Pune Crime : ग्रामपंचायत हद्दीतच ड्रग्जचा खेळ! ७ ग्रॅम ‘एमडी’सह तरुण पकडला, लोणी काळभोरमध्ये खळबळ
प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाषाणकर बाग परिसरात 7 ग्रॅम 99 मिलीग्रॅम वजनाचा ’एमडी’ ड्रग्ज नावाचा अंमली पदार्थ एकाकडे सापडला असून पोलिसांनी त्याला अटक करून सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. लोणी काळभोरमध्ये ड्रग्ज सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.अफसर अहेसान अन्सारी (वय 31, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर) याला या प्रकरणी […] The post Pune Crime : ग्रामपंचायत हद्दीतच ड्रग्जचा खेळ! ७ ग्रॅम ‘एमडी’सह तरुण पकडला, लोणी काळभोरमध्ये खळबळ appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा वाघोली – महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत वाघोली परिसरातील मतदारांनी आपल्या नावांची खात्री करून घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.नवीन प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी गुरुवारी (दि. 20) जाहीर झाली असून नागरिकांनी आपले नाव आपण वास्तव्यास असलेल्या प्रभागात आहे का, याची खात्री करणे अपरिहार्य ठरणार आहे. मूळ प्रभागाच्या यादीनुसार […] The post महापालिकेच्या यादीत नावांचा ‘खेळखंडोबा’? तुमचं नाव दुसऱ्याच प्रभागात तर गेलं नाही ना? वेळीच खात्री करा appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा सोरतापवाडी – उरुळी कांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातील उमेदवारीसाठी रस्सीखेच चांगलीच चुरशीची बनली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या दोन्ही गटांत उमेदवारी कोणाला मिळणार याकडे पूