२ तुलनेत नोव्हेंबर महिन्यात १४१.० पातळीवर वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. जर इयर ऑन इयर बेसिसवर पाहिल्यास गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील ४.४% तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्यात २.०% घसरण झाली आहे. तर गेल्या नोव्हेंबर महिन्यातील ५.५ तुलनेत या नोव्हेंबर महिन्यात ८.०% पातळीवर मोठी वाढ झाली आहे.इलेक्ट्रिसिटीत मात्र गेल्या ऑक्टोबर महिन्यातील २.०% तुलनेत या ऑक्टोबर महिन्यात -६.९% घसरण झाली आहे. तर गेल्या नोव्हेंबर महिन्यातील ४.४% तुलनेत यंदा -१.५% पातळीवर घसरण झाली आहे. एकूणच औद्योगिक उत्पादनात इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या ऑक्टोबरमधील ३.७% तुलनेत यंदा ०.५% पातळीवर वाढ झाली असून नोव्हेंबर महिन्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ५.०% तुलनेत यंदा ६.७% पातळीवर वाढ झाली आहे. यंदा उत्पादन श्रेणीतील इंडेक्स आधारित सर्वाधिक वाढ पायाभूत सुविधा (Infrastructure) व बांधकाम क्षेत्रात (Construction) झाली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर ही वाढ ४.७% वरून ७.१% पातळीवर ऑक्टोबर महिन्यात झाली असून नोव्हेंबर महिन्यात मात्र इयर ऑन इयर बेसिसवर १४.१% वरुन -१.३% पातळीवर घसरण झाली आहे.अतिरिक्त माहिती -मूलभूत धातूंचे उत्पादन या उद्योग गटामध्ये, एमएस स्लॅब्स माईल्ड स्टीलचे एचआर कॉइल्स आणि शीट्स आणि मिश्र धातूचे उत्पादन या वस्तूंच्या गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.औषधे, औषधी रसायने आणि वनस्पतीजन्य उत्पादनांचे उत्पादन या उद्योग गटामध्ये, पचन विकर आणि अँटासिड्स पीपीआय औषधांसह, पशुवैद्यकीय औषधांसाठी लस आणि मनोविकारविरोधी औषधे (उदा. ओलँझापाइन) या वस्तूंच्या गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.याशिवाय मोटार वाहने, ट्रेलर आणि सेमी-ट्रेलरचे उत्पादन या उद्योग गटामध्ये ऑटो घटक/सुटे भाग आणि उपकरणे व व्यावसायिक वाहने आणि प्रवासी कार या वस्तूंच्या गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.वापरावर आधारित वर्गीकरणानुसार, नोव्हेंबर २०२५ या महिन्यासाठी प्राथमिक वस्तूंचा निर्देशांक (Index) १५०.७, भांडवली वस्तूंचा ११७.८, मध्यवर्ती वस्तूंचा १७०.१ आणि पायाभूत सुविधा/बांधकाम वस्तूंचा १९८.७ आहे. पुढे, टिकाऊ ग्राहक वस्तू आणि ग्राहक (वस्तूंचे निर्देशांक अनुक्रमे १३४.० आणि १६९.७ आहेत.पावसाळ्याचा हंगाम संपल्यामुळे आणि लोहखनिजासारख्या धातूंच्या खनिजांमध्ये झालेल्या जोरदार वाढीमुळे, खाणकाम क्षेत्रातील वाढ देखील ५.४% पर्यंत पूर्वपदावर

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 6:10 pm

Kuldeep Singh Sengar : कुलदीप सेंगरला फाशी द्या; सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांकडून मागणी

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या कुलदीप सिंग सेंगरला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या योगिता भयाना म्हणतात की, या निर्णयामुळे पीडिता आणि तिच्या कुटुंबाच्या न्यायाच्या आशा पुन्हा बळकट झाल्या आहेत. सीबीआयच्या अपीलावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सेंगरला नोटीस बजावली आणि चार आठवड्यांच्या आत उत्तर मागितले. […] The post Kuldeep Singh Sengar : कुलदीप सेंगरला फाशी द्या; सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांकडून मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 5:50 pm

Dhruv Jurel Century : ध्रुव जुरेलचा शतकी धमाका! चौकार-षटकारांची बरसात करत ठोकली टीम इंडियात दावेदारी

Dhruv Jurel smashed his maiden List A century : भारतीय संघ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून काही काळ दूर असला, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा कायम आहे. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळताना युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने बडोद्याविरुद्ध जबरदस्त शतक झळकावून खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या या खेळीमुळे आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याने […] The post Dhruv Jurel Century : ध्रुव जुरेलचा शतकी धमाका! चौकार-षटकारांची बरसात करत ठोकली टीम इंडियात दावेदारी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 5:41 pm

BMC Election : एकीकडे उमेदवारांच्या याद्या जाहीर तर दुसरीकडे राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

राज्यातील महानगरपालिका (BMC Election) निवडणुकांचा बिगूल वाजला असून, राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) सलग धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला […] The post BMC Election : एकीकडे उमेदवारांच्या याद्या जाहीर तर दुसरीकडे राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 5:37 pm

स्नेहल जाधवांचा मनसेला 'जय महाराष्ट्र'

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. वॉर्ड क्रमांक १९२ मधून उमेदवारी जाहीर करताना विश्वासात न घेतल्याने त्या नाराज असल्याची माहिती आहे. स्नेहल जाधव या आपल्या कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता असून त्या शिंदेंच्या शिवसेनेत सामील होतील असे समजते.आपल्या राजकीय कारकिर्दीत स्नेहल जाधव यांनी १९९२ ते १९९७ तसेच १९९७ ते २००२ आणि २००२ ते २००७ या कालावधीत सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून यशस्वी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २००७ ते २०१२ या कालावधीत त्यांचे पती नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वॉर्ड क्रमांक १९२ मधून कुटुंबाने सलग चार वेळा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकूनही मनसेकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने स्नेहल जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर जनतेशी थेट संपर्क ठेवत विकासकामांचा पाठपुरावा करणाऱ्या स्नेहल जाधव यांना पक्षाकडून अपेक्षित सन्मान व न्याय न मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांनी मनसेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या राजीनाम्यामुळे वॉर्ड क्रमांक १९२ सह मुंबईच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना आणि घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 5:30 pm

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन'रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार▪️मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा मोठा निर्णय▪️पहाटेपर्यंत विशेष फेऱ्यांचे नियोजनमुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोची 'ॲक्वालाईन' (मेट्रो-३) रात्रभर सुरू राहणार आहे. यामुळे मध्यरात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांना आता टॅक्सी किंवा रिक्षाच्या प्रतीक्षेत राहण्याची गरज भासणार नाही.ही विशेष सेवा ३१ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजल्यापासून सुरू होईल. ही सेवा १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५:५५ वाजेपर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे. त्यानंतर, १ जानेवारीची नियमित मेट्रो सेवा सकाळी ५:५५ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे सुरू होईल. म्हणजेच, मुंबईकरांना ३१ डिसेंबरच्या सकाळी सुरू झालेली सेवा थेट १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत सलग उपलब्ध मिळणार आहे.नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशावेळी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना विनासायास प्रवास करता यावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोचा हा रात्रभराचा प्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे.मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे आणि या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 5:30 pm

मुंबईत फक्त ‘जय श्रीरामचे’च नारे लागले पाहिजेत!

मंत्री नितेश राणे यांचे मतदारांना आवाहन; सुरक्षित मुंबईसाठी महायुती हा सक्षम पर्यायमुंबई : “टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टीस) अलिकडे जाहीर केलेल्या अहवालानुसार हिंदू लोकसंख्या सातत्याने कमी होत असून, जिहादी मानसिकतेची लोकसंख्या वाढत आहे. ही धोक्याची घंटा असून, मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मुंबईचा महापौर ‘आय लव्ह महादेव’वाला बनवण्यासाठी महायुती हा सक्षम पर्याय आहे”, असे आवाहन राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी केले.माध्यमांशी संवाद साधताना मंत्री राणे म्हणाले, मुंबई पालिका निवडणूक आम्ही कोणाला कमी लेखण्यासाठी किंवा पराभूत करण्यासाठी लढत नाही. मुंबईकरांचा विकास आणि सुरक्षा, या दोन विषयांवर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आमच्यासाठी निवडणूक हे एक साधन आहे. कारण, निवडणूक जिंकल्यानंतर आमचे महापौर, उपमहापौर, नगरसेवकांच्या माध्यमातून मुंबईला एक सुरक्षित शहर, विकसित शहर बनवण्याचे अधिकार आमच्याकडे येतील. ते अधिकार वापरून आम्ही मुंबईला एक हिंदुत्ववादी विचारांनीयुक्त असे सुरक्षित शहर कशाप्रकारे बनवू शकतो, या दृष्टीकोनातून आम्ही या निवडणुकीकडे पाहतो आहोत. याच विचारांच्या उमेदवारांसह आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. म्हणून मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी, मुंबईचा महापौर ‘आय लव्ह महादेव’वाला बनवण्यासाठी महायुती हा सक्षम पर्याय मुंबईकरांसमोर आहे.अलिकडे ‘टीस’चा जो अहवाल प्रसिद्ध झाला, त्यात हिंदू समाजाची लोकसंख्या कमी होत चालल्याचे नमूद करण्यात आले आहे. जिहादी मानसिकतेची लोकसंख्या वाढणे, ही धोक्याची घंटा आहे. आम्ही राष्ट्रभक्त विचारांची लोक आहोत. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे. त्यामुळे आमच्यासाठी ही निवडणूक मुंबईला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. बांगलादेश, लंडनसह जगातील विविध देशांत जे सुरू आहे, तो हिरवा शाप मुंबईला लागू द्यायचा नाहीये. मुंबईत फक्त ‘जय श्रीरामचे’च नारे लागले पाहिजेत, येथे ‘सर तन से जुदा’चे नारे चालणार नाहीत! हाच विचार घेऊन आम्ही मुंबईकरांसमोर जाणार आहोत, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.मुंबईकर मतदार जिहाद्यांना चोख प्रत्युत्तर देणारमुंबईचा महापौर खान-पठाण, बुरखाधारी झाला तर काय अडचण आहे, असा सवाल एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केला होता. त्याला सडेतोड उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, अशाप्रकारची वक्तव्ये ही मुंबईतील हिंदू समाजाला डिवचण्यासाठी आहेत. गज्वाए-हिंद अंतर्गत या हिंदूराष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची यांची योजना आहे, त्याची सुरुवात मुंबईतून करू दाखवू, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या वक्तव्यांच्या मागे आहे. कदाचित वारिस पठाणला माहिती नसेल, असे १०० हिरवे साप ठेचत ठेचत मुंबई उभी राहिली आहे. ९२-९३ च्या दंगलीत मुंबईतील हिंदू संपवण्याचा विचार या जिहादी मानसिकतेच्या लोकांनी केला होता. त्या सगळ्यांना ठेचत ठेचत मुंबईतील हिंदू समाज वर्षानुवर्षे इथे राहतो आहे. अशा जिहादी प्रवृत्तीच्या माणसांनी आमच्या मुंबईकडे वाकड्या नजरेने बघितले, तर त्याला चोख प्रत्युत्तर येणाऱ्या १५ जानेवारीला मुंबईकर जनता देईल.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 5:30 pm

मोठी बातमी..! काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोणाला संधी?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तयारीत आता काँग्रेसने मोठे पाऊल टाकले आहे. पक्षाने आज पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, त्यात ७० उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. त्यामध्ये, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम मतदारसंघातील वार्ड 192 मधून दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. ही यादी अधिकृतपणे काँग्रेसच्या ट्विटर (X) हँडलवरून जाहीर करण्यात आली आहे. पक्षाने […] The post मोठी बातमी..! काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोणाला संधी? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 5:24 pm

३७५ कोटींच्या आयपीओसाठी WOG Technologies Limited कडून सेबीकडे अर्ज दाखल

मोहित सोमण: डब्लूओजी वोग टेक्नॉलॉजी लिमिटेड (WOG Technologies Limited) कंपनीने आज सेबीकडे आयपीओसाठी डीएचआरपी (Draft Red Hearing Prospectus DHRP) सादर केला आहे. ३७५ कोटी रुपयांच्या इशूसाठी हा अर्ज करण्यात आला असून अद्याप प्राईज बँड निश्चित करण्यात आला नाही. १० रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या १० रूपये प्रति शेअरप्रमाणे ४३२८०० इक्विटी शेअर्सचा हा ऑफर फॉर सेल (OFS) असणार आहे. माहितीनुसार, तर फ्रेश इशूपैकी १० रूपये दर्शनी मूल्यानुसार ३७५००.०० लाखांपर्यंत मूल्यांकन असलेल्या शेअरची विक्री करण्यात येईल असे कंपनीने पब्लिक फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर भांडवली खर्चाच्या गरजेसाठी (Working Capital Requirments), बेल कुलिंग टॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अतिरिक्त ५०% भागभांडवल (Stake) खरेदी करण्यासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. आयपीओ फायलिंगनुसार Unistone Capital Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Bigshare Services Pvt Ltd आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. बीएसई व एनएसईवर हा आयपीओ सूचीबद्ध (Listed) होणार असून अद्याप तारखेची निश्चिती करण्यात आलेली नाही.एक्सचेंजमधील माहितीनुसार, एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) ५०% वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) ३५% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) ३०% वाटा उपलब्ध असणार आहे.उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १०% वाढ झाली असून संपूर्ण २०२४-२५ आर्थिक वर्षात कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) १४८७% वाढ झाली आहे. तिमाही बेसिसवर मार्च तिमाहीतील तुलनेत १६६.३५ कोटी तुलनेत जून तिमाहीत ४१.६५ कोटींवर उत्पन्न (Total Income) घसरले आहे. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मार्च महिन्यातील ४४.२४ कोटी तुलनेत ९.६८ कोटींवर घसरले होते.यासह आर्थिक बाबतीत बघितल्यास, कंपनीच्या आयपीओपूर्व आरोई (Return on Equity) ७१.७९% व आरोसीई (Return on Capital Employed ROCE) ५१.३२% आहे. डेट टू इक्विटी गुणोत्तर (Debt to Equity Ratio) ०.१८% आहे. सत्यपाल सिंह, सुनिल कुमार, अमृता पनवार हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ८८.६२% आहे.२०१० मध्ये स्थापन झालेल्या WOG टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने औद्योगिक आणि नगरपालिका ग्राहकांसाठी एकात्मिक पाणी (Integration of Water),सांडपाणी आणि पर्यावरणीय उपायांची रचना करून ती सेवा कंपनी पुरवते. यासह ही कंपनी विविध जागतिक क्षेत्रांमध्ये शाश्वत प्रक्रिया (Sustainable Process) पुनर्वापर (Recycle) आणि कार्यक्षम संसाधन व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करते.कंपनीच्या पोर्टफोलिओ सेवेत WOG टेक्नॉलॉजीज पाणी प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रणाली, शून्य द्रव उत्सर्जन (Zero Liquid Emissions) उपाय,कचरा ते ऊर्जा प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प आणि प्रगत प्रक्रिया अभियांत्रिकी यांसारख्या सेवा प्रदान करते, जागतिक स्तरावर ईपीएसी (EPC) (अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम) आणि O&M (संचालन आणि देखभाल) या सेवांचाही समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार, ही कंपनी ऊर्जा, रसायने, औषधनिर्माण, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया आणि नगरपालिका यांसारख्या उद्योगांना सेवा देते. अद्याप सूचीबद्ध होण्याची तारीख अनिश्चित असून पुढील संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी निर्णय घेऊ शकते.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 5:10 pm

BMC Election : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचे शिलेदार ठरले; आता लढत होणार रंगतदार

काही वर्षांपूर्वी मुंबई शहर शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जायचे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत प्रत्येक वॉर्डातून शिवसेनेचे उमेदवार सहज विजयी होत असत. मात्र, गेल्या १५ वर्षांत मुंबईचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. नारायण राणे आणि राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पालिका निवडणुका चुरशीच्या होऊ लागल्या. मागील काही निवडणुकांत शिवसेनेला सत्तेसाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागली होती. […] The post BMC Election : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचे शिलेदार ठरले; आता लढत होणार रंगतदार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 5:06 pm

Sonam Yeshey : क्रिकेट जगतात खळबळ! २२ वर्षीय गोलंदाजाचा टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

Sonam Yeshey set world record in T20i cricket : महिला क्रिकेटमध्ये सध्या विक्रमांचा पाऊस पडत असतानाच भूतानच्या एका तरुण गोलंदाजाने पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांतील क्रिकेटचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. भूतानची २२ वर्षीय फिरकीपटू सोनम येशे (Sonam Yeshey) हिने म्यानमारविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात अवघ्या ७ धावा देऊन ८ गडी बाद करत नवा विश्वविक्रम […] The post Sonam Yeshey : क्रिकेट जगतात खळबळ! २२ वर्षीय गोलंदाजाचा टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 4:53 pm

मुंबई वाचवण्यासाठी मतभेद बाजूला ठेवा, एकजुटीने काम करा; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती विजयी होण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून मुंबई वाचवण्यासाठी ठाकरेसेनेसोबत एकजुटीने काम करा, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे. रंगशारदा सभागृहात राज ठाकरे आपल्या पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. काही लोक मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी योजना आखल्या जात आहेत. मुंबईला […] The post मुंबई वाचवण्यासाठी मतभेद बाजूला ठेवा, एकजुटीने काम करा; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 4:51 pm

Share Market Today: शेअर बाजारात वर्षाच्या शेवटच्या आठवड्याची निराशाजनक सुरुवात; गुंतवणूकदारांचे 1.89 लाख कोटी रुपये बुडाले

Share Market Today: भारतीय शेअर बाजाराने सोमवार, २९ डिसेंबर रोजी वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीसह केली. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली सततची विक्री आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे गुंतवणूकदारांच्या उत्साहावर विरजण पडले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ सुमारे ३४६ अंकांच्या म्हणजेच ०.४१ टक्क्यांच्या घसरणीसह ८४,६९५.५४ च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा […] The post Share Market Today: शेअर बाजारात वर्षाच्या शेवटच्या आठवड्याची निराशाजनक सुरुवात; गुंतवणूकदारांचे 1.89 लाख कोटी रुपये बुडाले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 4:37 pm

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने वेगळं ठरलं आहे, आणि ते म्हणजे यामी गौतम धर. हक़च्या माध्यमातून अभिनेत्रीने केवळ वर्षातील सर्वात प्रभावी चित्रपटांपैकी एक दिला नाही, तर भारतीय सिनेमातील सर्वोत्तम कलाकारांमध्ये आपली जागाही पक्की केली. हक़ ला जिथे समीक्षकांकडून भरभरून प्रशंसा मिळाली, तिथेच हा चित्रपट देशभरातील प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी एक भावनिक कथा ठरला.चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादांवर अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत यामी म्हणाली, “हक़ हा माझ्या करिअरमधील सर्वाधिक कौतुक मिळालेल्या चित्रपटांपैकी एक आहे आणि ज्यांनीही हा चित्रपट पाहिला आहे, त्यांनी सांगितलं की तो त्यांना मनापासून स्पर्श करून गेला. मला खूप वैयक्तिक आणि भावनिक असे अनेक संदेश मिळाले आहेत. मला मनापासून वाटतं की याचं श्रेय सगळ्यांनाच जातं. ही कधीच एका व्यक्तीची गोष्ट नसते, ना एखाद्याचा एकट्याचा प्रवास किंवा यश असतं, आणि मी ह्याच विचाराने काम करते. त्यामुळे मी कधीच असं म्हणू शकत नाही की हा फक्त माझा चित्रपट होता किंवा हे फक्त माझं यश होतं.”ही साधेपणाची भावना हक़ च्या आत्म्यालाच प्रतिबिंबित करते — असा चित्रपट जो लक्ष वेधण्यासाठी गोंगाट करत नाही, तर शांतपणे खोल ठसा उमटवतो. समीक्षकांनी यामीच्या संयमित अभिनयाची, भावनांची सखोल समज आणि आतून साकारलेल्या अभिनयाची विशेष प्रशंसा केली आहे, आणि याला या वर्षातील सर्वात मजबूत महिला-केंद्रित भूमिकांपैकी एक मानलं आहे. केवळ कथा किंवा दिग्दर्शनासाठीच नव्हे, तर ज्या प्रामाणिकपणे आणि विश्वासाने यामीने आपली भूमिका साकारली आहे, त्यासाठीही भरभरून कौतुक झालं आहे.आपल्या भूमिकेशी असलेल्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला या विषयावर खूप विश्वास होता. या पात्राबद्दल माझी जी समज होती, तिच्या भावना, तिचा प्रवास कसा असू शकतो, हे सगळं मी मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपटात कल्पना आणि वास्तव यांचा संगम असला, तरी तो प्रत्येकासाठी सोपा आणि आपलासा वाटावा हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, जेणेकरून तो पाहणारा कुठलाही माणूस — तो कुठल्याही जेंडर, समुदाय, जात किंवा पार्श्वभूमीचा असो — स्वतःला त्याच्याशी जोडू शकेल.”हा विश्वास पडद्यावर स्पष्टपणे दिसून येतो. हक़मध्ये यामी कथा पुढे जाऊ देते आणि कधीही तिच्यावर हावी होत नाही. ती संवादांइतकाच शांततेवरही विश्वास ठेवते. चित्रपटात तिचे अनेक प्रभावी संवाद आणि मोनोलॉग्स आहेत, पण काही असे भावनिक प्रसंगही आहेत जिथे तिचे डोळेच सगळं काही सांगून जातात. गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रभावी भूमिका साकारल्यानंतर हक़ हा तिच्या कलात्मक प्रवासातील एक असा टप्पा वाटतो, जो पूर्णत्वाला गेलेला आहे — आत्मविश्वासाने भरलेला, बेधडक आणि कथाकथनाशी खोलवर जोडलेला. जसं-जसं 2025 पुढे सरकत आहे, तसं हे अधिकाधिक स्पष्ट होत चाललं आहे की जेव्हा लक्षात राहणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या आणि भावनिक करणाऱ्या अभिनयाची गोष्ट येते, तेव्हा त्या अर्थाने हे वर्ष यामी गौतम धरचं आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 4:30 pm

'प्रहार'शेअर बाजार विश्लेषण: आजचा दिवस 'घसरणीचा'सेन्सेक्स ३४५.९१ व निफ्टी १००.२० कोसळला 'या'कारणामुळे, जाणा आजचे टेक्निकल विश्लेषण

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात घसरण झाली आहे. सकाळची तात्पुरती झलक म्हणून सुरुवातीची रॅली दुपारी घसरणीत बदलली आहे. सेन्सेक्स ३४५.९१ अंकाने घसरत ८४६९५.५४ पातळीवर व निफ्टी १००.२० अंकांने घसरत २५९४२.१० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात घसरण कायम राहिली असून मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही घसरण झाल्याने सेन्सेक्स ८४४१० व निफ्टी २६००० पातळी राखण्यास असमर्थ ठरले आहे. यासह निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील केवळ वाढ मिडिया, एफएमसीजी, पीएसयु बँकेत कायम राहिली असून उर्वरित शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण आयटी, ऑटो, फार्मा, हेल्थकेअर, ऑटो निर्देशांकात झाली आहे. व्यापक निर्देशांकातही स्मॉलकॅप १००, स्मॉलकॅप ५० निर्देशांकात घसरण झाली आहे.आज सकाळी शेअर बाजारात किरकोळ वाढीनंतर जागतिक अस्थिरतेचा फटका म्हणून मोठ्या प्रमाणात बाजारात सेल ऑफ झाले आहे. परिणामी मध्यसत्रात शेअर बाजार ५०० अंकापेक्षा अधिक पातळीवर घसरत नंतर तुलनात्मकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात सावरले आहे. विशेष उल्लेख म्हणजे अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा ६.२२% राहिला आहे. युएस व्हेनेझुएला यांच्यातील द्वंद्व तसेच युएस बाजारातील कपातीची वाढवेली शक्यता ज्यामुळे वाढलेला डॉलर, तसेच घरगुती गुंतवणूकदारांनी दाखवलेली सावधगिरी, नफा बुकिंग, सेल ऑफ अशा संमिश्रित प्रतिसादामुळे शेअर बाजारात अनास्था कायम राहिली असून तसेच आशियाई बाजारातील बहुतांश निर्देशांकात वाढ झालेली असूनही क्षेत्रीय निर्देशांकातील अनास्था आज विशेष जाणवली आहे. खासकरून सकाळच्या सत्रातील आयटी शेअर्समध्ये झालेली वाढ घसरणीत बदलल्याने बाजाराला सपोर्ट लेवल राखण्यासही अपयश आले आहे.आशियाई बाजारातील अखेरचे सत्र संमिश्र स्तरावर पोहोचले आहे. गिफ्ट निफ्टी (०.४२%) सह अनेक इतर निर्देशांकात घसरण झाली ज्यामध्ये सर्वाधिक घसरण हेंगसेंग (०.७४%), निकेयी २२५ (०.६६%), सेट कंपोझिट (०.४२%), निर्देशांकात झाली असून सर्वाधिक वाढ जकार्ता कंपोझिट (१.२३%), शांघाई कंपोझिट (०.०४%), तैवान वेटेड (०.८८%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.१२%) बाजारात वाढ झाली असून उर्वरित एस अँड पी ५०० (०.०३%), नासडाक (०.०७%) निर्देशांकात घसरण झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एमएमटीसी (१०.०१%), एचईजी (७.२३%), एचएफसीएल (५.५०%), एससीआय (४.०१%), मदर्सन वायरिंग (३.७४%), इमामी (३.४०%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण आयआरएफसी (५.४५%), रेल विकास (५.२५%), क्राफ्ट्समन ऑटो (४.७२%), डिक्सन टेक्नॉलॉजी (३.८२%), किर्लोस्कर ऑईल (३.७२%), आयएफसीआय (३.७१%), अनंतराज (३.७१%), रिलायन्स पॉवर (३.३९%), फिनोलेक्स केबल्स (३.२६%) समभागात झाली आहे.आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'आजच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात तीव्र विक्रीचा दबाव दिसून आला, ज्यामुळे प्रमुख निर्देशांक महत्त्वाचे आधार स्तर टिकवून ठेवण्यात अयशस्वी ठरला. निफ्टी निर्देशांकाने २६१०६ पातळीचा दिवसाचा उच्चांक गाठला, परंतु त्यानंतर विक्रीचा दबाव वाढला, ज्यामुळे निर्देशांक घसरून २५९२४ पातळीच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला आणि २६००० पातळीचा महत्त्वाचा तांत्रिक व मानसिक आधार निर्णायकपणे तोडला. क्षेत्रीय पातळीवर, मीडिया आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग शेअर्सनी सापेक्ष ताकद दाखवली आणि ते तेजीमध्ये व्यवहार करत होते, ज्यामुळे त्यांनी व्यापक बाजारापेक्षा चांगली कामगिरी केली. याउलट, रिअल्टी, आयटी, हेल्थकेअर, ऊर्जा आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये लक्षणीय कमजोरी दिसून आली आणि ते संपूर्ण सत्रात दबावाखाली राहिले. आज नंतर जाहीर होणाऱ्या भारताच्या औद्योगिक आणि उत्पादन उत्पादन आकडेवारीच्या प्रतीक्षेत बाजारातील सहभागींनी मोठ्या प्रमाणात सावध भूमिका घेतली होती, ज्यामुळे नजीकच्या काळातील आर्थिक दृष्टिकोनाबद्दल संकेत मिळण्याची अपेक्षा आहे.या सत्रात चांदी आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिली. एमसीएक्सवर २५४८५३ पातळीचा उच्चांक गाठल्यानंतर, चांदीच्या किमतींमध्ये नफावसुली झाली आणि त्यात सुमारे १.३८% ची घट झाली, ज्यामुळे मौल्यवान धातूंच्या क्षेत्रात सावध भावना दिसून आली. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, बाजाराची स्थिती स्पष्टपणे मंदीचे संकेत देत होती, ज्यात १६० शेअर्सच्या घसरणीच्या तुलनेत केवळ ५२ शेअर्समध्ये वाढ झाली. अल्केम लॅबोरेटरीज, एनएमडीसी, सेल,पेट्रोनेट एलएनजी आणि कमिन्स इंडिया यांसारख्या शेअर्समध्ये ओपन इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, जे या शेअर्समध्ये वाढलेल्या डेरिव्हेटिव्ह व्यवहारांचे संकेत देते. निफ्टी ऑप्शन्स सेगमेंटमध्ये, २६००० आणि २६१०० स्ट्राइक किमतींवर सर्वाधिक कॉल ओपन इंटरेस्ट होता, तर पुट बाजूला, २५९०० आणि २६००० स्ट्राइकवर सर्वाधिक ओपन इंटरेस्ट होता, जे बाजारातील सहभागींनी लक्ष ठेवलेल्या महत्त्वाच्या पातळ्या अधोरेखित करते.'आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' बाजारात पुढील तेजीसाठी आवश्यक घटकांची कमतरता दिसत आहे आणि बहुतेक गुंतवणूकदार सुट्टीच्या मनःस्थितीत असल्याने, नजीकच्या काळात बाजारात स्थिरीकरणाचा टप्पा येण्याची शक्यता आहे. २०२६ साठीचा दृष्टिकोन सकारात्मक असला तरी, आता लक्ष आगामी तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवर आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराबाबतच्या स्पष्टतेवर केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. जागतिक व्यापारातील अनिश्चितता आणि रुपयाच्या घसरणीच्या वातावरणात, गुंतवणूकदार त्यांच्या तुलनेने अधिक सुरक्षिततेसाठी आणि मजबूत कमाईच्या स्पष्टतेसाठी लार्जकॅप शेअर्सना प्राधान्य देण्याची शक्यता आहे.'आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'सत्रादरम्यान निर्देशांकात नफावसुली दिसून आली, ज्यामुळे बाजारात घसरण झाली. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, निर्देशांक या पातळीच्या खाली घसरल्याने २६००० पीई पुट रायटर्सनी आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ केली. निर्देशांक २१ ईएमएच्या (Exponential Moving Average EMA) खाली गेल्याने बाजाराचा कल कमकुवत झाला आहे; याव्यतिरिक्त, त्याने मागील वाढीपैकी ५०% पेक्षा जास्त घसरण नोंदवली आहे, ज्यामुळे अलीकडील तेजीच्या टिकाऊपणाबद्दल शंका निर्माण झाली आहे. घसरणीच्या बाजूने, २५९०० वर आधार पातळी आहे, तर तेजीच्या बाजूने, २६००० ची पातळी सुरुवातीचा अडथळा म्हणून काम करण्याची शक्यता आहे.'

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 4:30 pm

उबाठा – मनसेचे मुंबईत बारा वाजणार, भाजपचा घणाघात

मुंबई : उबाठा गट, संजय राऊत यांच्यापाठोपाठ मनसे कडूनही हिरव्या मतांसाठी लांगुलचालन चालू झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत या उबाठा - मनसेच्या तथाकथित आघाडीचे बारा वाजणार अशी बोचरी टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. जे स्वत: राहुल गांधी यांचे तळवे चाटतात, सोनिया गांधी यांची गुलामी करतात ते आज शिवसेनेवर बूट चाटण्याची टीका करतात हे हास्यास्पद आहे. दुस-यांवर टीका करण्याआधी जरा आरशात पहा असा खोचक सल्लाही त्यांनी संजय राऊतांना दिला. ⁠थैलीचे राजकारण कोण करते हे जनतेला माहीत आहे. संजय राऊत हेच अशा राजकारणात दंग असतात. थैल्या भरणाऱ्या आणि तिजोरी भरणाऱ्यांचा हिशोब जनतेला उत्तमपणे माहिती आहे. ⁠पत्राचाळ घोटाळ्यासह इतर घोटाळ्यांचा हिशोब द्या असे आव्हान बन यांनी दिले. सच्च्या कार्यकर्त्याला डावलून उमेदवारी न देता भावाला उमेदवारी देऊन घराणेशाहीचे राजकारण राऊत करतात असे शरसंधानही त्यांनी केले. उद्धव ठाकरे आता पहाटे चारपर्यंत जागून काही जनतेवर उपकार करत नाही आहेत. मुख्यमंत्री होते तेव्हा झोपा काढत होते आणि फेसबुक लाइव्ह करण्यात धन्यता मानत होते असा प्रहार बन यांनी केला.भाजपा गुन्हेगारांना पाठीशी घालत नाहीनवाब मलिक मुंबई महापालिका निवडणुकीत नेतृत्व करणार असतील भाजपा साथ देणार नाही हे पक्षाने आधीच स्पष्ट केले आहे याचा पुनरुच्चार करत बन म्हणाले की, कोणत्याही गुन्हेगाराच्या पाठीशी भाजपा उभी राहत नाही. ⁠मुंबईचा विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करू शकतात आणि जनतेचा पाठिंबाही भाजपा- शिंदे शिवसेनेला मिळणार आहे.सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान राखणारी भाजपाभाजपामध्ये एका विशिष्ट घराण्यात जन्माला आले तरच उमेदवारी किंवा संधी मिळते असे नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उचित संधी नेहमी दिली जाते. “माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मानखुर्द प्रभाग क्रमांक 135 ची उमेदवारी दिल्याबद्दल भाजपाचे मनापासून आभार” या शब्दांत बन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मानखुर्दची जनता भाजपाच्या विकासाच्या राजकारणाच्या बाजूने उभी राहील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 4:30 pm

Shivsena Leader : जागा वाटपाची चर्चा सुरू असताना शिवसेनेच्या ‘या’नेत्याची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Shivsena Leader : राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने राजकीय पक्षांच्या (Shivsena Leader) हालचालींना वेग आला आहे. युती आणि आघाड्यांसाठीच्या बैठकांना गती मिळाली असून, नेतेमंडळी मोर्चेबांधणीच्या कामात व्यस्त झाली आहेत. अशा पार्श्वभूमीवर अमरावती शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेदरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती […] The post Shivsena Leader : जागा वाटपाची चर्चा सुरू असताना शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 4:30 pm

ठाण्यात गावदेवी मातेचा पालखी सोहळा

ठाणे : ठाणे पूर्व भागातील आई चिखलादेवी (गावदेवी) मातेचा पालखी सोहळा पौष पौर्णिमेमध्ये दिनांक ०२ जानेवारी २०२६ संपन्न होणार आहे. आगरी कोळी बांधवांची कुलदैवत कोपरीची ग्रामदैवत म्हणून आई चिखलादेवीची ओळख आहे. या कोपरी परिसराची ग्रामदैवत असलेल्या चिखलादेवीचा पालखी सोहळा आगरी कोळी आणि कोपरी परिसरातील रहिवाश्यांच्यावतीने दिमाखात साजरा केला जातो.ग्रामदैवत असलेल्या चिखलादेवीच्या मंदिराला १०० वर्षांपेक्षा मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. देवीच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे २० वे वर्ष आहे. या पालखी सोहळ्यामध्ये भजन, कीर्तन, वेगवेगळ्या वेशभूषा करून लहान मुले तसेच महिलावर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये येथील नागरिक एकच रंगाचे कपडे परिधान करून या सोहळ्यात सामील होतात. यंदाचा पालखी सोहळ्याचा रंग लाल आहे. भाविकांनी या सोहळ्यास आवर्जून भेट द्यावी असे आवाहन सोहळा समितीने केले आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 4:10 pm

BMC Election : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री; भाजपकडून मिळाली उमेदवारी

BMC Election : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे दिवस असताना भाजपने मोठी घोषणा केली आहे. पक्षाने पहिल्या टप्प्यात ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यात महिला उमेदवारांचा मोठा वाटा आहे. या यादीतील सर्वाधिक चर्चेतले नाव म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निशा परुळेकर. त्यांना कांदिवली पूर्व प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे. रविवारी रात्री […] The post BMC Election : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री; भाजपकडून मिळाली उमेदवारी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 4:08 pm

शिरूरच्या बेट भागात ‘धार्मिक’कार्यक्रमांतून राजकीय शक्तिप्रदर्शन; निवडणुकांपूर्वीच इच्छुकांची रणधुमाळी

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली असून, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आडून खुलेआम राजकीय शक्तिप्रदर्शन सुरू झाले आहे. यामुळे बेट भागात सध्या ‘जागरण-गोंधळा’च्या नावाखाली राजकीय धांदल उडताना दिसत आहे. ‘होम मिनिस्टर’ […] The post शिरूरच्या बेट भागात ‘धार्मिक’ कार्यक्रमांतून राजकीय शक्तिप्रदर्शन; निवडणुकांपूर्वीच इच्छुकांची रणधुमाळी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 4:07 pm

Girija Oak : “तुझ्यासारखी आई आणि स्त्री…”; गिरिजा ओकने आईसाठी लिहली खास पोस्ट

मराठी तसेच हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती वारंवार आपल्या दैनंदिन जीवनातील क्षण, कामाचे अपडेट्स आणि वैयक्तिक आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच तिचा निळ्या साडीतील एका मुलाखतीतील फोटो व्हायरल होऊन ‘नॅशनल क्रश’ म्हणून चर्चेत आली होती. त्यानंतर आता गिरिजाने आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. […] The post Girija Oak : “तुझ्यासारखी आई आणि स्त्री…”; गिरिजा ओकने आईसाठी लिहली खास पोस्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 4:00 pm

शहापूर-घोटी-विशाखापट्टणम राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर

नेवासा: नगर जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शहापूर-घोटी-विशाखापट्टणम (राज्यमार्ग क्र. ५०) या मार्गाला आता ‘राष्ट्रीय महामार्ग’ म्हणून मान्यता मिळाली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेत सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. हा मार्ग अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा आणि शेवगाव […] The post शहापूर-घोटी-विशाखापट्टणम राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 3:59 pm

Smriti Mandhana : स्मृतीचा ‘विराट’प्रताप! स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला अभूतपूर्व इतिहास; जगातील पहिलीच खेळाडू

Smriti Mandhana broke own world record : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि रन-मशीन स्मृती मानधना हिने क्रिकेट विश्वात आपला दबदबा निर्माण केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात स्मृतीने केवळ ८० धावांची वादळी खेळीच केली नाही, तर महिला क्रिकेटच्या इतिहासातील एक असा विक्रम प्रस्थापित केला आहे, जो आजवर कोणालाही जमलेला नाही. स्वतःचाच मोडला वर्ल्ड रेकॉर्ड […] The post Smriti Mandhana : स्मृतीचा ‘विराट’ प्रताप! स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला अभूतपूर्व इतिहास; जगातील पहिलीच खेळाडू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 3:54 pm

शिरूर: गणेगाव दुमाला येथे जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण; विद्यार्थ्यांचा रस्ता बंद, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

शिरूर – शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील म्हसोबा वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मालकीच्या जागेवर शेतकरी सदाशिव भोसले यांनी बेकायदेशीरपणे नांगरणी करून अतिक्रमण केले असून, शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या बोअरचेही मोठे नुकसान केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी असलेला एकमेव रस्ता कंपाउंड टाकून बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर व्यक्तीने शालेय […] The post शिरूर: गणेगाव दुमाला येथे जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण; विद्यार्थ्यांचा रस्ता बंद, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 3:47 pm

EPFO खातेदारांसाठी मोठा दिलासा: देशभरात ‘सिंगल-विंडो सर्व्हिस’, कुठल्याही कार्यालयातून PFचे काम शक्य

नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक अत्यंत दिलासादायक बातमी दिली आहे. पीएफशी संबंधित कामांसाठी आता खातेधारकांना ठराविक कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. केंद्र सरकार लवकरच ‘सिंगल-विंडो सर्व्हिस’ सुरू करणार असून, याद्वारे पीएफ खातेधारक देशातील कोणत्याही ईपीएफओ कार्यालयातून आपले काम पूर्ण करू शकतील. पासपोर्ट केंद्रांच्या धर्तीवर होणार विकास […] The post EPFO खातेदारांसाठी मोठा दिलासा: देशभरात ‘सिंगल-विंडो सर्व्हिस’, कुठल्याही कार्यालयातून PFचे काम शक्य appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 3:39 pm

Jamkhed News : स्थानिक गुन्हे शाखेची नान्नज येथे मोठी कारवाई; ‘एवढ्या’किंमतींची देशी दारू जप्त

जामखेड : स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नान्नज परिसरात छापा टाकून एकूण १ लाख ६८ हजार ९६० रुपये किंमतीची देशी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी तुषार विठ्ठल जगताप (वय ३२, रा. शिवाजीनगर, जामखेड) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक […] The post Jamkhed News : स्थानिक गुन्हे शाखेची नान्नज येथे मोठी कारवाई; ‘एवढ्या’ किंमतींची देशी दारू जप्त appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 3:33 pm

हाय-प्रोफाइल ड्रग्ज प्रकरण; अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा भाऊ फरार

मुंबई : बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिचं नाव काही वर्षांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलं होतं. आता या प्रकरणाचं गांभीर्य पुन्हा वाढताना दिसत असून रकुलचा सख्खा भाऊ अमन प्रीत सिंह ड्रग्ज प्रकरणात अडकल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सध्या अमन प्रीत सिंहचा कसून शोध घेत आहेत.हैदराबादमधील मसाब टँक परिसरात उघडकीस आलेल्या एका हाय-प्रोफाइल ड्रग्ज रॅकेटच्या तपासात अमन प्रीत सिंहचं नाव आरोपी म्हणून पुढे आलं आहे. प्रकरण बाहेर येताच तो फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं सक्रिय झाली आहेत.हैदराबाद पोलिसांच्या ईगल फोर्सने १९ डिसेंबर रोजी मसाब टँक येथील चाचा नेहरू पार्कजवळ संशयास्पद कारवर छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी ४३.७ ग्रॅम कोकेन आणि ११.५ ग्रॅम एमडीएमए हा अंमली पदार्थ जप्त केला. याप्रकरणी नितीन सिंघानिया आणि श्रणिक सिंघवी या दोन व्यावसायिकांना अटक करण्यात आली होती.अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून. आरोपी नायजेरियन ड्रग्ज तस्करांकडून अंमली पदार्थ मागवून शहरातील उच्चभ्रू आणि श्रीमंत ग्राहकांना पुरवठा करत असल्याचे त्यांनी कबूल केले. या ग्राहकांच्या यादीत अमन प्रीत सिंहचं नाव ठळकपणे समोर आलं असून तो या तस्करांकडून नियमितपणे ड्रग्ज खरेदी करत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.अमन प्रीत सिंह कोण आहे?अमन प्रीत सिंह हा अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा लहान भाऊ आहे. त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. अमनचा जन्म १ एप्रिल १९९३ रोजी झाला असून त्याचे वडील निवृत्त कर्नल आहेत. तो रकुल प्रीत सिंहसोबत ‘स्टारिंग यू’ या टॅलेंट हंट प्लॅटफॉर्मसाठी काम करत होता. याआधी २०२४ मध्ये सायबराबाद पोलिसांनी त्याला एका ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतले होते. त्या वेळी त्याच्या रक्त तपासणीत ड्रग्जचे अंश आढळल्याची माहिती समोर आली होती.पोलिसांची पुढील कारवाईहैदराबाद पोलिसांच्या माहितीनुसार, अमन प्रीत सिंह सध्या पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याला अटक करण्यासाठी विशेष पथकं तयार करण्यात आली असून शोधमोहीम सुरू आहे. या प्रकरणात अमन प्रीत सिंहविरोधात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 3:30 pm

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत नाही. आपल्या लावणी नृत्याने अवघ्या महाराष्ट्रावर भूरळ घालणारी लोकप्रिय लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील आणि प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना सुरेखा कुडची एकत्र लावणीचा फड गाजवताना दिसणार आहेत. ‘जब्राट’ या आगामी मराठी चित्रपटात या दोघींची एक फक्कड लावणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या ६ फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या लावणीची झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हिंदवी पाटील आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या ठसकेबाज लावणीची जुगलबंदी यात पाहायला मिळत आहे. ही लावणी सादर करताना आम्ही आनंद घेतला हाच आनंद रसिकांना ही मिळेल असा विश्वास या दोघींनी व्यक्त केला.किती सावरू पुन्हा पुन्हा कशा झाकू या खाणाखुणा नाही बिचाऱ्या पदराचा या गुन्हाया डॉ.जयभीम शिंदे लिखीत शब्दांना हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची यांनी आपल्या मोहक अदाकारीने झक्कास रंग भरले आहेत. बेला शेंडेच्या स्वरातील या लावणीला डॉ.जयभीम शिंदे यांनी ठेका धरायला लावणारं संगीत दिलं आहे. या बहारदार लावणीचं नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केले आहे.‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे आहेत. छायांकन अनिकेत खंडागळे यांचे, तर सहाय्यक असोशीएट चार्लेस गोम्स हे आहेत. वेशभूषा युगेशा ओमकार यांची आहे. बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर, स्वाती शिंदे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 3:30 pm

Gold Silver Rate: अखेर नवनवीन रेकॉर्डनंतर सोन्याचांदीला ब्रेक एक सत्रात सोने व चांदीत तुफान घसरण 'या'कारणांमुळे जाणून घ्या दर

मोहित सोमण: सोन्याचांदीच्या दरात आज तुफान घसरण झाली आहे. मोठ्या प्रमाणात जागतिक कमोडिटी बाजारपेठेत अस्थिरता वाढल्याने सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याच्या तुलनेत डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने काही पातळीवर सलग सहा वेळा वाढलेल्या सोन्याचांदीला आज ब्रेक मिळाला ज्याचे पुनर्वसन घसरणीत झाले. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २०२ रूपयाने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १८५ रुपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १५२ रुपयाने घसरण झाली. परिणामी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १४०४० रूपये, २२ कॅरेटसाठी १२८७० रूपये, १८ कॅरेटसाठी १०५३० रूपयांवर पोहोचले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत २०२० रूपयाने, २२ कॅरेट प्रति तोळा किंमतीत १८५० रूपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १२५० रूपयाने घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १४०४०० रूपये, २२ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर १२८७०० रूपये, १८ कॅरेटसाठी १०५३०० रूपयांवर पोहोचला आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १४०४० रूपये, २२ कॅरेटसाठी १२८७० रूपये, १८ कॅरेटसाठी १०५३० रूपयांवर पोहोचले आहेत.भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Mutli Commodity Exchange MCX) सोन्याचा निर्देशांक २.५९% घसरण झाल्याने दरपातळी २३३५७५ रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.४५% घसरण झाल्याने दरपातळी ४४८७.६० डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावरील मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात दुपारपर्यंत १.४७% घसरण झाल्याने दरपातळी प्रति डॉलर ४४६५.४० औंसवर गेली आहे.सोन्यात घसरण का झाली?सोन्यात आज प्राईज करेक्शन झाले आहे. सलग सहा सत्रात नव्या उच्चांकानंतर जागतिक अस्थिरता असतानाही युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात चर्चा झाल्याने बाजारात सकारात्मकता भावना व्यक्त केल्या गेल्या. चार वर्ष सुरू असलेल्या रशिया युक्रेन यांच्यातील युद्धाला मध्यस्थी करून मार्ग काढू अशा आशयाचे वक्तव्य ट्रम्प यांनी केल्याने कमोडिटी बाजारातील अस्थिरतेला किरकोळ दिलासा मिळाला. दरम्यान डॉलरच्या निर्देशांकातही मोठी वाढ झाली असल्याने सोन्याच्या निर्देशांकात दबाव कमी झाला. दुसरीकडे युएस बाजारातील तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक आकडेवारी अपेक्षेहून अधिक पातळीवर वाढल्याने बाजारातील आत्मविश्वास वाढला गेला होता. यासह गोल्ड फ्युचर निर्देशांकातील व्यापारही मर्यादित झाल्याने मागणी घसरली. यासह युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीत संमिश्र मतप्रवाह असताना तिसऱ्या मजबूत जीडीपी आकडेवारीमुळे पुन्हा दरकपातीचे वेध गुंतवणूकदारांना लागले आहे. ए आय तंत्रज्ञानाच्या शेअरने चांगली कामगिरी केल्यानंतर कमोडिटीतील अस्थिरता तूर्तास कमी झाली.१९७९ नंतर सोन्याने सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर सोने कालपर्यंत ७०% अधिक पातळीवर इयर टू डेट (YTD) व्यवहार करत होते. तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेची आर्थिक वाढ लवचिक राहिली असून जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन Gross Domestic Product) मागील कालावधीपेक्षा अधिक वेगाने वाढले असताना लेबर मार्केटमध्ये (श्रम बाजाराच्या) निर्देशकांनी नोकरी निर्मिती सुरू असल्याचे मात्र हळूहळू मंदावत असल्याचे संकेत दिले. धोरणकर्त्यांमध्ये मतभेद असूनही महागाई कमी होत असल्याने आणि रोजगाराची परिस्थिती नरमल्याने, बाजारपेठा २०२६ मध्ये दोन व्याजदर कपातीची शक्यता गृहीत धरत आहेत.अमेरिकेने व्हेनेझुएलाशी संबंधित तेल टँकरवर नाकेबंदी केल्यानंतर भूराजकीय जोखमींमुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीला आणखी चालना मिळाली असून देखील बाजारातील गुंतवणूकीला काही काळ स्थैर्यता मिळाली असून गुंतवणूकदारांनी ईटीएफ व सोन्याच्या गुंतवणूकीत आपले नफा बुकिंग देखील वाढवले आहे.चांदीच्या दरातही मोठी घसरण कायम !चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज ४ रूपयांनी, तर प्रति किलो दरात ४००० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २५८ तर प्रति किलो दर २५८००० पातळीवर स्थिरावला आहे. आज चांदीत मोठी घसरण होऊनसुद्धा चांदीने आपली २५५००० पातळी कायम राखण्यासाठी यश मिळवले आहे. मोठ्या प्रमाणात दरकपातीच्या वाढलेल्या शक्यता जाग्या झाल्या असताना दुसरीकडे सुधारित जीडीपी आकडेवारीमुळे गुंतवणूकदारांनी सिल्वर स्पॉट व्यवहारात घसरण केली असल्याचे दिसून येत आहे. सोन्याप्रमाणे डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने चांदीतील दबाव कमी झाला आहे.मात्र भूराजकीय तणावामुळे बाजारातील भावनांना आणखी पाठिंबा मिळाला असताना अमेरिकेने निर्बंध घातलेल्या व्हेनेझुएलाच्या तेल टँकरवर नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहाटेपर्यंत चांदीतही दबाव कायम होता मात्र १ तासात उच्चांकी पातळीवरून चांदीने २१००० ते २२००० रूपये प्रति किलो घसरण केली होती. चांदीतील अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने हा पट्टा चांदीला बसला आहे. कमोडिटी बाजारात जोखीम वाढली असताना व्यवहार व मागणी कमी झाल्याने पुन्हा एकदा चांदीचे दर स्थिरावले आहेत. या वर्षात आतापर्यंत, चांदीच्या किमतीत जवळपास १४९% वाढ झाली आहे ज्याला पुरवठ्यातील संरचनात्मक कमतरता, मजबूत औद्योगिक मागणी आणि अमेरिकेने त्याला एक महत्त्वपूर्ण खनिज म्हणून घोषित करणे या घडामोडींमुळे चांदीला आज सपोर्ट लेवल मिळाली आहे. यासह आणखी एक परिणामकारक घडामोड म्हणजे चीन बाजारातील चांदीचा साठा एका दशकातील नीचांकी पातळीवर पोहोचल्याने पुरवठ्यासंबंधीच्या चिंता अधिक तीव्र झाल्या आहेत.अखेरच्या सत्रात मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २५८० प्रति किलो दर २५८००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.५९% घसरण झाल्याने दरपातळी २३३५७५ पातळीवर घसरण झाली.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 3:30 pm

आजचे Top Stock Picks: मोतीलाल ओसवालकडून 'हे'२ शेअर खरेदी करण्याचा गुंतवणूकदारांना सल्ला

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने दोन शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. जाणून घेऊयात आजचे ब्रोकरेजच्या मते, कुठले शेअर गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरतील ते पुढीलप्रमाणे -१) Coforge - कोफोर्ज शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १६७३ रूपये प्रति शेअर या सामान्य खरेदी किंमतीसह (Common Market Price CMP) ४९% अपसाईड हा शेअर जाऊ शकतो म्हणजेच उसळू शकतो असे ब्रोकरेजने म्हटले असल्याने त्यांनी २५०० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price TP) या शेअरला दिली आहे.ब्रोकरेजच्या मते या शेअर्समध्ये का वाढ अपेक्षित?ब्रोकरेजने विश्वास व्यक्त करत म्हटले आहे की कोफोर्जची मजबूत कार्यान्वित ऑर्डर बुक आणि विविध क्षेत्रांमध्ये ग्राहकांचा वाढलेला लवचिक खर्च (Flexibile Expenditure) त्याच्या सेंद्रिय व्यवसायासाठी शुभ संकेत आहे. या अधिग्रहणामुळे कोफोर्जची हाय-टेक आणि हेल्थकेअर क्षेत्रांमधील उपस्थिती विस्तारली आहे, तथापि आम्ही अद्याप एन्कोराचे आकडे आमच्या मूल्यांकनात समाविष्ट केलेले नाहीत. आम्ही कोफोर्जला एक संरचनात्मकदृष्ट्या मजबूत मध्यम-स्तरीय कंपनी म्हणून पाहतो, जी विक्रेता एकत्रीकरण/खर्च कपातीचे सौदे आणि डिजिटल परिवर्तनाचा फायदा घेण्यासाठी सुस्थितीत आहे. आम्ही कोफोर्जचे मूल्यांकन ३२ पट (संभाव्य घट विचारात घेऊन) आर्थिक वर्ष २०२८ (FY28E) ईपीएस (EPS) नुसार करतो ज्याचे लक्ष्य किंमत २५०० रूपये प्रति शेअर आहे, जे ४९% संभाव्य वाढ दर्शवते.आम्ही खरेदीची शिफारस कायम ठेवतो.२) Apollo Tyres- अपोलो टायर्स कंपनीच्या शेअरला ५०६ रूपये सीएमपीसह बाय कॉल दिला असून ब्रोकरेज मते हा शेअर १९% अपसाईड वाढीने उसळले असे म्हटले आहे. त्यामुळे कंपनीने लक्ष्य किंमत ६०० रूपये प्रति शेअर इतकी निश्चित केली आहे.ब्रोकरेजच्या मते या शेअर्समध्ये का वाढ अपेक्षित?भारतातील मागणी उत्साहवर्धक असली तरी, युरोपमध्ये ती मंदच राहिली आहे. दुसरीकडे, नजीकच्या काळात भारतातील प्रचारावरील खर्चामुळे नफ्याच्या वाढीवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. एन्शेडे येथील पुनर्रचनेमुळे आर्थिक वर्ष २०२७ (FY27) च्या दुसऱ्या सहामाहीपासून नफ्यात फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, आम्ही सुधारित आधारावर आर्थिक वर्ष २५-२८ (FY25-28E) या काळात कंपनीच्या (APTY) च्या कमाईमध्ये २२% सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR) वाढीचा अंदाज लावत आहोत. १६.३x/१४.३ FY27E/FY28E चे मूल्यांकन आकर्षक दिसत आहे, विशेषतः प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत आम्ही APTY साठी आमचे 'बाय' रेटिंग कायम ठेवत आहोत आणि लक्ष्य किंमत ६०० रुपये (१८x सप्टेंबर'२७E एकत्रित ईपीएस (Earning per share EPS नुसार मूल्यांकित) निश्चित करत आहोत.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 3:10 pm

पॅन-आधार लिंक नसेल तर काय होईल? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : आजकाल आधारकार्ड आणि पॅनकार्ड याचा वापर सर्वच लहान मोठ्या आर्थिक कामात केला जातो. बँक खात्यांपासूनन ते शेअर बाजार, म्युचल फंड, आणि केवायसी अप्र्यन्त प्रत्येक ठिकाणी पण कार्ड आवश्यक आहेच. त्याचबरोबर आधार कार्डही हा सरकारी आणि वैयक्तिक कामाचा एक महत्वाचा भाग बनला आहे. याच कारणास्तव, सरकारने पॅनकार्डला आधाराशी लिंक करणे आवश्यक केले आहे.पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीखजर तुमचे पॅनकार्ड अद्याप आधारशी लिंक नसेल, तर तुमच्याकडे आता फारसा वेळ शिल्लक नाही. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पॅन आणि आधार लिंक करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास १ जानेवारी २०२६ पासून अनेक महत्त्वाची आर्थिक कामे अडचणीत येऊ शकतात.पॅन आधार लिंक आवश्यकइनकम टॅक्स वेबसाइटनुसार १ जुलै २०१७ किंवा त्यापूर्वी पॅन मिळवणाऱ्याना आधारही लिंक करणे बंधनकारक आहे, ही सुविधा सर्व वैयक्तिक करदात्यांसाठी उपलब्ध आहे मग ते ई फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत असोत किंवा नसोत. नवीन पॅनसाठी आधार-आधारित पडताळणी आधीच आवश्यक आहे.पॅन-आधार कसा जोडायचा, शिकण्याचा सोपा मार्ग पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल. तिथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रोफाइल सेक्शनमध्ये आधार लिंक करण्याचा पर्याय मिळेल. येथे तुम्हाला पॅन आणि आधार क्रमांक टाकून पुढे जावे लागेल आणि ई-पे टॅक्सद्वारे निश्चित शुल्क भरावे लागेल. पैसे भरल्यानंतर पोर्टलला भेट देऊन आधार आणि पॅन लिंक करता येईल. पॅन-आधार लिंक स्टेटस कसे तपासावे तुम्हाला पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे माहित नसेल तर घाबरण्याची गरज नाही. इनकम टॅक्स वेबसाइटवर आधार स्टेटस लिंक करण्याच्या पर्यायावर जा आणि पॅन आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा. सबमिट करताच स्टेटस स्क्रीनवर दिसेल. येथे आपण तीनपैकी एक संदेश पाहू शकता: दुवा दिलेला, दुवा साधलेला नाही किंवा सध्या प्रक्रियेत आहे.पॅन आणि आधार तपशील जुळत नसल्यास काय करावे?अनेक वेळा नाव, जन्मतारीख किंवा लिंगाच्या फरकामुळे लिंक करण्यात अडचण येते. अशा परिस्थितीत, यूआयडीएआयच्या संकेतस्थळाला भेट देऊन आधारचा तपशील दुरुस्त केला जाऊ शकतो. पॅन माहिती दुरुस्त करण्यासाठी प्रोटीन किंवा यूटीआयआयटीएसएल वेबसाइटचा वापर केला जाऊ शकतो. जर अद्याप समस्या असेल तर जवळच्या पॅन सर्व्हिस सेंटरवर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केले जाऊ शकते.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 3:10 pm

‘या’अटीवरच आईने लग्न करण्यास परवानी दिली; अक्षयच्या पत्नीचा वाढदिवसाच्या दिवशी मोठा खुलासा

Twinkle Khanna : बॅालिवूड अभिनेता अक्षय कुमार चित्रपटांमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. मात्र, त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना चित्रपटात दिसत नाही. अक्षयसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने आपला सिनेप्रवास थांबवला आणि मोर्चा लेखनाकडे वळवला. तिने लिहिलेली काही पुस्तके खूप लोकप्रिय झाली आहेत. अनेकांची ती आवडती लेखिका झाली आहे. ट्विंकने १९९५ मध्ये बरसात या चित्रपटातून बॅालिवूड इंडस्ट्रीत पदार्पण […] The post ‘या’ अटीवरच आईने लग्न करण्यास परवानी दिली; अक्षयच्या पत्नीचा वाढदिवसाच्या दिवशी मोठा खुलासा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 3:04 pm

कुलदीप सिंग सेंगरच्या शिक्षेला स्थगितीनंतर पीडित कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया समोर ; वाचा काय म्हणाले ?

Unnao Rape Case। भाजपचे हकालपट्टी केलेले नेते आणि माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पीडितेच्या कुटुंबाने आता या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पीडितेच्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. पीडितेच्या आईने न्यायालयाचे आभार मानले. पीडितेच्या आईने न्यायालयाचे आभार मानत, “त्यांना फाशी देण्यात यावी. तुम्ही गरिबांना हाकलून लावत […] The post कुलदीप सिंग सेंगरच्या शिक्षेला स्थगितीनंतर पीडित कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया समोर ; वाचा काय म्हणाले ? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 2:50 pm

तळीरामांची मज्जाच मज्जा; अवघ्या १८ रुपयांत बिअर, जाणून घ्या कुठे मिळेल ?

व्हिएतनाम : नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी, सेलिब्रेशन आणि मित्रमंडळींसोबत जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. या सगळ्यात बिअरप्रेमींची संख्या मोठी असते. मात्र, गेल्या काही काळात बिअरच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे अनेकांच्या खिशावर ताण आला आहे. अशातच नववर्षाआधी तळीरामांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या १८ ते २५ रुपयांत बिअरचा आस्वाद घेता येतो, असं ऐकल्यावर अनेकांना आश्चर्य वाटेल. मात्र हे शक्य आहे आणि तेही एका विशिष्ट देशात.जगातील अनेक देशांमध्ये मद्यावर मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो. मात्र व्हिएतनाममध्ये याचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे. व्हिएतनाममध्ये स्थानिक पातळीवर तयार केली जाणारी ‘बिया होई’ नावाची बिअर जगातील सर्वात स्वस्त बिअर मानली जाते. विशेष म्हणजे या देशात पिण्याच्या पाण्याच्या बाटलीची किंमत साधारण १०० रुपयांच्या आसपास असते, तर बिअरचा एक ग्लास अवघ्या १८ ते २५ रुपयांना मिळतो. त्यामुळे इथे पाण्यापेक्षा बिअर स्वस्त असल्याचे चित्र पाहायला मिळते.‘बिया होई’ ही बिअर प्रामुख्याने तांदळापासून तयार केली जाते. या बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण फक्त २ ते ३ टक्के इतके असते. ही बिअर बाटल्यांमध्ये पॅक न करता थेट पिंपातून विकली जाते, हे तिचे खास वैशिष्ट्य आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारकडून या बिअरवर कोणताही अतिरिक्त कर आकारला जात नाही. उत्पादन खर्च कमी आणि स्थानिक विक्रीवर भर असल्यामुळे तिची किंमत अत्यंत कमी राहते. ही बिअर दररोज ताजी तयार करून लगेच विकली जाते. त्यामुळे व्हिएतनामला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या बिअरला पहिली पसंती दिली आहे.दरम्यान, मद्याच्या किमतींचा विचार केला तर कतार, आइसलँड आणि नॉर्वे यांसारख्या देशांमध्ये मद्यावर कडक निर्बंध आणि जड कर आहेत. कतारमध्ये एका पिंट बिअरसाठी साधारण ९३० ते ११०० रुपये मोजावे लागतात. याउलट व्हिएतनाम, मेक्सिको आणि जमैका यांसारख्या देशांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी मद्याचे दर तुलनेने कमी ठेवले आहेत. भारतातही गोव्यात मद्यावर अत्यल्प कर असल्यामुळे तिथे बिअर स्वस्त मिळते. त्यामुळे नववर्षाच्या काळात गोव्यात तळीरामांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 2:30 pm

तांब्याच्या मागणीमुळे हिंदुस्थान कॉपर शेअर्सचा रेकोर्डवर रेकोर्ड! गुंतवणूकदारांसाठी पुढे काय स्ट्रॅटेजी? वाचा

मोहित सोमण: हिंदुस्थान कॉपर (Hindustan Copper) शेअर्समध्ये आज सलग सातव्यांदा वाढला असल्याने कंपनीचा शेअर सत्राच्या सुरुवातीलाच ११% पेक्षा अधिक पातळीवर उसळल्याने ५४५.९५ रूपये प्रति शेअरवर उसळला होता. सत्र सुरूवातीला कंपनीचा शेअर ५४५.०५ रूपयांवर उघडला होता. त्यामुळे एका आठवड्यात कंपनीचा शेअर ३७ ते ४०% उसळला असून गेल्या तीन आठवड्यात कंपनीचा शेअर ४ महिन्यात दुप्पट दरावर पोहोचला आहे. या कारणामुळे कंपनीचे बाजार बाजार भांडवल (Market Capitalisation) ५०००० कोटींच्यावर गेले आहे. सातत्याने कमोडिटी बाजारात सोने चांदी, व तांबे (Copper) यांच्या किंमतीत तुफान वाढ होत असल्याने त्याचा मोठा परिणाम शेअरवर जाणवला आहे. आज कॉपरने ७% अधिक पातळीवर उसळल्याने शेअर बाजारात नवा विक्रम प्रस्थापित केला.न्यूयॉर्क येथील कमोडिटी बाजारात कॉपर कॉमेक्स शुक्रवारच्या ५% उसळीला मागे टाकत आणखी १.२०% उसळल्याने दरपातळी १३००० डॉलर टनवर पोहोचले. दुपारी १ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये २.२% वाढ झाल्याने दरपातळी ४८८.५५ रूपये प्रति शेअर सुरु आहे. युएस बाजारातील अस्थिरता, वाढलेली औद्योगिक मागणी व ईपीएफ गुंतवणूकीत वाढीसह युएस व्हेनेझुएला यांच्यातील तसेच युएसकडून आयसिस तळावर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक पुरवठा साखळीत (Global Supply Chains) परिणाम झाल्याने आणखी महागले आहे. कमोडिटी बाजारात डिसेंबर फ्युचर निर्देशांकात तांब्याची किंमत ९% उच्चांकावर पोहोचल्याने १२९६० प्रति डॉलर टनवर पोहोचली आहे.दरम्यान तज्ञांच्या मते, जागतिक तांब्याच्या किमतींनी लंडन मेटल एक्सचेंजवर (LME) प्रथमच प्रति टन १२००० डॉलर्सचा टप्पा ओलांडला असून त्या एक्सचेंजवर आणखी वाढ होत राहील असा कयास आहे. त्यांनी सध्याच्या या दरवाढीचे कारण चिली आणि इंडोनेशियासारख्या प्रमुख उत्पादक प्रदेशांमधील पुरवठ्याच्या आव्हानांनाही दिले असून पर्यावरणीय अडथळे आणि कार्यात्मक समस्यांमुळे जागतिक बाजारपेठेत तांब्याचा पुरवठा मर्यादित झाला आहे असे म्हटले.जागतिक गुंतवणूक बँक जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत तांब्याची किंमत प्रति दशलक्ष टन १२५०० डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण वर्षासाठी सरासरी किंमत १२०७५ डॉलर्स प्रति टन राहू शकतो. जे.पी. मॉर्गनने असेही निदर्शनास आणून दिले की, चीनची मागणी तांब्याच्या किमतींना आणखी आधार देऊ शकते. पूर्वीच्या तेजीच्या काळात, जेव्हा चीनची मागणी कमकुवत झाली होती, त्या तुलनेत सध्याची परिस्थिती वेगळी दिसत आहे, आणि मजबूत मागणी अशीच सुरू राहण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, अमेरिकेच्या संभाव्य शुल्कांबद्दलच्या अनिश्चिततेमुळे तांब्याच्या किमती अधिक पातळीवर टिकून आहेत.आगामी दिवसात कॉपरची दिशा गुंतवणूकदारांसाठी काय असेल?यावर आपले मत मांडताना जागतिक स्तरावर तांब्याच्या मूलभूत बाबी अनुकूल राहिल्या आहेत असे गोल्डमन सॅक्सने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे. कमोडिटीज ट्रेडिंग दृष्टीने तांब्याला पसंतीचा औद्योगिक धातू म्हणून घोषित केले कारण विद्युतीकरणासाठी जागतिक मागणीतून बहुतांश भागात तांबे वापरले जाते. यासह संस्थेने आपल्या अहवालात एआय डेटा सेंटर्स, नवीकरणीय ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि पॉवर ग्रिड पायाभूत सुविधांसारख्या वाढीच्या घटकांकडे लक्ष वेधले असून गोल्डमन सॅक्सने तांब्याच्या पुरवठा-संबंधित आव्हानांकडेही लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, खाणींमधून होणारा पुरवठा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत केंद्रित आहे व अशा मर्यादांना जगाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाढलेल्या मागणीचा प्रमाणात उत्पादन वेगाने वाढवण्याची क्षमता मर्यादित होते असे म्हटले तांब्याच्या किमतींमध्ये आधीच मोठी वाढ झाली असली तरीही संस्थेच्या मते, २०२६ मध्ये किमती स्थिर होऊ शकतात आणि सरासरी ११४०० प्रति डॉलर टन राहतील. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत अमेरिकेकडून अंदाजे १.५ दशलक्ष टन साठवलेल्या मालाचा वापर सुरू झाल्यावर तांब्याच्या किमतींवर दबाव येऊ शकतात.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 2:10 pm

अरवली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून स्वतःच्या निर्णयाला स्थगिती ; “खाणकाम थांबेल की सुरू राहील?”, सरकारला केला सवाल

Supreme Court on Aravalli Range। अरवली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा हस्तक्षेप करत २० नोव्हेंबरच्या आपल्याच आदेशाला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात सरकारला नोटीसा बजावल्या आहेत. पुढील सुनावणीपर्यंत समितीच्या शिफारशी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. सर्वोच्च न्यायालय २१ जानेवारी रोजी या […] The post अरवली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून स्वतःच्या निर्णयाला स्थगिती ; “खाणकाम थांबेल की सुरू राहील?”, सरकारला केला सवाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 1:44 pm

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण एसटी महामंडळाने फिरणाऱ्या हौशींसाठी खास घोषणा केली आहे. ज्यात 'पैसे कमी, प्रवास जास्त' अशी मस्त ऑफर आहे. सुट्टी म्हणजे फक्त घरात बसून झोपा काढणे नाही, तर अनुभवांची शिदोरी जमवणे असते. हेच ओळखून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं पुन्हा एकदा ‘आवडेल तिथे प्रवास’ ही खास योजना जाहीर केलीय. या योजनेत प्रवाशांना चार किंवा सात दिवस महाराष्ट्रातच नाही, तर परराज्यातही एसटीने मुक्तपणे प्रवास करता येणार आहे. यापूर्वी एसटी महामंडळाने ही योजना दिवाळी सुट्ट्यांमध्ये आणली होती. या योजनेतील खास गोष्ट म्हणजे प्रवासासाठी लागणारे पासचे दर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलेत. ही योजना साध्या बसपासून शिवशाही आणि ई-शिवाईपर्यंत सर्वांना लागू आहे.महामंडळाच्या या योजनेत ५ ते १२ वर्षांच्या मुलांना ५० टक्के सवलत, तर तरुण वयोगटासाठी ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. चार दिवसांच्या पाससाठी प्रौढांसाठी दरही ठरलेत. ज्यातून दिसून येते की दरात किती कपात केली आहे. प्रौढांसाठी साध्या बसचा जुना दर आहे १,८१४ तर नवीन दर आहे १,३६४ रुपये. शिवशाही बसचा जुना दर २,५३३ तर नवीन दर आहे १,८१८ रुपये. ई- शिवाई जुना बस दर आहे २,८६१ तर नवीन दर आहे २,०७२ इतका. तर ५ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचे प्रवास दरही ठरले आहेत. लहानग्यांसाठी साध्या बसचा जुना दर ९१० असून नवीन दर ६८५ रुपये आहे. तर शिवशाही बसचा जुना दर १२६९ असून नवीन दर ९११ रुपये आहे. तसेच ई- शिवाई बसचा जुना दर १,४३३ होता आणि योजनेमध्ये तो १,०३८ झाला आहे.https://prahaar.in/2025/12/29/the-uddhav-thackeray-group-has-given-ab-forms-to-42-candidates/सात दिवसांच्या साध्या बसपाससाठी प्रौढांना जुना दर ३,१७१ होता. तर नवीन दर २,६३८ रुपये इतका आहे. शिवशाही बसचा जुना दर ४,४२९ तर नवीन दर ३,१७५ रुपये आहे. ई- शिवाई बसचा जुना दर ५,००३ तर नवीन दर ३,६१९ रुपये आहे. तर ५ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना सात दिवसांसाठी साध्या बसचा जुना दर १,५८८ तर नवीन दर १,१९४ रुपये असून शिवशाही बसचा जुना दर २,२१७ रुपये, तर नवीन दर १,५९० रुपये इतका आहे. तसेच ई- शिवाई बसचा जुना दर २,५०४ तर नवीन दर १,८१२ रुपये इतका आहे.ही योजना म्हणजे फक्त सवलत नाही, तर लोकांना प्रवासाकडे पुन्हा वळवण्याचा एसटीचा सकारात्मक प्रयत्न आहे. तेव्हा सुट्टी मोजा आणि एसटीसोबत ‘आवडेल तिथे प्रवासा’च्या तयारीला लागा. कारण आता फिरणे लक्झरी नाही तर परवडणारे झाले आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 1:30 pm

ठाण्यात राज ठाकरेंचे मनसैनिक निवडणुकीच्या रिंगणात; मनसेची पहिली यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?

Thane Municipal Corporation Election : आज सकाळपासूनच मुंबईसह राज्यातील महत्वाच्या सर्वच महापालिकांच्या उमेदवारांच्या नावांच्या याद्या समोर येत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने राजकीय पक्षांनी उमेदवारांना एबी फॅार्मचे वाटप सुरू केले आहे. ठाण्यात महाविकास आघाडी म्हणून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक मैदानात उतरविण्याचे ठरवले असून, ठाणे महापालिकेसाठी मनसेने उमेदवारांची […] The post ठाण्यात राज ठाकरेंचे मनसैनिक निवडणुकीच्या रिंगणात; मनसेची पहिली यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 1:25 pm

इंडोनेशियात नर्सिंग होमला भीषण आग ; आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू

Indonesia Nursing Home Fire। इंडोनेशियातील एका नर्सिंग होममध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये १६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तपास पथके सध्या घटनास्थळी दाखल झाली असून कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. याविषयी बोलताना अधिकाऱ्यांनी,”इंडोनेशियन पोलिस उत्तर सुलावेसी प्रांताची राजधानी असलेल्या मनाडो […] The post इंडोनेशियात नर्सिंग होमला भीषण आग ; आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 1:12 pm

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. ज्यात राज्यातील महानगर पालिकांसाठी १५ जानेवारी, २०२६ साठी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला असून हळूहळू उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. ज्यात काहीवेळा पूर्वी भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी पहिली यादी जाहीर केली होती. तर आता शिउबाठाने ४२ जणांना एबी फॉर्म देत उमेदवार निश्चित केले आहेत.ठाकरे सेनेकडून मुंबईत एबी फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांची यादी :१) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड२) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील३) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर४) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार५) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू६) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे७) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे८) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने९) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत१०) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी११) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर१२) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान१३) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे१४) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत१५) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे१६) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री१७) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर१८) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे१९) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत२०) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर२१) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव२२) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे२३) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे२४) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख२५) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील२६) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर२७) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे२८) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे२९) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे३०) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे३१) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर३२) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर३३) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले३४) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके३५) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे३६) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड३७) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ३८) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे३९) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ४०) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर४१) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर४२) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 1:10 pm

डिफेन्स व मरीन शेअर्समध्ये आज वाढ 'या'प्रमुख दोन कारणांमुळे!

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात डिफेन्स स्टॉक्समध्ये तुफान वाढ झाली आहे. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच संरक्षण क्षेत्रातील शेअर उसळल्याने निफ्टी डिफेन्स इंडेक्स थेट १% उसळला होता. दुपारी १२.१९ वाजेपर्यंत ०.२०% उसळत ७७९५.९० पातळीवर व्यवहार करत आहे. प्रसारमाध्यमांनी आज डीएससी बैठक होणार असल्याचे वृत्त दिल्याने आज शेअर बाजारात संरक्षण कंपनीच्या शेअर्समध्ये वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळे आज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. डीएसी (Defence Acquisition Council DAC) काऊन्सिलची बैठक केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झाली आहे. आगामी धोरणात्मक निर्णय म्हणून येणाऱ्या भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे ठरवले गेल्याने या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीत ८०००० कोटींच्या या डीलला मान्यता दिली गेल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितले.गेल्या दोन महिन्यांपासून डिफेन्स इंडेक्सने चांगल्या प्रमाणात रिकव्हरी केल्याचे आपण पाहिले होते. आगामी बैठकीत यावर अंतिम मोहोर लागेल. याशिवाय पायाभूत सुविधा उभारणीसाठी शिपबिल्डिंग कंपनीच्या शेअर्समध्येही आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली. प्रामुख्याने घरगुती मरिन इंडस्ट्रीजला मोठ्या प्रमाणात चालन देण्यासाठी सरकारने ४४७०० कोटींच्या योजनेला मान्यता दिल्याने भारतातील लॉजिस्टिक्स परिसंस्थेला (Logistics Ecosystem) अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे.सकाळच्या सत्रात डिफेन्स व मरिन शेअर असलेल्या माझगाव डॉकचा शेअर ३% पेक्षा अधिक प्रमाणात तर भारत डायनामिक्स २%, हिंदुस्थान एरोनॉटिक्स (१%), स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज (५%), कोचीन शिपयार्ड (१%) या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. दरम्यान डेटा पँटर्न, सोलार इंडस्ट्रीज इंडिया,पारस डिफेन्स या शेअर्समध्ये किरकोळ घसरण किंबहुना दुपारपर्यंत घसरण झाली आहे. तर दुसऱ्या घडामोडीत मरिन इंडस्ट्रीजला सरकारने मोठ्या प्रमाणात चालना दिल्यामुळे शेअरला मोठा फायदा झाला.परवा बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने (MoPSW) शनिवारी विकासनिधीची घोषणा केली होती जहाजबांधणीचे दोन प्रमुख उपक्रम हाती घेणार आहे ते म्हणजे जहाजबांधणी वित्तीय सहाय्य योजना (SBFAS) आणि जहाजबांधणी विकास योजना (SbDS) असून जहाजबांधणी वित्तीय सहाय्य योजनेअंतर्गत, सरकार प्रत्येक जहाजासाठी १५-२५% पर्यंत आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुमारे २४७३६ कोटी रुपये खर्च करेल अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.१९८९८ कोटी रुपयांच्या खर्चासह जहाजबांधणी विकास योजना, संस्थांना दीर्घकालीन क्षमता निर्माण करण्यास मदत करेल. ही योजना कंपन्यांना ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प बांधण्यासाठी तसेच विद्यमान ब्राउनफिल्ड प्रकल्पांचा विस्तार आणि सुधारणा करण्यासाठी मदत करेल.याविषयी आणखी अधिकृत निवेदनात दरम्यान, 'एसबीडीएस अंतर्गत, ग्रीनफिल्ड जहाजबांधणी क्लस्टर्सना सामान्य समुद्री कंपन्यांसाठी १००% भांडवली आधार मिळेल' असे म्हटले आहे.सरकारने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ही योजना लहान सामान्य, मोठ्या सामान्य आणि विशेष जहाजांसाठी श्रेणीबद्ध सहाय्य प्रदान करते. या योजनेत जहाजबांधणी उपक्रमातून रचनात्मक सुधारणा करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जहाजबांधणी मिशनची स्थापना करण्याची तरतूद आहे. ही योजना कंपन्यांना नवीन ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प उभारण्यासाठी तसेच विद्यमान ब्राऊनफिल्ड प्रकल्पांच्या विस्तार आणि सुधारणेसाठी सहाय्य प्रदान करणार आहे. त्यामुळे या मरिन व हेवी इंडस्ट्रीज शेअर्समध्ये आज वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात १% पेक्षा वाढलेला गार्डनरीच शीप बिल्डर्स मात्र दुपारनंतर किरकोळ घसरला आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 1:10 pm

सर्वोच्च न्यायालयाकडून कुलदीप सेंगरला मोठा झटका ; दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती

Supreme Court on Unnao Rape Case। उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने नुकतीच त्यांची शिक्षा स्थगित केली होती. मात्र, त्यानंतरही सेंगर तुरुंगातून बाहेर येऊ शकलेले नाहीत. कारण सेंगर बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा […] The post सर्वोच्च न्यायालयाकडून कुलदीप सेंगरला मोठा झटका ; दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 12:43 pm

न्यू इअरला नेत्यांसाठी न्यूड डान्स सेलिब्रेशन:राजकारण्यांसाठी 150 मुलींची डील, एजंट म्हणाला- नेते स्लिम फिगरची मागणी करतात

'नवीन वर्षासाठी राजकारण्यांसाठी पार्टी आयोजित करतो. देशी, विदेशी मुलींसोबत मनोरंजनाची पूर्ण व्यवस्था असते. ते असेच दरवेळी आमची आठवण काढत नाहीत. त्यांनाही माहीत आहे की, आम्ही त्यांच्या आवडीनुसार सर्व काही देतो. तुम्हालाही राजकारण्यांसाठी मुली हव्या असतील तर मिळतील. आमच्याकडे सुरक्षा रक्कम जमा करा, मग त्या २४ तासांसाठी तुमच्या असतील. तुम्ही काहीही करा, कोणतीही मनाई नसेल, न्यूड डान्ससोबत मजा करून देऊ. फक्त सुरक्षिततेची जबाबदारी तुमची असेल. वय, फिगर आणि सौंदर्यानुसार पैसे लागतील. ' हा दावा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नेत्यांसाठी मुलींची व्यवस्था करणाऱ्या एजंटचा आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांतून माहिती मिळाल्यानंतर, भास्करच्या तपास पथकाने पाटणा ते नेपाळ सीमेपर्यंत राजकारण्यांसाठी १५० मुलींचा सौदा केला. रिपोर्टर्सनी १२ पेक्षा जास्त एजंट्सशी बोलणी केली. ज्यापैकी ६ एजंट्सनी भास्करच्या गुप्त कॅमेऱ्यावर मुलींचा सौदा केला. ऑपरेशन डर्टी सेलिब्रेशनच्या भाग-१ मध्ये राजकारण्यांचे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन बघा आणि वाचा..। आम्हाला राजकारण्यांसाठी नवीन वर्षाच्या 'डर्टी सेलिब्रेशन'च्या तयारीची माहिती मिळाली. यानंतर भास्करची तपास टीम असे इव्हेंट आयोजित करणाऱ्या एजंटच्या शोधात लागली. अनेक दिवसांच्या तपासानंतर पाटणामध्ये आमची विशाल नावाच्या एजंटशी भेट झाली. विशाल नेपाळमधून मुलींना आणून पाटणा आणि मुझफ्फरपूरमध्ये पुरवठा करतो. विशालने मुलींच्या पुरवठ्याचा आणि संपूर्ण प्रणालीचा खुलासा केला. विशालने हे देखील उघड केले की तो मागणीनुसार थायलंडमधूनही मुलींना बिहारमध्ये बोलावतो. रिपोर्टर - मुली मिळतील का, नवीन वर्षासाठी राजकारण्यांसाठी हव्या आहेत? विशाल - हो, मिळतील, किती हव्या आहेत? रिपोर्टर - किती मिळतील? विशाल - माझ्याकडे सध्या 40 मिळतील. रिपोर्टर - नवीन वर्षासाठी नेत्यांसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम करायचे आहेत. विशाल - सर्व होईल, दिवसा की रात्री? मी नेत्यांसाठी यापूर्वीही पार्ट्या आयोजित केल्या आहेत, अजूनही अनेक नेत्यांचे डीलर संपर्कात आहेत. रिपोर्टर - मला तर सर्व मुली रात्रीच हव्या आहेत. विशाल - होईल, काही टेन्शन नाही. रात्री आणि दिवसा मुलींची व्यवस्था होईल. रिपोर्टर - काही समस्या येणार नाही ना? विशाल - नाही भाऊ, कधी आणि कुठे पाहिजे, तुम्ही फक्त एवढे सांगा. रिपोर्टर - रात्रीसाठी पाहिजे, पार्टी करायची आहे, मुझफ्फरपूर, मोतिहारी आणि पाटणामध्ये पाहिजे. विशाल - सगळीकडे होऊन जाईल, तिकडे बेतियामध्ये म्हणाल तर तिथेही व्यवस्था होऊन जाईल. रिपोर्टर - बेतियाला जाता का? विशाल - हो, जातो, नेपाळमधून मुली येतात, तर त्यांना आणण्यासाठी रक्सौलपर्यंत जातो. एजंट म्हणाला- जशी मुलगी तसा दर, मुली सर्व काही करतील एजंट विशालने संवादात अनेक खुलासे केले. विशालच्या मते, मुलींचा दर त्यांच्या फिगर आणि वयानुसार ठरतो. कोणत्याही दराची मुलगी घेऊन जा, तुम्हाला जे हवे ते सर्व ती करेल. तुम्ही पैसे दिले तर २४ तास ती तुमचे प्रत्येक म्हणणे ऐकेल, तुम्हाला जे काही हवे असेल ते सुरक्षिततेची काळजी घेऊन सर्व काही करेल. रिपोर्टर - मुलींचा चार्ज काय असेल? विशाल - जशी मुलगी असेल, तसा चार्ज असेल. रिपोर्टर - कुठली मुलगी असेल? विशाल - तुम्ही सांगितल्यास नेपाळची मुलगीही देऊ. रिपोर्टर - दर तर पसंतीनंतर सांगाल ना? विशाल - व्हॉट्सॲपवर फोटो पाठवून देईन, पसंतीनंतर चार्ज सांगू. रिपोर्टर - मुलींचा दर कसा ठरतो? विशाल - वय, फिगर म्हणजे जशी प्रोफाइल, तसा चार्ज असेल, जेवढी सुंदर, तेवढा चार्ज. रिपोर्टर - नेत्यांसोबत पार्टी करायला काही अडचण नाही ना? विशाल - नाही, काही अडचण नाही, तुम्ही मध्यस्थ म्हणून काम करत असाल तर काय अडचण आहे. रिपोर्टर - तुमच्या बाजूने किंवा मुलीच्या बाजूने काही अडचण तर नाही ना? विशाल - नाही नाही, मला सांगा, मी मुलीला समजावून सांगेन की तिला कसे खूश करायचे. आम्ही यापूर्वी नेत्यांकडे पाठवले आहे. विशाल - पार्टी कधी करायची आहे, दिवसा की रात्री? रिपोर्टर - दिवसा नाही, रात्रीची पार्टी आहे. विशाल - बघा, आम्ही थायलंडच्या मुलीही आणल्या होत्या, ज्यांच्या प्रत्येक कामासाठी 35 ते 40 हजार रुपये घेतले. रिपोर्टर - बघा, तेच आहे, नेत्यांना आवडायला पाहिजे. विशाल - तुम्हाला माझ्याकडून जे फ्रेश मिळेल, ते तुम्हाला संपूर्ण पाटणामध्ये कुठेही मिळणार नाही. भारतात नेपाळी मुलींचा पुरवठा करणारे एजंट तपासादरम्यान, नेपाळमधून राजकारण्यांना मुलींचा पुरवठा करणाऱ्या अनेक एजंट्सची माहिती मिळाली. नेपाळी मुलींच्या भारतात होणाऱ्या पुरवठ्याची साखळी समजून घेण्यासाठी आम्ही नेपाळ सीमेला लागून असलेल्या रक्सौलला पोहोचलो. सीमा ओलांडल्यावर आम्हाला साहिल नावाच्या एका एजंटचा नंबर मिळाला. साहिलने फोनवर बोलून काही मुलींचे फोटो पाठवले. साहिलने सांगितले की, ऑनलाइन पेमेंट करा आणि वीरगंजला जा, तिथे सर्व व्यवस्था केली जाईल. नेपाळमध्ये 100 किमी आत भास्करचा तपास साहिलशी बोलल्यानंतर आम्ही भारतीय सीमा ओलांडून रक्सौलहून नेपाळच्या वीरगंजला पोहोचलो. खूप शोध घेतल्यानंतर एका एजंटचा नंबर मिळाला. त्याने नेपाळमधील १०० किलोमीटर आत असलेल्या हेटौडा येथे बोलावले. येथे पोहोचल्यानंतर हे समजले की येथूनच बहुतेक नेपाळी मुलींना बिहारमधील रक्सौलमार्गे भारतात देहव्यापारासाठी आणले जाते. येथील मुलींना जास्त मागणी असते, कारण त्या सुंदर तर असतातच, पण मोठ्या सहजतेने त्या आपल्या अदांनी लोकांना खूशही करतात. येथे आम्हाला गोपाल नावाच्या एका एजंटबद्दल माहिती मिळाली. खूप तपासणीनंतर त्याचा मोबाईल नंबरही मिळाला. तपासात हे स्पष्ट झाले की नेपाळमधील एजंट्स अनोळखी लोकांशी लवकर कोणताही व्यवहार करत नाहीत. ते मुलींनाही अनोळखी लोकांच्या बुकिंगवर पाठवत नाहीत. म्हणून तपास पथकाने विश्वास वाढवून व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. नेपाळमधील हेटौडाजवळ गोपालशी बोलल्यानंतर आम्हाला नेपाळी मुलींच्या व्यवहाराबद्दल अनेक माहिती मिळाली. नवीन वर्षासाठी नेपाळमध्येही मोठी तयारी सुरू असल्याचे समजले. भारतात बहुतेक मुलींचा पुरवठा करणारे एजंट रक्सौल सीमेवरील परिसरातच राहतात. तपासादरम्यान नेपाळमध्ये अभिषेक नावाच्या एजंटचा नंबर मिळाला, त्यानंतर भेटीत नेपाळी मुलींचा संपूर्ण व्यवहार ठरला. रिपोर्टर - (फोनवर) तुम्हाला भेटायचे आहे, कधी आणि कुठे येऊ? अभिषेक - काय काम आहे? रिपोर्टर - भेटून बोलूया का? अभिषेक - आता ये, बोलूया. रिपोर्टर - मी सध्या वीरगंजमध्ये आहे, यायला वेळ लागेल. अभिषेक - ठीक आहे, तुम्ही आरामात या, मी वाट पाहीन. (नेपाळमधील हेटौडा बस स्टँडवर रिपोर्टरची अभिषेकसोबत डील) रिपोर्टर - आम्हाला मुली हव्यात, न्यू इयर पार्टीसाठी. अभिषेक - मी समजलो, एन्जॉय करण्यासाठी आला आहात. रिपोर्टर - नाही, आम्हाला 31 तारखेच्या रात्रीसाठी अनेक मुली हव्यात. अभिषेक - काय-काय करायचं आहे? रिपोर्टर - भारतात घेऊन जायचं आहे, तिथे नेत्यांसोबत 31 तारखेला राहायचं आहे. अभिषेक - नेत्यांकडून काय काय करून घ्यायचं आहे? रिपोर्टर - न्यूड डान्स आणि एन्जॉय करायचं आहे, बाकी तुम्ही सर्व समजत असालच. अभिषेक - समजलो, नेत्यांसोबत बसायचं आहे. रिपोर्टर - अरे, बसायचं नाहीये, डान्स करायचा आहे आणि पूर्णपणे एन्जॉय करायचं आहे. अभिषेक - हो, त्यालाच बसणे म्हणतात. रिपोर्टर - सात मुली पाहिजेत, होईल ना? अभिषेक - हो, होईल, काही अडचण नाही. इथे बोलता येणार नाही, थोडं बाजूला चला. रिपोर्टर - ठीक आहे. अभिषेक - व्हॉट्सॲपवर बोलून घ्या, मुली येतील. एका रात्रीसाठी 6000 रुपये भारतीय लागतील. रिपोर्टर - चांगल्या मुली पाहिजेत, तुम्हाला माहीतच आहे राजकारण्यांची पसंती काय असते. अभिषेक - उत्तम मुली मिळतील, डोंगरावरील मुलगी मिळेल. (अभिषेकने खुणावून सांगितले) रिपोर्टर - पैसे दिले जातील, पण टॉप क्लास मुली पाहिजेत. अभिषेक - या सर्व मुली इथल्या नाहीत, डोंगरावरील आहेत, मूळच्या डोंगरावरील. रिपोर्टर - काही अडचण नाही ना, नेत्यांसोबत राहावे लागेल. अभिषेक - काही अडचण नाही, तुम्ही माझ्याशी बोला, काही अडचण येणार नाही. 9 वर्षांपासून मुलींचा व्यवहार, शेकडो नेत्यांना मजा करवली नेपाळी डोंगराळ मुलींचा व्यवहार करणारा एजंट अभिषेकने दावा केला की, तो 9 वर्षांपासून अशा मुलींचा भारतात पुरवठा करत आहे. एक-दोन नव्हे तर शेकडो नेत्यांना त्याने मजा करवली आहे. तो बऱ्याच काळापासून नेपाळच्या डोंगराळ भागातील मुलींच्या संपर्कात आहे, ज्या अनेकदा भारतात जाऊन आल्या आहेत. अभिषेकने सांगितले की, काही लोक नवीन येतात आणि पळून जातात. माझे घर तर तुम्ही पाहिलेच आहे. आपली एकदा मैत्री झाली की, पुढे कोणतीही अडचण येणार नाही. रिपोर्टर - नेत्यांकडे जाण्यात आणि न्यूड डान्समध्ये काही अडचण नाही ना? अभिषेक - अरे, काही अडचण नाही. तुम्ही पैसे दिले तर एक दिवस आणि एक रात्रीसाठी ती तुमची झाली. रिपोर्टर - म्हणजे पेमेंट केले तर 24 तासांसाठी जे हवे ते करेल ना? अभिषेक - हो, हो, होऊन जाईल, तुम्ही काय करणार. संभाषणादरम्यानच अभिषेकने सुनीता लामा नावाच्या एका मुलीला बोलावले. अभिषेकने सुनीताशी नेपाळी भाषेत बोलून आमची मागणी तिला सांगितली. सुनीताने सांगितले की, या लोकांना थांबवा, मी मुलगी दाखवून देईन. सुनीताने दावा केला की एकाहून एक सरस मुलगी देईल जी कुठेही मिळणार नाही. रिपोर्टर - आम्हाला 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी 7 मुली हव्या आहेत. सुनीता - होऊन जाईल, एका रात्रीचे 7000 नेपाळी रुपये लागतील. रिपोर्टर - याशिवाय दुसरे काही द्यावे लागणार नाही ना? सुनीता - येण्या-जाण्यासाठी 2000 वेगळे द्यावे लागतील. रिपोर्टर - भाडे तर तुम्हालाच व्यवस्थापित करायला हवे. सुनीता - हे जोखमीचे काम आहे, त्यामुळे पैसे जास्त लागतीलच. रिपोर्टर - मुलींसोबत कोणी जाईल का? सुनीता - तुम्ही ॲडव्हान्स द्या, बाकी कसे जायचे ते आम्ही सांगू. रिपोर्टर - ॲडव्हान्स दिल्यानंतर काही अडचण तर येणार नाही ना? सुनीता - नाही, अभिषेकला तर माहीत आहे, भारतात व्हीआयपींसोबत इतके काम होते. रिपोर्टर - अशीच मुलगी हवी आहे जी पाहुण्यांना खूश करेल. सुनीता - अशाच मुली आहेत, तुमचे पाहुणे खूश होतील. डान्सपासून ते प्रत्येक गोष्टीत त्यांना खूश करतील. नेपाळमध्ये तपास करत असताना माहिती मिळाली की, सीमा ओलांडल्यानंतर मुलींना मुझफ्फरपूरला नेले जाते. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आम्ही मुझफ्फरपूरला पोहोचलो. नेपाळमध्ये आम्हाला मुझफ्फरपूरच्या चतुर्भुज स्थान येथील रहिवासी रुपेशबद्दल माहिती मिळाली होती. तो नेपाळमधील एजंट्सना भेटून मुलींची खरेदी-विक्री करतो. मुझफ्फरपूरमध्ये तासन्तास चौकशी केल्यानंतर आमची रुपेशशी भेट झाली. सुरुवातीला रुपेश बोलणे टाळत होता, पण जेव्हा त्याला सांगितले की, काही नेत्यांच्या पार्टीबद्दल चर्चा आहे, तेव्हा तो डीलसाठी तयार झाला. रुपेशने दावा केला की, त्याच्याकडे व्हीआयपी लोकांसाठी एकाहून एक सरस मुली आहेत. रिपोर्टर - 31 डिसेंबरसाठी मुलींची व्यवस्था करायची आहे? रूपेश - इथेच राहायचं आहे, की बाहेर कार्यक्रम आहे? पूर्ण रात्रीचा आहे का? रिपोर्टर - पूर्ण रात्रीचा प्लॅन आहे, पाटण्याला पाठवावं लागेल. रूपेश - नाही, पाटण्याला जाणार नाहीत, आम्ही इथेच बुक करू, इथेच मजा करा, इथे सुरक्षित आहे. रिपोर्टर - मुझफ्फरपूरमध्ये कुठे? रूपेश - इथेच आमची रूम आहे, आतमध्ये डिस्को बनत आहे, 31 तारखेची तयारी चालू आहे. रिपोर्टर - मुलींचा काय दर आहे, कशा पाठवता? रूपेश - एका मुलीचे 4 ते 5 हजार रुपये लागतील. रिपोर्टर - किती तासांचा कार्यक्रम चालेल? रूपेश - रात्रभर, खाणे-पिणे एक्स्ट्रा लागेल. रिपोर्टर - वेगळ्याने काही एक्स्ट्रासाठी काय आहे? रूपेश - जर रूम घ्यायची असेल तर एका रूमचे वेगळे 500 लागतील. रिपोर्टर - व्हीआयपी लोकांसाठी गाडीची काय व्यवस्था आहे? रूपेश - वेगळ्या ठिकाणी लपवून लावले जाईल. रिपोर्टर - म्हणजे रात्री न्यूड डान्स होईल? रूपेश - हो, होईल, इथेच सर्व काही होईल. रिपोर्टर - बाहेरची कोणतीही व्यवस्था नाही, तुम्ही जेवढे पैसे सांगाल तेवढे मिळतील. रूपेश - नाही, 31 तारखेसाठी बाहेरची कोणतीही व्यवस्था नाही, सर्व काही इथेच होईल. रिपोर्टर - एका मुलीचे किती सांगितले आहे? रूपेश - 5000 रुपये सांगितले आहेत. रिपोर्टर - काही सवलत? रूपेश - त्या वेळेनुसार सर्व काही होईल. रिपोर्टर - त्या वेळी जास्त सांगितले तर काय होईल? रूपेश - एखादी मुलगी 2000 ची आहे, एखादी 5000 ची, तर एखादी 20 हजारची पण आहे. रिपोर्टर - अशी मुलगी पण आहे का? रूपेश - सर्व आवडीची गोष्ट आहे, बाजूला बघून घ्या, जशी मुलगी उभी आहे, तशीच मिळेल. रिपोर्टर - नेते लोक आहेत, तर समजतच असाल, उत्तमपैकी उत्तम असायला पाहिजे. रूपेश - काही अडचण नाही, अशा-अशा मुली आहेत की नेतेही खुश होतील. रिपोर्टर - सुंदर असायला पाहिजे? रूपेश - डान्सपासून ते प्रत्येक कामात खुश करतील. नेपाळमध्ये तपास करत असताना आम्हाला अभिषेककडून राजचा नंबर मिळाला होता. राज नेपाळमधील डोंगराळ भागातील मुलींना पाटण्याला आणतो. अभिषेकने सांगितले की राज मोतिहारीचा रहिवासी आहे, जो त्याचा मित्र बनला आहे. रिपोर्टरने फोनवर राजशी बोलणे केले. यावेळी राजने सांगितले की तो नेत्यांच्या 31 तारखेच्या नाईट पार्टीसाठी न्यूड डान्ससाठी मुलींचा पुरवठा करत आहे. संभाषणादरम्यान, अभिषेकने अनेकदा रिपोर्टरला कॉन्फरन्समध्ये घेऊन राजशी फोनवर बोलणे करून दिले होते. राजने सांगितले की तो सध्या बाहेर आहे, पण ज्या ग्रेडची मुलगी हवी असेल, त्या सर्व पाटण्यात मिळतील. राजने फोनवरच रिपोर्टरसोबत पूर्ण डील केली आहे. रिपोर्टर - तुमच्याशी जे बोलणे झाले होते, मुलींच्या न्यूड डान्ससाठी, तोच प्लॅन सेट करायचा होता. राज - हो, होऊन जाईल, किती मुली पाहिजेत? रिपोर्टर - 7 ते 8 मुली पाहिजेत. राज - होऊन जाईल, तुम्हाला ॲडव्हान्स द्यावा लागेल. रिपोर्टर - तुम्हाला कळतंय ना, नेत्यांचा कार्यक्रम आहे, त्यांना मजा करायची आहे. राज - हो, समजतोय, किती वेळेसाठी पाहिजे? रिपोर्टर - पूर्ण रात्रीसाठी पाहिजे, मौजमजेसोबत सगळं होऊन जावं. राज - एका मुलीसाठी 32 हजार द्यावे लागतील. रिपोर्टर - यात काय काय असेल? राज - पूर्ण रात्रभर मुली तुमच्यासोबत असतील, न्यूड डान्स होईल आणि तुम्हाला जे पाहिजे ते सर्व होईल. रिपोर्टर - डान्समध्ये कोणते कोणते डान्स असतील? राज - तुम्हाला जसे पाहिजे तसे नाचवा, तुमच्या पाहुण्यांसमोर सर्व काही ओपन असेल. रिपोर्टर - न्यूड डान्स होईल ना? राज - सर्व काही, तुम्हाला जे पाहिजे ते करून घ्या. रिपोर्टर - मुली चांगल्या आहेत ना? राज - हे एका दिवसाचे काम नाही, चांगल्या मुली मिळतील. अनेक नेत्यांना त्यांनी खुश केले आहे. रिपोर्टर - याशिवाय आणखी काय व्यवस्था होईल? राज - मी फक्त मुली देऊ शकतो, याशिवाय मी कोणतीही व्यवस्था करू शकत नाही. एजंट म्हणाला - रात्रभर न्यूड नाचवा. संभाषणादरम्यान राज म्हणाला की तुम्ही रात्रभर न्यूड नाचवा, काही अडचण नाही. ही अशी मुलगी नाही जी थकून जाईल. अशा अनेक पार्ट्यांमध्ये पाहुण्यांना थकून टाकणाऱ्या आहेत. ती सामान्य नाही, दिसायला सुंदर आहे, तिला एकदा पाहून कोणाचेही मन डोलून जाईल. एजंटने हॉटेलपासून ते सर्व प्रकारच्या व्यवस्था सेट करण्याचा करार केला. रिपोर्टर - जागेचे कसे होईल? राज - जागा तुम्ही केली तर जास्त चांगले आहे, नाहीतर मी हॉटेल करून देईन. रिपोर्टर - हॉटेलमध्ये काही अडचण येणार नाही ना? राज - कोणतीही अडचण येणार नाही. रिपोर्टर - स्थानिक आहेत की बाहेरच्या मुली आहेत? राज - स्थानिकही आहेत आणि बाहेरच्याही आहेत, बंगालच्याही चालतील. नेत्यांसाठी रशियन न्यूड डान्सरची तयारी तपासादरम्यान असे समोर आले की न्यूड डान्ससाठी सर्वाधिक परदेशी मुलींना बोलावले जाते. अनेक एजंट्सनी न्यूड डान्ससाठी परदेशी मुलगी देण्याची तयारी दर्शवली. एजंट राजने तर डीलदरम्यान सांगितले की तो व्हीआयपी लोकांसाठी न्यूड डान्सच्या व्यवस्थेत परदेशी मुलीच देतो. रिपोर्टरने राजला सांगितले की परदेशी मुलगी असेल तर जास्त चांगले होईल, यावर राजने सांगितले की रशियन मुली मिळतील, पण त्यांचे पैसे तासाप्रमाणे द्यावे लागतील. रशियनसाठी एका तासाचे 8 हजार रुपये लागतील. जितके तास वाढतील, तितके प्रति तास 8 हजार रुपये बिलात जोडले जातील. आता तुम्ही डान्स करा किंवा दुसरे काही करा, पैसे तेच द्यावे लागतील जे आधीच ठरले असतील. राजने रिपोर्टरचा व्हॉट्सॲप नंबर घेतला आणि न्यूड डान्ससाठी देशी आणि विदेशी मुलींचे फोटो पाठवले. जेव्हा रिपोर्टरने राजला विचारले की न्यूड डान्समध्ये काही अडचण तर येणार नाही ना, तेव्हा राजने दावा केला की हा पहिला कार्यक्रम नाही. अनेक व्हीआयपी लोकांसाठी हे सर्व केले आहे. नेत्यांसाठी अनेक कार्यक्रम केले आहेत. राजने खात्रीने सांगितले, कोणतीही अडचण येणार नाही. सर्व आधीच केलेले आहे, कुठेही कोणती अडचण येत नाही. पाहुणा आनंदी होऊन जाईल, उलट मुलीवर पैसे उधळेल. मुझफ्फरपूरमध्ये तपासणीदरम्यान एजंट मुन्नाचा मोबाईल नंबर मिळाला. मुलींच्या व्यवहारासोबत संपूर्ण कार्यक्रमाची सेटिंग करण्याबाबत मुन्नाने अनेक सौदे केले. मुन्नाने दावा केला की, जेवढ्या मुली हव्या असतील, तेवढ्यांची तो व्यवस्था करेल. मुन्नाच्या म्हणण्यानुसार, तो अशा मुलींची व्यवस्था करेल ज्या नेत्यांना पूर्णपणे संतुष्ट करतील. न्यूड डान्सपासून ते पूर्णपणे संतुष्ट करेपर्यंत प्रशिक्षित मुली देण्याबद्दल त्याने सांगितले. रिपोर्टर - राजकारण्यांची पार्टी करायची आहे, मुली पाहिजेत? मुन्ना - माझ्याकडे १७ मुली आहेत, तुम्हाला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या मिळतील. रिपोर्टर - कुठल्या मुली आहेत? कुठे मिळतील? मुन्ना - सर्व बाहेरच्या मुली आहेत, जिथे सांगाल तिथे जातील. रिपोर्टर - पाटणा आणि मुझफ्फरपूरमध्ये नेत्यांसाठी कार्यक्रम करायचा आहे, न्यूड डान्सची पार्टी आहे. मुन्ना - होईल, सर्व प्रकारच्या मुली आहेत. रिपोर्टर - कुठल्या मुली आहेत? मुन्ना - मुंबईच्या आहेत, कोलकाता, दिल्ली आणि मुझफ्फरपूरच्या मुली आहेत. रिपोर्टर - तुमच्याकडे परदेशी मुली पण आहेत का? मुन्ना - बाहेरच्या मुलींनाच घ्या, यात कोणालाही अडचण येणार नाही. रिपोर्टर - स्थानिक मुलींमुळे अडचण येते का? मुन्ना - अनेकदा स्थानिक मुलींचे ओळखीचे लोक येतात, ज्यामुळे अडचण येते. रिपोर्टर - होय, हा धोका तर आहे. मुन्ना - यामुळे वेळ वाया जातो आणि मूडही खराब होतो. रिपोर्टर - फोटो वगैरे पाठवून द्या. मुन्ना - सर्व काही पाठवून देईन, 31 तारखेची बुकिंग सुरू झाली आहे. रिपोर्टर - व्हीआयपी लोकांसाठी किती बुकिंग झाली आहे? मुन्ना - खूप झाली आहे, लवकर करून घ्या, नाहीतर सर्व मुली बुक होतील. रिपोर्टर - मुझफ्फरपूरमध्ये तुम्ही काय-काय सुविधा देऊ शकता? मुन्ना - फक्त मुली देऊ शकतो, बाकीची सर्व व्यवस्था तुम्हालाच करावी लागेल. रिपोर्टर - डान्स प्रोग्राम होईल ना? मुन्ना - होय, होईल. सर्व काही होईल, फक्त तुम्ही योजना करा. डर्टी सेलिब्रेशन पार्ट-2 मध्ये उद्या बघा आणि वाचा सीमा पार नेपाळमध्ये भारतीयांच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी. कशी एक लाख रुपये प्रति लिटर दारू आणि बार बालांसोबत मजा केली जाईल. भारतीयांच्या मागणीमुळे हॉटेल लॉज फुल्ल..!

दिव्यमराठी भास्कर 29 Dec 2025 12:33 pm

वर्षाअखेरीस अ‍ॅपल युजरसाठी धमाल ऑफर, विजय सेल्सद्वारे 'अ‍ॅपल डेज सेल'ची सुरूवात

२८ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ पर्यंत अ‍ॅपल शॉपिंग बोनान्‍झामुंबई: विजय सेल्‍स या भारतातील प्रमुख इलेक्‍ट्रॉनिक्‍स ओम्‍नी-चॅनेल रिटेल साखळीने आपल्‍या १६० हून अधिक रिटेल आऊटलेट्समध्‍ये तसेच ऑनलाइन वेबसाइट www.vijaysales.com वर २८ डिसेंबर २०२५ पासून बहुप्रतिक्षित अ‍ॅपल डेज सेल सुरू केला आहे. हा सेल ४ जानेवारी २०२६ रोजी समाप्‍त होईल. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना या उत्पादनावर विशेष सुट मिळणार आहे. नवीन आयफोन्‍स, मॅकबुक्‍स, आयपॅड्स, वॉचेस्, एअरपॉड्स अशा डिवाईसेसचा समावेश असल्याचे विजय सेल्सने यावेळी स्पष्ट केले आहे.विजय सेल्‍सचे संचालक निलेश गुप्‍ता म्‍हणाले आहेत की,'आम्‍हाला पुन्‍हा एकदा अ‍ॅपल डेज सेल घेऊन येण्‍याचा आनंद होत आहे. सूट व्‍यतिरिक्‍त हा सेल अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचे एक प्रकारे सादरीकरण आहे.ज्‍यामध्‍ये ग्राहकांना अविश्वसनीय मूल्‍य मिळते. अद्वितीय डिल्‍स व एक्‍स्‍चेंज बोनससह आम्‍ही अ‍ॅपलप्रेमींना या निमित्ताने त्‍यांचे डिवाईसेस अपग्रेड करण्‍याची आणि स्‍टाइलमध्‍ये नवीन वर्षाची सुरूवात करण्‍याची संधी देत आहोत.'कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांसाठी विजय सेल्‍स आयफोन १७ खरेदीवर ३००० रूपयांचे मायव्‍हीएस रिवॉर्ड्स लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स देणार आहे. स्‍टोअरमध्‍ये पुढील खरेदीवर अधिक सूटचा आनंद घेण्‍यासाठी हे पॉइण्‍ट्स रिडिम करता येऊ शकतात. विशेष बँक ऑफर्सचाही विजय सेल्‍सचा अ‍ॅपल डेज सेलमध्ये समावेश असणार आहे. अत्‍याधुनिक अ‍ॅपल तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या ग्राहकांसाठी हा सेल बारकाईने डिझाइन करण्‍यात आला आहे असे कंपनीने म्हटले.नवीन युजरसाठी नवीन आयफोन एअर, आयफोन १७, आयफोन १७ प्रो किंवा आयफोन १७ प्रो मॅक्‍स खरेदी करायचा असेल तर या उत्पादनावर पण लाभ मिळणार आहे. पूर्वीचे मॉडेल्‍स खरेदी करण्‍याची इच्छा असलेल्यानांही आयफोन १६, आयफोन १६ प्‍लस, आयफोन १६ई, आयफोन १५ देखील अत्‍यंत आकर्षक दरांमध्‍ये उपलब्‍ध आहेत असे कंपनीने म्हटले.आणखी कशावर सुट असेल?आयफोन्‍स, मॅकबुक्‍स, वॉचेस इत्‍यादींवर आकर्षक सूट व्‍यतिरिक्‍त अ‍ॅपल डेज सेलदरम्‍यान अ‍ॅपल अ‍ॅक्‍सेसरीज- चार्जर्स, केबल्‍स, पेन्सिल्‍स आणि केसेस देखील आकर्षक दरांमध्‍ये उपलब्‍धऑफर कुठे मिळू शकेल?निवडक अ‍ॅपल डिवाईसेसचे प्रात्‍यक्षिक व ओपन युनिट्स स्‍टोअर्समध्‍ये, तसेच www.vijaysales.com वर विशेष किमतींमध्‍ये उपलब्‍ध आहेत. हे स्‍पेशल युनिट्स मर्यादित प्रमाणात उपलब्‍ध आहेत आणि पुरवठा असेपर्यंत 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्‍य' या तत्त्वावर देण्‍यात येतील. स्‍टोअर्समध्‍ये अ‍ॅपलकेअर+ किंवा प्रोटेक्‍ट+ सह अ‍ॅपल कार सर्विसेसचा आनंद घेत नवीन खरेदी केलेल्‍या अ‍ॅपल डिवाईसेसचे ग्राहक डिव्हाईस सिक्युअर करू शकणार आहेत.विजय सेल्‍स अ‍ॅपल डिवाईसेसची खरेदी केल्‍यास प्रोटेक्‍ट+ योजनेवर जवळपास २०% सूट देखील देत आहे यामुळे नवीन खरेदी केलेले डिवाईसेस सुरक्षित राहण्‍याची खात्री मिळेल.अ‍ॅपल डिवाईसेस खरेदीसाठी आयसीआयसीआय व इतर निवडक बँकेचे कार्डधारक त्‍यांच्‍या खरेदींवर जवळपास १०००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद घेऊ शकतात.विजय सेल्‍स ग्राहकांना विजय सेल्‍स स्‍टोअर्समध्‍ये आणि vijaysales.com वर जवळपास १०००० रूपयांचा एक्‍स्‍चेंज बोनस देत आहे.मायव्‍हीएस लॉयल्‍टी प्रोग्राम अंतर्गत ग्राहकांना स्‍टोअर्समध्‍ये व ईकॉमर्स वेबसाइटवर खरेदीसाठी ०.७५% लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स देतो. प्रत्‍येक मिळवलेल्‍या पॉइण्‍टचे मूल्‍य स्‍टोअर्समध्‍ये रिडम्‍प्‍शनच्‍या वेळी एक रूपया असेल असे कंपनीने म्हटले.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 12:30 pm

“तुमच्या मार्गात अनेक लोकं…”; ‘त्या’गोष्टीवर चित्रांगदाने व्यक्त केले मत म्हणाली “त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला…”

Chitrangada Singh : अभिनेत्री चित्रांगदा सिंहने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या आहेत. सध्या चित्रांगदा तिच्या “रात अकेली है: द बन्सल मर्डर” या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून, चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून चित्रपटाला मिळत आहे. चित्रपटातील चित्रांगदाने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे. याशिवाय चित्रांगदा सलमान खानसोबतच्या तिच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ […] The post “तुमच्या मार्गात अनेक लोकं…”; ‘त्या’ गोष्टीवर चित्रांगदाने व्यक्त केले मत म्हणाली “त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला…” appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 12:25 pm

“नेहरूंची ‘ती’कागदपत्रे गांधी कुटुंबांनी परत करावी” ; गजेंद्र सिंह शेखावतांची मागणी

Gajendra Singh Shekhawat। भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूयांच्याशी संबंधित वैयक्तिक कागदपत्रे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयातून (पीएमएमएल) हरवलेले नाहीत तर २००८ मध्ये गांधी कुटुंबाला रीतसर परत करण्यात आली. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी याची पुष्टी केली. त्यांनी हरवलेल्या कागदपत्रांना राष्ट्रीय वारसा म्हणत ते सार्वजनिक अभिलेखागारात परत करण्याची मागणी केली. शेखावत यांनी जयराम रमेश यांना सोनिया […] The post “नेहरूंची ‘ती’ कागदपत्रे गांधी कुटुंबांनी परत करावी” ; गजेंद्र सिंह शेखावतांची मागणी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 12:14 pm

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह स्टेज शोदरम्यान प्रेक्षकांकडून झालेल्या गैरवर्तनाला तिनं थेट आणि ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिल्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.परफॉर्मन्स सुरू असताना काही प्रेक्षकांनी अश्लील कमेंट्स करत स्टेजच्या अगदी जवळ येण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून प्रांजलनं गाणं मध्येच थांबवलं आणि माईक हातात घेऊन संबंधित व्यक्तींना खडेबोल सुनावले.व्हायरल व्हिडिओमध्ये प्रांजल संतप्त अवस्थेत दिसत असून तिनं एका वयोवृद्ध व्यक्तीला उद्देशून स्पष्ट शब्दांत म्हटलं, “तात्या, मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे. थोडा तरी विचार करा आणि स्वतःवर ताबा ठेवा.” यानंतर काळं जॅकेट घातलेल्या एका तरुणालाही तिनं सुनावलं. “तोंड काय फिरवतोयस? मी तुलाच सांगतेय. तुमच्याही घरी आई-बहीण आहेतच , हे लक्षात ठेव,” असं ती म्हणताना दिसते.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 12:10 pm

“पक्ष सोडण्यामागे फार मोठं…”; प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टचं बोलले!

Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. जगताप यांनी महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला तीव्र विरोध दर्शवला होता. प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी […] The post “पक्ष सोडण्यामागे फार मोठं…”; प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टचं बोलले! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 11:48 am

“अमेरिकाच खरा संयुक्त राष्ट्रसंघ…”! युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ काय काम करते? ; ट्रम्प यांनी उपस्थित केला सवाल

Donald Trump। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी, “अमेरिकाच आता खरी संयुक्त राष्ट्र आहे”. असे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी,”अमेरिकेने आधीच सात युद्धे थांबवली आहेत आणि आता आठवं युद्ध संपवणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की जागतिक युद्धे रोखण्यात संयुक्त राष्ट्रांनी कोणतीही महत्त्वाची […] The post “अमेरिकाच खरा संयुक्त राष्ट्रसंघ…”! युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ काय काम करते? ; ट्रम्प यांनी उपस्थित केला सवाल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 11:44 am

नव्या वर्षासाठी रेल्वे प्रशासनाचे सज्ज! मुंबईच्या सेवेत येणार अतिरिक्त उपनगरीय आणि एक्सप्रेस गाड्या

मुंबई: नव्या वर्षाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना रेल्वेकडून नागरिकांना नवा वर्षीची भेट मिळाली आहे. मुंबईतील सर्व चालू प्रकल्पांचे प्रत्यक्ष मूल्यांकन केल्यानंतर, रेल्वेने नवीन वर्षात ७०० अतिरिक्त उपनगरीय सेवा आणि मुंबईसाठी एक्सप्रेस गाड्या दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. हे मूल्यांकन ४८ प्रमुख शहरांसाठीच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे. ज्यामध्ये कालबद्ध पद्धतीने रेल्वे क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजित, प्रस्तावित किंवा आधीच मंजूर केलेली कामे समाविष्ट आहेत. रेल्वे सेवा विस्तारासाठी मध्य रेल्वेने मुंबई, पुणे आणि नागपूरची निवड केली आहे. तर, पश्चिम रेल्वेने मुंबई, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, उज्जैन आणि इंदूर या सहा प्रमुख शहरांची निवड केली आहे.मध्य रेल्वेवर पनवेल-कळंबोली टर्मिनस, लोकमान्य टर्मिनस-२, कल्याण आणि मेगा परळ-टिळक टर्मिनस मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे २२ फलाट आणि ३६ मार्गिका उपलब्ध होणार आहेत. त्याशिवाय कल्याण यार्डातील कामं, १५ डब्यांसाठी प्लॅटफॉर्म विस्तार, कल्याण-कसारा आणि कल्याण-कर्जत तिसरी-चौथी मार्गिका, पनवेल फलाट क्रमांक चारची पुनर्बांघणी पूर्ण करणे, यानंतर ५८४ नव्या लोकल फेऱ्या सुरू करणार असल्याची माहिती आहे. तर २०२६ या वर्षात पश्चिम मार्गावर तीन फलाटांचे जोगेश्वरी टर्मिनस सुरू होणार आहे. यामुळे दादर, वांद्रे आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये अतिरिक्त मार्गिकांची भर पडणार आहे. परिणामी लोकल आणि मेल-एक्सप्रेस वाहतूक स्वतंत्र होऊन १६५ नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्याची तयारी आहे. महत्त्वाचे म्हणजे गोरेगाव-बोरीवली हार्बर मार्गिका कार्यान्वित होणार आहे. याशिवाय वांद्रे-अंधेरी दरम्यान १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.https://prahaar.in/2025/12/29/a-setback-for-the-sharad-pawar-group-in-mumbai-will-rakhi-jadhav-join-the-bjp/२०३० पर्यंत रेल्वेची मूळ क्षमता दुप्पट करण्याच्या कामांमध्ये सध्याच्या टर्मिनल्सना अतिरिक्त प्लॅटफॉर्मसह अपग्रेड करणे, स्टेबलिंग लाईन्स, पिट लाईन्स आणि पुरेशा शंटिंग या प्राथमिक सुविधा देण्यात येणार आहेत. वाहतूक सुविधा कामांसह विभागीय क्षमता वाढवणे, सिग्नलिंग अपग्रेड्स आणि विविध ठिकाणी वाढलेल्या गाड्या हाताळण्यासाठी आवश्यक असलेले मल्टीट्रॅकिंग यांचा समावेश असेल.वाढत्या प्रवाशांच्या मागणीला पूर्ण करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी आम्ही प्रमुख शहरांमध्ये कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार करत आहोत. यामुळे रेल्वे नेटवर्क अपग्रेड होईल आणि देशव्यापी कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 11:30 am

मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का! राखी जाधव तुतारी सोडून कमळ हाती घेणार? हालचालींना वेग

Rakhi Jadhav : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. या निवडणुकीसाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत हातमिळणी केल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेसाठी किमान २२ जागा मिळाव्यात, असा आग्रह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने धरला होता. पण यापैकी केवळ १० जागाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मिळाल्याने नाराजीची […] The post मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का! राखी जाधव तुतारी सोडून कमळ हाती घेणार? हालचालींना वेग appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 11:17 am

चांदीच्या किमतीत मोठी वाढ ! पहिल्यांदाच २.५० लाखांच्या पुढे ; जाणून घ्या का वाढल्या किंमती ?

Silver Rate Today। आठवड्याच्या पहिल्या व्यापार सत्रात, चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाली. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीने पहिल्यांदाच २,५०,००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय बाजारपेठेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीच्या किमती वाढल्या आहेत. आज, चांदीच्या किमती पहिल्यांदाच $८० च्या पुढे गेल्या. मात्र, या तीव्र वाढीनंतर, पांढऱ्या धातूमध्ये म्हणजेच चांदीमध्ये नफा बुकिंग सुरू […] The post चांदीच्या किमतीत मोठी वाढ ! पहिल्यांदाच २.५० लाखांच्या पुढे ; जाणून घ्या का वाढल्या किंमती ? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 11:12 am

कॉमर्स इंडस्ट्रीला एआयने फक्त टूल नाही तर परिपूर्ण एजंट म्हणून बदलून टाकल !

मुंबई: तुमचे दैनंदिन आयुष्य ए आय बदलत आहे. केवळ ए आय हे टूर राहिले नसून तुमचा दैनंदिन जीवनाचा भागीदार ए आय अथवा कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence AI) झाला आहे. मात्र या वर्षात विशेषतः एआयचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने ए आय केवळ एखादे फिचर्ससाठी सहकार्य करणारे टूल नाही. ए आय प्रत्येक दैनंदिन कामकाजात असिस्टंट म्हणून काम करू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर एक अहवाल प्रकाशित झाला आहे ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वाणिज्य क्षेत्रात (Commerce Industry) केवळ वस्तू खरेदी करण्यासाठी टूल म्हणून कामात येणार नसून व्यक्तीची प्रतिनिधी म्हणून वस्तूंच्या खरेदी विक्रीत सहकार्य करत आहे. ते उत्पादन केवळ सूचवत नसून ऑपरेशनल कॉमर्समध्येही सहकार्य करत असल्याचे निरिक्षण ग्लोबल पेमेंटस आयएनसी (Global Payments Inc) या अहवालात स्पष्ट झाले. अहवालातील माहितीनुसार, ते केवळ टूल नाही तर ग्राहकांनी यापूर्वीच संशोधन करणारे, सूचवणारे, संकलन करणारे असिस्टंट ठरले आहे ही तर केवळ ए आय संक्रमण (AI Transformation) असल्याचे यावेळी स्पष्ट केले.एआयचा वापर सध्या केवळ वाणिज्य विभागात नाही तर घरकाम करण्यापासून आर्थिक व्यवहार बघण्यासाठी, पेमेंट प्रणाली वापरण्यासाठी, लॉजिस्टिक्स, ट्रॅव्हलिंग, ब्रँड आयडेंटिटी अशा जवळपास सगळ्याच क्षेत्रात होत असल्याचे अहवालाने नमूद केले. याविषयी व्यक्त होताना अहवालात नमूद केले गेले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) आणखी एक उदयोन्मुख उपयोग घरगुती व्यवस्थापनात आहे. उदाहरण देत अहवालात म्हटले आहे की, एक व्यस्त कुटुंबप्रमुख एआय (AI) एजंटला साप्ताहिक जेवणाचे नियोजन करण्यास, पाककृती सुचवण्यास आणि मागील खरेदी तसेच त्यांची ब्रँडची पसंती कुठली असू शकते व बजेटच्या मर्यादा वापरून खरेदीची यादी तयार करण्यास सांगू शकतो.पेमेंटशी जोडलेल्या एजेंटिक कॉमर्समुळे, एआयकडून पुन्हा मंजुरी किंवा पेमेंटची माहिती न मागता थेट डिलिव्हरी एआय माध्यमातून ग्राहक ऑर्डर देऊ शकतो.यासह एआय एजंट मालकांच्या वतीने मागणी पुरवठा व्यवस्थापित करणे, सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शनचे नूतनीकरण करणे किंवा रद्द करणे,देखभालीच्या गरजांवर देखरेख ठेवणे आणि पुरवठादार व गिग कामगारांना पेमेंट करण्याची प्रक्रिया युजर करू शकतात असेही स्पष्टीकरण या अहवालात देण्यात आले आहे. हे व्यवहार टोकनाइज्ड खरेदीद्वारे पूर्ण केले जाऊ शकतात, ज्यामुळे पारदर्शकता आणि सुरक्षा सुधारते. सुरुवातीला, व्यवसायांनी प्रामुख्याने ग्राहक सेवेसाठी ए आयचा अवलंब केला. नैसर्गिक भाषा साधनांचा वापर करून प्रश्नांची उत्तरे दिली आणि वैयक्तिकृत शिफारसी दिल्या ज्यामुळे खर्च कमी झाला आणि ग्राहकांचा सहभाग वाढला. मागणीचा अंदाज आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापनासारख्या बॅक ऑफिस कार्यांना बळ देण्यासाठी देखील ए आयचा वापर केला गेला आहे असे अहवालात म्हटले आहे.तरीदेखील अलीकडच्या काही महिन्यांत ग्राहकांसाठी एक स्वायत्त एजंट म्हणून एआयची भूमिका लोकप्रिय होऊ लागली आहे.अहवालातील सर्वेक्षणानुसार, व्यवसायांमध्ये एजेंटिक कॉमर्सबद्दलची जागरूकता आधीच जास्त आहे, १५% लोकांनी सांगितले की ते या संकल्पनेशी खूप परिचित आहेत आणि ७२% लोकांनी सांगितले की ते काही प्रमाणात परिचित आहेत. पुढील टप्प्यात एआय एजंट अतिरिक्त परवानगीशिवाय किंवा पेमेंट तपशिलांची पुन्हा पुन्हा नोंद न करता खरेदी करतील. ग्राहक क्षेत्रावर बोलताना अहवालात पुढे म्हटले आहे की, आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्स एजंटना सात दिवसांच्या सुट्टीचे नियोजन करण्यास, निश्चित बजेटमध्ये विमान भाडे आणि हॉटेल्स शोधण्यास, आरक्षण सुरक्षित करण्यास, अनामत रक्कम जमा करण्यास, स्पा उपचारांचे वेळापत्रक ठरवण्यास, युजरची शैलीनुसार शिफारसी करण्यास व ब्रँडची पसंती आणि अलीकडील कपड्यांच्या खरेदीनुसार कपडे खरेदी करण्यास देखील एआय माध्यमातून निर्देशित केले जाऊ शकते.एजेंटिक कॉमर्सकडून चांगला ग्राहक अनुभव, सुधारित सेवा आणि मजबूत व्यावसायिक संबंध मिळण्याची अपेक्षा आहे. तथापि, तंत्रज्ञान विकसित होत असताना आव्हाने आणि धोके कायम आहेत असेही अहवालाने यावेळी स्पष्ट केले आहे. असे असले तरी मोठ्या प्रमाणात वाढता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर पाहता या वर्षात युजरला मोठ्या प्रमाणात या क्षेत्रातील बदल अपेक्षित आहे असे म्हटले जाते.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 11:10 am

SEPC Limited कंपनीला महाराष्ट्रात २३० कोटीची नवे कंत्राट शेअर ४% उसळला

मोहित सोमण: एसईपीसी (Shriram Engeneering and Procurement Company SEPC Limited) कंपनीला २३० कोटीची नवी ऑर्डर मिळाली आहे. चिखला महाराष्ट्र येथे नव्या खाणकामाच्या अभियांत्रिकी कामाची कंत्राट निविदा कंपनीने जिंकल्याचे आज एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कंपनी या ट्रंकी प्रकल्प (Turnkey Project) माध्यमातून संबंधित अभियांत्रिकी कार्यास सुरुवात करेल असे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. कंपनी ईपीसी कंपनी म्हणून ओळखली जाते त्यामुळे कंपनीने आपल्या ईपीसी पोर्टफोलिओशी संबंधित मोठ्या प्रमाणात ट्रंकी प्रकल्पात तसेच शासकीय निमशासकीय प्रकल्पाचे कंत्राट घेण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ही मोठी ऑर्डर कंपनीला मिळाल्याने कंपनीच्या पोर्टफोलिओत आणखी सु़धारणा अपेक्षित आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १६७.८५ कोटीची निचांकी बोली कंपनीने निविदेत प्राप्त केल्याने त्यांना यश आले. उर्वरित ३६.५३ लाख डॉलर मशिनरी व प्रकल्प उभारणीसाठी खर्च होईल असे त्यांनी म्हटले. या प्रकल्पामुळे चिकला खाणीतील खाण पायाभूत सुविधा आणि कार्यान्वयन कार्यक्षमता मजबूत होण्याची अपेक्षा कंपनीच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहेकंपनीने यावर अधिकृत भाष्य करताना,' या ऑर्डरमुळे एसईपीसी लिमिटेडचे खाण पायाभूत सुविधा क्षेत्रात अस्तित्व अधिक मजबूत होते आणि दीर्घ अंमलबजावणी चक्र असलेल्या गुंतागुंतीच्या, अधिक मूल्याच्या प्रकल्पांना सुरक्षित करण्याची कंपनीची क्षमता दिसून येते. कराराची रचना कार्यक्षम भांडवली वापरास समर्थन देते, तसेच अधिक अंदाजे आणि लवचिक महसूल प्रवाहासाठी योगदान देते.हा प्रकल्प व्याप्ती आणि अंमलबजावणीच्या स्पष्टतेद्वारे समर्थन असलेल्या मुख्य पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये निवडक वाढीवर कंपनीच्या लक्ष केंद्रीत करण्याला आणखी बळ मिळते.' असे म्हटले.या घडामोडींवर भाष्य करताना एसईपीसी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक वेंकटरमणी जयगणेश म्हणाले आहेत की, 'एमओआयएलकडून मिळालेली ही ऑर्डर खाण पायाभूत सुविधा क्षेत्रात एसईपीसीच्या अंमलबजावणी क्षमतेला बळकटी देते आणि सार्वजनिक क्षेत्रातील ग्राहकांचा सततचा विश्वास दर्शवते. कंपनी शिस्तबद्ध प्रकल्प अंमलबजावणीवर आणि मुख्य पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये आपले अस्तित्व विस्तारण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.'एसईपीसी लिमिटेड (पूर्वीची श्रीराम ईपीसी लिमिटेड) ही ईपीसी कंपनी पाणी आणि सांडपाणी, रस्ते, औद्योगिक पायाभूत सुविधा आणि खाणकाम क्षेत्रांमध्ये टर्नकी उपाय असे विविध पोर्टफोलिओ असलेल्या सुविधा पुरवते. कंपनी संपूर्ण भारतातील मोठ्या आणि गुंतागुंतीच्या पायाभूत प्रकल्पांच्या डिझाइन, खरेदी, बांधकाम आणि कार्यान्वयनामध्ये विशेषज्ञ आहे.खासकरून एसईपीसी केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांसह विविध प्रकारच्या ग्राहकांना सेवा देते.उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत, एसईपीसीने ४५५ कोटी रुपयांचे एकत्रित एकूण उत्पन्न प्राप्त केले असून ५४ कोटी रुपयांचा ईबीआयटीडीए आणि २४.८५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा (PAT) नोंदवला. त्या तुलनेत, आर्थिक वर्ष २५ मध्ये, कंपनीने ५९७.६५ कोटी रुपयांचा महसूल, ९८.९४ कोटी रुपयांचा ईबीआयटीडीए आणि २४.८४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता.२००० साली स्थापन झालेल्या व चेन्नईत मुख्यालय असलेल्या कंपनीला सप्टेंबर महिन्यात जिफोस सोलूशन (GFOS Solutions) कंपनीकडून ७५१.९८ कोटींची ऑर्डर मिळाल्याने कंपनीचा शेअर २४ सप्टेंबरला कंपनीचा शेअर १३.०४ या उच्चांकाला (All time High) पोहोचला होता.आज नव्या कंत्राटामुळे कंपनीचा शेअर सकाळी सुरुवातीला४% व १०.४८ वाजेपर्यंत ३.७६% वाढ झाल्याने प्रति शेअर १०.२० रूपयांवर व्यवहार करत आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 11:10 am

“कुराण आणि सुन्नाशी विसंगत कोणताही कायदा…”म्हणत बीएनपीकडून निवडणुकीची घोषणा ; तस्लिमा नसरीन पक्षाच्या घोषणेवर संतापल्या

Bangladesh BNP Religious Law। बांगलादेशी राजकारणात धर्म आणि कायदा यावरील वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी, “देशात कुराण आणि सुन्नाशी विसंगत कोणताही कायदा होऊ दिला जाणार नाही.” असे म्हटले आहे. देशात आगामी निवडणुका जवळ येत असताना आणि राजकीय पक्ष आपापल्या अजेंड्याने जनतेला आकर्षित करण्याचा […] The post “कुराण आणि सुन्नाशी विसंगत कोणताही कायदा…” म्हणत बीएनपीकडून निवडणुकीची घोषणा ; तस्लिमा नसरीन पक्षाच्या घोषणेवर संतापल्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 10:43 am

शिवसेनेच्या केंद्रीय राज्यमंत्र्याच्या कारचा भीषण अपघात! समृद्धी महामार्गावरील घटना; तिघे गंभीर, सुदैवाने…

Samruddhi Highway accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे नेते केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगावजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. कारने ट्रकला जोरदार धडक दिली, त्यातून हा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार […] The post शिवसेनेच्या केंद्रीय राज्यमंत्र्याच्या कारचा भीषण अपघात! समृद्धी महामार्गावरील घटना; तिघे गंभीर, सुदैवाने… appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 10:42 am

चीनची मैत्री दिखावा, अरुणाचलवर कब्जा करण्याची तयारी:ड्रॅगन खरोखरच दुहेरी चाल खेळत आहे का; अमेरिकन अहवालाची संपूर्ण कहाणी

वास्तविक नियंत्रण रेखा (LAC) वर चीनने एक रणनीतिक शांतता धारण केली आहे, कारण तो भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यावर कब्जा करण्याची तयारी करत आहे. ही गोष्ट अमेरिकेच्या संरक्षण कार्यालया पेंटागॉनने चीनवरील आपल्या वार्षिक अहवालात सांगितली आहे. अमेरिकेने चीनच्या दुहेरी चालीवर इशारा दिला आहे की, एकीकडे तो भारताशी संबंध सुधारत आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानला शस्त्रे पुरवत आहे. चीनने 2027 पर्यंत तैवानवर कब्जा करण्याचे आणि 2049 पर्यंत अमेरिकेपेक्षा अधिक शक्तिशाली बनण्याचे ध्येय निश्चित केले आहे. शेवटी चीनमध्ये आतून काय-काय चालले आहे; मंडे मेगा स्टोरीमध्ये संपूर्ण कथा... **** संशोधन सहकार्य: रागिनी राय ग्राफिक्स: द्रगचन्द्र भुर्जी, अजित सिंग आणि अंकुर बन्सल

दिव्यमराठी भास्कर 29 Dec 2025 10:34 am

मुंबईत शरद पवार गटाला धक्का! राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई: राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवार गटाने मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी रोहित पवार यांना दिल्याने राखी जाधव नाराज झाल्याचे चिन्ह आहे. यामुळे शरद पवार गटाला राम राम देऊन, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. राखी जाधव यांचा आजच पक्षप्रवेश होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई अध्यक्षांनीच पक्षाची साथ सोडल्यामुळे शरद पवार गटाला धक्का बसणार आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 10:10 am

शेअर बाजाराची सुरुवात स्थिर ! सेन्सेक्स ३२ अंकांनी वधारला ; निफ्टीने २६,०५८ ओलांडले

Stock Market Today। भारतीय शेअर बाजार आज आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात सपाट उघडला. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स, लाल रंगात उघडला आणि एनएसई निफ्टी ५० हिरव्या रंगात उघडला. तथापि, सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने सकारात्मक सुरुवात केली. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स ३६.७० अंकांनी किंवा ०.०४ टक्क्यांनी घसरून ८५,००४.७५ वर आला, तर एनएसई निफ्टी ५० २१.०५ अंकांनी किंवा […] The post शेअर बाजाराची सुरुवात स्थिर ! सेन्सेक्स ३२ अंकांनी वधारला ; निफ्टीने २६,०५८ ओलांडले appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 10:08 am

टाटा-एर्नाकुलम एक्सप्रेसला भीषण आग ; दोन डबे जळून खाक, एकाच मृत्यू

Tatanagar-Ernakulam Express । आंध्र प्रदेशातील यलमंचिलीत एक मोठा रेल्वे अपघात झालाय. टाटा-एर्नाकुलम एक्सप्रेस ट्रेनच्या B1 आणि M2 डब्यांमध्ये अचानक आग लागली. या आगीत आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं आहे. तर इतर अनेक प्रवासी थोडक्यात बचावले. रात्री १२ ते १ च्या दरम्यान आग लागली. आगीमुळे ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. परंतु अनेक प्रवाशांना वेळीच सुरक्षितपणे […] The post टाटा-एर्नाकुलम एक्सप्रेसला भीषण आग ; दोन डबे जळून खाक, एकाच मृत्यू appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 9:42 am

पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातही काका-पुतणे एकत्र! अजितदादांना 125, तर शरद पवार गट ‘इतक्या’जागांवर लढणार

Pune Municipal Corporation Election : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीत एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यावर आता शिक्कामोर्तेब झाला आहे. पिंपरी चिंचवडनंतर आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहेत. आज याबाबतची अधिकृत घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. पुणे […] The post पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातही काका-पुतणे एकत्र! अजितदादांना 125, तर शरद पवार गट ‘इतक्या’ जागांवर लढणार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 9:35 am

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्जनवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे. दुखापतीतून सावरलेला मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने त्याला तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र दिले असून, देशांतर्गत क्रिकेटमधून तो स्पर्धात्मक पुनरागमन करणार आहे.ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झेल घेताना श्रेयसला स्प्लीनची गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला दोन महिने खेळापासून दूर राहावे लागले. दरम्यान श्रेयस त्यांची तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी प्रथम विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळणार आहे. त्याचप्रमाने ३ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राविरुद्ध आणि ६ जानेवारी रोजी हिमाचल प्रदेशविरुद्ध तो मैदानात उतरेल. त्याची खेळी पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल.संघाला बळएकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या दुखापतीमुळे भारतीय मधल्या फळीत निर्माण झालेली पोकळी आता भरून निघणार आहे. २०२७ च्या विश्वचषकाच्या दृष्टीने श्रेयसचे पुनरागमन संघासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.आंतरराष्ट्रीय पुनरागमन : देशांतर्गत सामन्यांमध्ये कोणतीही अडचण न आल्यास, तो थेट भारतीय संघात सामील होईल. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड निश्चित मानली जात आहे, जी ११ जानेवारीपासून वडोदरा येथे सुरू होत आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 9:30 am

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुकनवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित हातांची चर्चा आता सुरू झाली आहे. एसजी पायपर्सच्या साहाय्यक प्रशिक्षिका आणि भारताच्या माजी गोलरक्षक हेलिना मेरी यांनी तरुण गोलरक्षक बन्सुरी सोलंकी हिचे तोंडभरून कौतुक केले आहे.बन्सुरीमध्ये जागतिक दर्जाची गोलरक्षक बनण्याची सर्व लक्षणे असून ती लवकरच भारतीय वरिष्ठ संघात स्वतःचे स्थान निश्चित करेल, असा विश्वास मेरी यांनी व्यक्त केला आहे. हेलिना मेरी यांच्या मते, बन्सुरी सोलंकी ही अत्यंत हुशार खेळाडू असून तिची शिकण्याची ओढ अफाट आहे. बन्सुरीचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे.सध्या ती हॉकीच्या '५-एस' फॉरमॅटमधून प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये स्वतःला जुळवून घेत आहे. ज्या वेगाने तिची प्रगती सुरू आहे, ते पाहता पुढील २ ते ३ वर्षांत ती भारतीय वरिष्ठ संघाची मुख्य गोलरक्षक म्हणून मैदानात दिसेल, असे भाकीत मेरी यांनी वर्तवले आहे.एसजी पायपर्स संघात बन्सुरीला अर्जेंटिनाची ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती गोलरक्षक क्रिस्टिना कोसेन्टिनो हिच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे. जगातील सर्वोत्तम गोलरक्षकासोबत सराव केल्यामुळे बन्सुरीचा आत्मविश्वास दुणावला आहे. मुख्य प्रशिक्षिका सोफी गिएर्ट्स यांनीही बन्सुरीच्या 'लाइन वर्क' आणि अचूक पोझिशनिंगचे कौतुक केले आहे.महिला हॉकी इंडिया लीगकडे लक्षमहिला हॉकी इंडिया लीगच्या आगामी हंगामासाठी एसजी पायपर्स संघाने बन्सुरीवर मोठा विश्वास दाखवला आहे. क्रिस्टिना कोसेन्टिनोसाठी ती एक भक्कम 'बॅक-अप' म्हणून उपलब्ध असेलच, पण संधी मिळाल्यास ती प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठे आव्हान ठरू शकते. भारतीय हॉकीच्या या उदयोन्मुख ताऱ्याकडून आता क्रीडा प्रेमींना मोठ्या अपेक्षा आहेत.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 9:30 am

भाजपसह बहुतेक पक्षांच्या याद्या जाहीर होणार ते दोन्ही राष्ट्रवादी पालिका निवडणूक एकत्र लढणारपर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

१ . भाजपसह बहुतेक पक्षांच्या यादी आज जाहीर होणार पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपसह इतर पक्षांच्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली जाणार असून, उमेदवारांना कागदपत्रे तयार ठेवण्याचा निरोप देण्यात आलाय. काहीजणांचे अर्ज पक्षाने आधीच भरून ठेवलेत.अर्ज दाखल करण्याची मुदत आता दोनच दिवस राहिली असून, इच्छुकांची उत्कंठा शिगेलाही पोहोचलीय. अजून एकाही प्रमुख पक्षांची यादी अद्याप जाहीर झाली […] The post भाजपसह बहुतेक पक्षांच्या याद्या जाहीर होणार ते दोन्ही राष्ट्रवादी पालिका निवडणूक एकत्र लढणारपर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 9:16 am

जिल्ह्यात दहा नगर परिषदांमध्ये धक्कादायक निकाल

प्रस्थापितांना मोठा दणकासुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांचा कार्यकाळ संपल्यावर नगर परिषदांवरील प्रशासकीय राजवट, त्याच दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप या राजकीय पक्षांचे झालेले विभाजनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुकीत जिल्ह्यात धक्कादायक निकाल लागल्याने प्रस्थापितांना मोठा दणका बसला आहे. सर्वात मोठा फटका भाजपला बसला. मागीलवेळी भाजपचे तीन नगराध्यक्ष होते. यावेळी केवळ एकमेव नगरपालिका भाजपच्या ताब्यात राहिली आहे. दुसरीकडे शिवसेना फुटीनंतर शिवसेना (ठाकरे) गटाने श्रीवर्धन नगरपालिका जिंकत सर्वांनाच धक्का दिला आहे.रायगड जिल्ह्यातील दहांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेनेला प्रत्येकी तीन, तर शेकाप, ठाकरे सेना, भाजप, शरद पवार राष्ट्रवादीला प्रत्येकी एक नगराध्यक्षपद मिळाले आहे. रायगडमधील या दहा नगर परिषदांचा राजकीय पक्षनिहाय विचार करता, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मुरुड, रोहा आणि कर्जत, तर शिवसेना (शिंदे) पक्षाला खोपोली, माथेरान व महाड अशा प्रत्येकी तीन नगर परिषदा काबीज करता आल्या आहेत. शेकापने अलिबाग, भाजपने पेण, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उरण नगर परिषदेत यश मिळविले आहे. या निकालामुळे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांना धक्का बसला आहे. शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असलेल्या अलिबाग नगर परिषदेत आपल्या ताब्यात राखण्यासाठी शेकापक्षासाठी ही निवडणूक केवळ प्रतिष्ठेची नव्हे, तर अस्तित्व सिद्धतेची निवडणूक होती. शेकापक्षाचे माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी सभापती डॉ. चित्रा पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाला अखेरचा लालसलाम करुन भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी अलिबाग नगरपरिषद निवडणुकीची सर्व सूत्रे अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याकडे सोपवली होती. त्यातच पारंपरिक राजकीय विरोधक राहिलेले शेकाप आणि काँग्रेस यावेळी एकत्र आले होते. याशिवाय त्यांना मनसेने देखील पाठिंबा दिल्याने या निवडणुकीचे समिकरणच बदलले गेले होते. अखेर शेकाप-काँग्रेस-मनसे युतीने या निवडणुकीत बाजी मारली.श्रीवर्धन नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती असतानाही नगराध्यक्षपदी उबाठाचे अतूल चौगुले हे २१९ मतांच्या फरकाने निवडून आल्याने येथील परिस्थिती ‘गड आला पण सिंह गेला’ अशी परिस्थिती युतीची झाली. या नगरपालिकेत राष्ट्रवादीचे १५, भाजपचे दोन शिवसेना शिंदे गटाचे ३ उमेदवार निवडून आले. तशीच परिस्थिती महाड नगरपालिकेत राष्ट्रवादीची झाली. तेथेही राष्ट्रवादीची स्थिती ‘गड आला पण सिंह गेला’ अशीच झाली आहे. तेथे शिंदेगट शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुनील कविस्कर निवडून आला. तेथे राष्ट्रवादीच्या वाट्याला दहा, भाजपला दोन, तर शिंदे शिवसेना गटाला ८ आठ जागा आल्या. रोहा नगरपालिकेत राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढत चांगली कामगिरी करीत बाजी मारल्याने तेथील राष्ट्रवादीच्या गोटात आनंद आहे. मुरुडमध्ये शिंदेगट शिवसेना आणि काँग्रेसची युती, तर राष्ट्रवादी आणि उबाठा यांचीही युती झाली होती. दोन युत्यांमध्ये सरळ लढत झाली. त्यामध्ये २१ जागांपैकी १२ जागा युतीने, तर राष्ट्रवादी आणि उबाठा युतीने प्रत्येकी आठ जागा मिळविल्या. मात्र येथेही ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती शिवसेना व काँग्रेस युतीची पहायला मिळाली. मुरुडमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आराधना दांडेकर या निवडून आल्या. उरणमध्ये `गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती भाजपाची झाली. भाजपाला येथे २१ पैकी १२, तर महाविकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या. उरणमध्ये महाविकास आघाडीने जोर लावल्याने महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या भावना घाणेकर या निवडून आल्याने भाजप आमदार महेश बालदी यांना मोठा धक्का बसला आहे.खोपोलीत मागील निवडणुकीत राष्ट्रवादाची सत्ता होती. यावेळी ही सत्ता खालसा झाल्याचे दिसून आले. खोपोलीत यावेळी वेगळीच राजकीय समीकरणे बघायला मिळाली. अजित पवार गट राष्ट्रवादी, शेकाप, उबाठा यांची युती झाली होती. दुसरीकडे आरपीआय, शिंदेगट शिवसेना आणि भाजपची युती झाली होती. येथील ३१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आरपीआय, शिंदेगट शिवसेना आणी भाजप यांनी बाजी मारली असून, या युतीचाच नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे निवडून आले, तर या युतीमधील शिंदे गटाला १४, भाजपच्या वाट्याला ४ जागा आल्या. तर राष्ट्रवादी, शेकाप, उबाठा गटातील राष्ट्रवादीला सात, शेकापच्या वाट्याला ४, तर उबाठाला एकही जागा मिळाली नाही. शरद पवार गट आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. कर्जतमध्ये मागिल निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्याकडे कर्जत नगरपालिकेची सत्ता होती. यावेळी तेथेही समीकरणे बदली असल्याचे दिसून आले. या निवडणुकीत अजित पवारगट राष्ट्रवादी, उबाठा, आणि रिपब्लिक स्वाभिमानी यांची युती असलेली परिवर्तन विकास आघाडी, दुसरीकडे शिंदेगट शिवसेना, भाजप व आरपीआय यांची महायुती अशी थेट लढत झाली. या लढतीत परिवर्तन विकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे या नगराध्यक्ष पदी निवडून आल्या. विकास आघाडीच्या वाट्याला एकुण १३, तर महायुतीच्या वाट्याला आठ जागा आल्या. एकुणच महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यात परिवर्तन विकास आघाडीला यश आले आहे. माथेरान नगर परिषदेत मागिल निवडणुकीत असलेली ठाकरेच्या शिवसेनेकडील सत्ता यावेळी महायुतीने आपल्याकडे घेतल्याने तेथील राजकीय समीकरणेही बदलली आहेत.महायुतीचे चंद्रकांत चौधरी नगराध्यक्षपदी निवडून आले. येथे शिवसेना-भाजप महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा यांची युती झाल्याने यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा युती आपली ताकद दाखवू शकली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला चार, तर उबाठाच्या वाट्याला अवघी एकच जागा आली, तर नगराध्यक्ष पदासह १६ जागा महायुतीच्या वाट्याला आली आहे. पेण नगरपालिका निवडणुकीत तीन आघाड्यांसह शिंदेगट स्वतंत्र उतरल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती.त्यातच भाजपा आणि राष्ट्रवादी युतीने बाजी मारल्याने भाजपसह राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. भाजपाला १२, राष्ट्रवादीच्या वाट्याला ५ जागा आल्या असून, नगराध्यक्षपदी भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांच्या स्नुषा प्रीतम पाटील या निवडून आल्या. दुसरीकडे संतोष शृंगारपुरे यांच्या नगरविकास आघाडीला तीन, उबाठा आणि शिशिर धारकर गट यांच्या युतीला तीन, तर शिंदेंच्या शिवसेनेला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. यावरूनच पेणमध्ये शिवसेनेची ताकद कमी असल्याचे दिसून आले असून, भाजपच येथे बाजीगर असल्याचे दिसून आले.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 9:10 am

तारापूर अणुऊर्जा केंद्र परिसरात ड्रोनसह हवाई साधनांवर निर्बंध

पालघर : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक परिसर व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करत पालघरचे अपर जिल्हादंडाधिकारी (गृह) सुभाष मच्छिंद्र भगाडे यांनी ड्रोनसह विविध हवाई साधनांच्या वापरावर निर्बंध घालणारे आदेश जारी केले आहेत.तारापूर अणुऊर्जा केंद्र हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठिकाण असल्याने परिसरात कोणत्याही प्रकारची संशयास्पद हवाई हालचाल टाळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अणुऊर्जा केंद्राच्या परिघातील १ किलोमीटर क्षेत्रात आरपीएएस (रिमोटली पायलटिंग एअरक्राफ्ट सिस्टीम) म्हणजेच ड्रोन, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर, हँगग्लायडिंग तसेच इतर कोणत्याही हवाई साधनांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.हा आदेश शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून लागू झाला असून तो ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुरक्षा यंत्रणा, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी व पर्यटकांनी या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 9:10 am

कृषी उत्पादनांना परदेशातून वाढती मागणी

फळबाग नोंदणी व दर्जा तपासणी अनिवार्यवाडा : भारतीय गहू, तांदूळ, फळे, भाजीपाला तसेच इतर कृषी उत्पादनांना परदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. या विदेशी व्यापारातून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत असून कृषी क्षेत्राला आर्थिक बळकटी मिळत आहे. मात्र निर्यात होणाऱ्या कृषी मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय निकषांनुसार उत्तम राहावा, यासाठी फळबागांची अगोदर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.वर्षभरात भारतातून सुमारे ३ कोटी ३२ लाख टन कृषी मालाची निर्यात झाली असून, त्यातून २ लाख १७ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा असून राज्यातील फळे व भाजीपाल्याला परदेशी बाजारपेठेत विशेष मागणी आहे.निर्यातीसाठी शासनाचे प्रोत्साहनकृषी मालाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी शासनाने विविध योजना राबवल्या आहेत. निर्यातीसाठी आवश्यक शीतगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, राज्यात जवळपास ४४ ठिकाणी निर्यात सुविधा केंद्रे कार्यरत आहेत. याठिकाणी निर्यातीसाठी योग्य भाजीपाला व फळांचे उत्पादन कसे घ्यावे, त्यांचे पॅकिंग, साठवणूक व वाहतूक याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. फळबागांची नोंदणी आवश्यक निर्यातीसाठी अपेडा अंतर्गत मॅंगोनेट व द्राक्षनेट प्रणालीमध्ये फळबागांची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रिया व आवश्यक तपशील उपलब्ध करून देण्यात आला असून, नोंदणीकृत बागांमधील फळांची विविध देशांमध्ये निर्यात करता येते.दर्जा तपासणी व अहवालनिर्यात होणाऱ्या फळे व भाजीपाल्याची दर्जा तपासणी केली जाते. शेतकरी व बागनिहाय तपासणी अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जातो. हा अहवाल अपेडाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी बागेचा नोंदणी क्रमांक व प्रपत्र चार-ब चा क्रमांक भरावा लागतो. त्यानंतरच कृषी माल निर्यातीस पात्र ठरतो, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.बागांची प्रत्यक्ष तपासणीनोंदणी झाल्यानंतर कृषी अधिकारी प्रत्यक्ष बागांना भेट देऊन बागेची स्थिती, पीक व्यवस्थापन तसेच वापरली जाणारी खते व औषधे यांची पाहणी करतात. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पीक घेतले जात असल्याची खात्री झाल्यानंतरच निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणपत्र दिले जाते.कुठे व कशाची निर्यातआखाती देशांसह युरोप, अमेरिका तसेच आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये भारतातून कृषी मालाची निर्यात होते. महाराष्ट्रातून कांदा, आंबा, द्राक्षे, कलिंगड, संत्री, मोसंबी तसेच विविध भाज्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असून कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळत आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 9:10 am

मुंबई उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार

१८,३६४ कोटींचे ४०० किमी रेल्वे प्रकल्प मार्गीमुंबई : मुंबईची उपनगरीय रेल्वेव्यवस्था येत्या काही वर्षांत आमूलाग्र बदलणार आहे. वाढती प्रवासीसंख्या, लोकलमधील प्रचंड गर्दी आणि वारंवार होणारा विलंब या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेकडून तब्बल १८ हजार ३६४.९४ कोटी रुपये खर्चाचे ४००.५३ किलोमीटर लांबीचे विविध रेल्वे प्रकल्प राबवले जात आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढण्यासोबतच वेळपालनात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.मुंबईची उपनगरी रेल्वेसेवा सध्या सीएसएमटी ते कर्जत-खोपोली, कसारा, पनवेल, वांद्रे, ठाणे-पनवेल तसेच नेरूळ-बेलापूर ते उरण या मार्गांवर विस्तारलेली आहे. या सर्व मार्गांवर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असून त्यानुसार पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नेरूळ-उरण मार्गावर १० नव्या लोकल सेवा सुरू करण्यात आल्या असून तरघर आणि गव्हाण ही दोन नवी स्थानकेही कार्यान्वित झाली आहेत.मध्य रेल्वेवर क्षमतेत मोठी वाढमध्य रेल्वेवर सुरू असलेल्या सीएसएमटी-कुर्ला पाचवा व सहावा मार्ग, पनवेल-कर्जत उपनगरी कॉरिडॉर, कल्याण-आसनगाव चौथा मार्ग, कल्याण-बदलापूर तसेच बदलापूर-कर्जत अतिरिक्त मार्ग आणि ऐरोली-कळवा उन्नत लिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे मार्गक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या कामांमुळे नव्या लोकल फेऱ्या सुरू करणे शक्य होणार असून, गाड्यांमधील गर्दी कमी होऊन वेळपालन सुधारेल. विशेषतः बदलापूर-कर्जत मार्ग हा मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक सुलभ होण्यासोबतच मालवाहतुकीला गती मिळणार असून पर्यावरणीय लाभही अपेक्षित आहेत.पश्चिम रेल्वेवरही प्रवाशांना दिलासापश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावा मार्ग, गोरेगाव-बोरिवली हार्बर मार्गिका, बोरिवली-विरार पाचवा व सहावा मार्ग आणि विरार-डहाणू अतिरिक्त मार्ग या प्रकल्पांमुळे प्रवासी व मुख्य गाड्यांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे विरारपलीकडील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, मुख्य व उपनगरी गाड्यांचे स्पष्ट विभाजन करणे शक्य होईल. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हे सर्व प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरी रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार असून प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक विश्वासार्ह, आरामदायी आणि वेळेवर होणार आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 9:10 am

नवी मुंबई विमानतळावरून अहमदाबादपर्यंत थेट उड्डाण

३१ डिसेंबरपासून विमानसेवा सुरूनवी मुंबई : अकासा एअर या विमान कंपनीकडून ३१ डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते गुजरातच्या अहमदाबाददरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा आठवड्यातून एकदा चालविण्यात येणार आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानांची ये-जा २५ डिसेंबरपासून सुरू झाली असून, प्रवासी सेवेत आल्यानंतर अकासा एअरने या विमानतळाला अहमदाबादशी थेट जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या लाँचमुळे ग्रीनफील्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सेवा सुरू करणाऱ्या प्रारंभीच्या विमान कंपन्यांपैकी अकासा एअर एक ठरली आहे. या मार्गावरील फ्लाइट क्रमांक क्यूपी १९१६ दर बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळी ५.४० वाजता रवाना होऊन सायंकाळी ६.५० वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर या मार्गावरील विमानसेवेची वारंवारता वाढविण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या थेट सेवेचा लाभ व्यावसायिक प्रवासी तसेच गुजरात–महाराष्ट्रदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी कनेक्टिव्हिटीला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 9:10 am

मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींसह साथीदारांना अटक

खोपोली : मंगेश काळोखे यांची हत्या करून आरोपी मोबाइल बंद ठेवून अंडरग्राउंड झाल्याने त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने आरोपी शोधण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान होते. जिल्हा पोलीस अधिक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पोलिसांची पथके तयार करून मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर यांची पत्नी उर्मिला देवकर, दोन मुले दर्शन व धनेश तसेच मेव्हण्यासह यांच्यासह चार संशोयित पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींना खालापूर न्यायालयात हजर केले असता ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाचे मंगेश काळोखे यांची पत्नी मानसी काळोखे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे रवींद्र देवकर यांच्या पत्नी उर्मिला देवकर यांच्या विरोधात खोपोली नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मानसी काळोखे यांनी उर्मिला देवकर यांचा पराभव केला होता. फिर्यादी राज काळोखे यांचे चुलते तथा मयत मंगेश काळोखे ऊर्फ आप्पा साईबाबानगर येथून येत असताना दर्शन देवकर, सचिन चव्हाण व इतर ३ इसम यांनी अगोदर काळोखे यांचा पाठलाग करून त्यांच्यावर वार करून जिवे ठार मारले आणि घटनास्थळावरून फरार झाले.हा गुन्हा सामाजिक व राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील स्वरुपाचा असल्याने खोपोली शहरात जनक्षोभ उसळला आणि गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी दिवसभर लावून धरली होती. पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल पाटील यांनी जनसमुदायातील लोकांना व नातेवाइकांना फरार आरोपीचा शोध घेण्याचे ठाम आश्वासन दिले होते, त्यानंतर शोध घेण्यासाठी पाच पोलीस पथके स्थापन करण्यात आली होती. पथकाने तपास कौशल्याचा वापर करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तपासाची चक्रे फिरवून, गुन्ह्याचा अत्यंत कौशल्याने तपास करून फरार आरोपी रवींद्र, दर्शन, धनेश, उर्मीला, विशाल देशमुख, महेश धायतडक, सागर मोरे, सचिन खराडे आणि दिलीप पवार यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांना यश आले. खोपोली पोलीस ठाण्यात गु.रजि.नं., कायदा व कलम ३६६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ६१(२),१८९(१), १८९(४), १९० १९१(३) सह शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम दाखल करण्यात आले.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 9:10 am

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

मुंबई: देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला बसल्याने उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या बदलत्या हवामानाचे पडसाद आता महाराष्ट्रात, प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उमटणार असल्याचा अंदाज आहे.गेल्या २४ तासांत जम्मू, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात दृश्यमानता ५० मीटरपेक्षाही कमी नोंदवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबरपासून हिमालयामध्ये एक नवीन 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' सक्रिय होत आहे. यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढणार असून, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या उत्तर भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.महाराष्ट्र या शीतलहरीच्या कक्षेत नसला, तरी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या लगतच्या राज्यांमध्ये होणाऱ्या तापमानातील घसरणीमुळे महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे. विशेषत: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रतील नागपूर, गोंदिया आणि नाशिकसारख्या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानात लक्षणीय घट होऊन हुडहुडी वाढणार आहे. सध्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस तापमानाचा पारा २ ते ४ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.https://prahaar.in/2025/12/29/a-banished-gangster-committed-rape-while-residing-in-the-area-this-raises-questions-about-the-police-administration/उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रालाही तापमानामध्ये होणाऱ्या या मोठ्या बदलाचा फटका बसू शकतो. ज्यात विमान आणि रेल्वे प्रवासाचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी जे पर्यटक उत्तर भारतात किंवा महाराष्ट्रातील उत्तर पट्ट्यात जाणार आहेत, त्यांनी थंडीमध्ये आवश्यक वस्तू घेऊनच बाहेर पडावे. तसेच धुक्यामुळे प्रवासी वाहनावर काय परिणाम होत आहे का? याची माहिती घ्यावी.राज्यात पुढील काही दिवस कमाल आणि किमान तापमानात चढ उतार पाहायला मिळणार आहे. मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळी थंडीचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात दाट धुके आणि गारठ्याने होणार असल्याचे म्हणावे लागेल.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 9:10 am

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणारमुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कल्याण-लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यानंतर एमएसआरडीसीने महामार्गाच्या संरेखनाच्या कामाला सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर अशा सहा जिल्ह्यांतून जाणार आहे.एमएसआरडीसीच्या चार हजार किलोमीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पांत कल्याण–लातूर द्रुतगती महामार्गाचा समावेश होता. मात्र अनेक वर्षे हा प्रकल्प कागदावरच होता. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाचे सादरीकरण पाहिल्यानंतर तो तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देत प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली. त्यानंतर विधानसभेत अधिकृत घोषणा झाल्याने अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला. मराठवाड्याचा, विशेषतः लातूर परिसराचा विकास साधणारा हा महामार्ग असल्याने त्याला ‘जनकल्याण महामार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर सल्लागारांच्या माध्यमातून संरेखनाचे काम सुरू करण्यात आले असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत.यापूर्वी हा महामार्ग कल्याण, माळशेज घाट, अहिल्यानगर, बीड, मांजरसुंबा आणि अंबेजोगाई मार्गे लातूरकडे जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर, मुरबाड, जुन्नर, अहिल्यानगर, आष्टी, पाटोदा, बीड, केज, कळंब, लातूर, औसा आणि निलंगा असा हा महामार्ग जाण्याची शक्यता आहे. अंतिम संरेखन जाहीर झाल्यानंतरच याबाबतची स्पष्टता येणार असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले.दरम्यान, हा महामार्ग आपल्या-आपल्या जिल्ह्यातून जावा यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. धाराशीवचे पालकमंत्री व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लातूर-कळंब-जामखेड-अहिल्यानगर मार्गे कल्याणपर्यंत महामार्ग नेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तर बीड जिल्ह्याला वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून प्रकल्प बीडमधूनच नेण्याची मागणी केली आहे. बीडला वगळल्यास जनतेत असंतोष निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. लोकप्रतिनिधींच्या मागण्या लक्षात घेतल्या जात असल्या तरी तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या योग्य असेल तेच संरेखन अंतिम केले जाईल, असे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बीड आणि धाराशीव या दोन्ही जिल्ह्यांतील काही तालुक्यांतून हा महामार्ग जाण्याची शक्यता आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 9:10 am

अखेर सस्पेन्स संपला! ‘या’महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; अजित पवारांची थेट घोषणा

Ajit Pawar : पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते. पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युतीची चर्चा फिसकटली असून, अंतिम निर्णय काय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातच पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र निवडणुका लढणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय […] The post अखेर सस्पेन्स संपला! ‘या’ महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; अजित पवारांची थेट घोषणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 29 Dec 2025 9:01 am

मुंबईत फक्त 'आय लव महादेव'! नितेश राणेंनी घेतला वारिस पठाणांचा समाचार

मुंबई:मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी, एका विधानाने मुंबईच्या राजकारणात वादळ निर्माण केले आहे. एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी 'मुस्लिम महापौर' बद्दल एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानला प्रत्युत्तर देत महाराष्ट्र राज्य मत्स्यमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी पठाण यांचा समाचार घेतला आहे. तर राणेंनी स्पष्ट सांगितले की, मुंबईत फक्त 'आय लव महादेव'च चालणार.नितेश राणेंनी घेतला पठाणांचा समाचारनितेश राणे म्हणाले, वारिस पठाण हे विसरले आहेत की ते अशा हिंदू राष्ट्रात राहतात जिथे शरिया कायदा लागू नाही. येथील महापौर हिंदुत्व विचारसरणीचा असेल, कारण मुंबईच्या डीएनएमध्येच हिंदुत्व आहे. देशात जिथे जिहादी मानसिकतेचे महापौर बनले आहेत, तिथे हिंदूंना संपवण्याचे काम झाले आहे. हिंदूंची संख्या कमी करून इस्लाम राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न झाले आहे. मात्र या प्रकारचे कोणतेच षडयंत्र वारिस पठाण किंवा त्यांच्या पाकिस्तानातील नेत्यांना आम्ही त्यांना यशस्वी करू देणार नाही. तर मुंबईची जनता हर हर महादेव म्हणणाऱ्या व्यक्तीलाच महापौर बनवेल असा विश्वास ही राणेंनी यावेळी व्यक्त केला.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 8:30 am

देशभरात वीज होणार स्वस्त

पावर ट्रेडिंग शुल्काबाबत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा निर्णयजानेवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीमुंबई : देशभरातील वीज ग्राहकांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भविष्यात विजेच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय विद्युत नियामक आयोग पावर ट्रेडिंग एक्स्चेंजवर लागणाऱ्या ट्रॉझेक्शन शुल्क कमी करण्याच्या विचारात आहे. सीईआरसी च्या निर्णयाचा उद्देश विजेचा दर कमी करणे हा आहे.या सुधारणांमुळे कार्यक्षमता वाढविण्यास, तरलतेची स्थिती मजबूत करण्यास आणि वेगवेगळ्या एक्सचेंजेसमध्ये किमती तर्कसंगत करण्यास मदत होणार आहे. केंद्रीय वीज नियामक आयोगाच्या या निर्णयामुळे वीज खरेदीदारांसाठी एकूण खर्च कमी होऊ शकतो. दोन वर्षांहून अधिक काळ विचारविनिमय केल्यानंतर या वर्षी जुलैमध्ये सीईआरसी ने बाजार एकत्रीकरणाला मान्यता दिलीय. जानेवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल. बाजार एकात्मता म्हणजे वेगवेगळ्या एक्स्चेंजेसमध्ये वीज खरेदी आणि विक्री एकाच प्रणालीमध्ये एकत्रित करणे, जेणेकरून एकच किंमत निश्चित होण्यास मदत होईल.केंद्रीय वीज नियामक आयोग अनेक पैलूंची तपासणी करत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, डिसेंबर २०२५ मध्ये पॉवर एक्स्चेंजेसकडून आकारल्या जाणाऱ्या व्यवहार शुल्काचा आढावा घेण्यासाठी सीईआरसीने एक सल्लामसलत पत्र तयार केलं आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय वीज नियामक आयोग सध्याची व्यवहार शुल्क रचना, जी प्रति युनिट दोन पैसे मर्यादित आहे, ती त्या बाजारपेठेसाठी योग्य आहे जेथे जिथे व्यापाराचे प्रमाण वेगाने वाढले आहे. सध्या ज्या पर्यायांचा विचार केला जातोय, त्यातील ट्रेडिंग सेगमेंटसाठी प्रतियुनिट १.५ पैशाच्या पिक्स्ड ट्रांझेक्शन शुल्क आहे.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 8:30 am

सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल सुविधा सुरू करणार

केईएम, जेजेमध्ये AI-आधारित शवविच्छेदनमुंबई : न्यायवैद्यक शास्त्राचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, महाराष्ट्र सरकारने टप्प्याटप्प्याने सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल शवविच्छेदन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.या उपक्रमाची सुरुवात मुंबईतील केईएम रुग्णालय आणि जे.जे. रुग्णालयापासून होईल, जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून, पारंपरिक चिरा न देता शवविच्छेदन केले जाईल. शवविच्छेदनामध्ये अंतर्गत अवयवांची तपासणी करण्यासाठी आणि मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी सीटीस्कॅन, एमआरआय आणि उच्च-रिझोल्यूशन इमेजिंग प्रणालींसारख्या प्रगत साधनांचा वापर केला जातो. ही बिन-आक्रमक पद्धत मृतदेह शाबूत ठेवते, त्याच वेळी डॉक्टरांना तपशीलवार आणि वैज्ञानिक विश्लेषण करण्याची संधी मिळते.अधिकाऱ्यांच्या मते, या नवीन प्रणालीमुळे शवविच्छेदन निष्कर्षांची अचूकता वाढेल आणि अपघात, आत्महत्या, खून आणि इतर संशयास्पद मृत्यूंशी संबंधित प्रकरणांमधील तपासाला बळकटी मिळेल. दीर्घकालीन नोंदी ठेवण्यास आणि न्यायालयीन कामकाजात भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त ठरेल. केईएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या मते, न्यायवैद्यक विभागाने डिजिटल शवविच्छेदनाबाबत संबंधित समितीकडे आधीच एक प्रस्ताव सादर केला आहे.पुढील आठवड्यात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (आरोग्य) यांच्याकडे एक सविस्तर प्रस्ताव सादर केला जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर, तो राज्य सरकारकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर आवश्यक यंत्रसामग्री खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. तज्ज्ञांचा विश्वास आहे की, हे तंत्रज्ञान शवविच्छेदनासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल आणि आक्रमक प्रक्रिया टाळून शोकाकुल कुटुंबांच्या भावनिक संवेदनशीलतेची काळजी घेईल. जर हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी ठरला, तर सरकार ही सुविधा राज्यातील इतर सार्वजनिक रुग्णालयांमध्ये विस्तारण्याची योजना आखत आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आरोग्यसेवेतील नावीन्य आणि न्यायव्यवस्थेच्या गरजा यांचा संगम हे पाऊल एक पुरोगामी सुधारणा म्हणून मोठ्या प्रमाणावर स्वागतार्ह आहे, जे आरोग्यसेवेतील नावीन्य आणि न्यायव्यवस्थेच्या गरजा यांना जोडते.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 8:30 am

‘दृश्यम ३’मधील कराराचा भंग केल्याप्रकरणी ‘धुरंधर’ अक्षय खन्नाला नोटीस

मुंबई : आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना याला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याचे चित्रपट निर्माते कुमार मंगत पाठक यांनी सांगितले. एका मजकूर संदेशाद्वारे (टेक्स्ट'Drishyam 3' मेसेज) “मी हा चित्रपट करत नाही, असे कळवत खन्नाने चित्रपटातून माघार घेतल्याचा आरोप त्यांनी केला.मंगत पाठक यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात 'दृश्यम ३' साठी अक्षय खन्नासोबत करार करण्यात आला होता आणि त्यांना अॅडव्हान्स रक्कमही देण्यात आली होती. मात्र, चित्रीकरणावर परिणाम होऊ लागल्याने जयदीप अहलावत यांना साइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अभिषेक पाठक लिखित दिग्दर्शित असलेला हा चित्रपट स्टार स्टुडिओ १८ सादर करत असून, आलोक जैन, अजित अंधारे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक हे त्याचे निर्मात आहेत. अक्षय खन्नाने चित्रपट साइन करण्यापूर्वी त्याच्या लूकबाबतही दीर्घ चर्चा झाली होती. चित्रपटातील त्याच्या लूकवर आमच्यात बराच खल झाला. तो विग घालू इच्छित होता. मात्र आम्ही अचानक त्याच्या पात्राला नवा लूक दिल्यास तो अस्सल वाटणार नाही, असे त्याला सांगितले. अखेर त्याने ते मान्य केले आणि अलिबागमधील त्याच्या फार्महाऊसमध्ये करार झाला. मंगत पाठक यांनी,आम्ही 'दृश्यम ३'वर गेली दोन वर्षे काम करत होतो आणि अक्षयला याची पूर्ण कल्पना होती.

फीड फीडबर्नर 29 Dec 2025 8:30 am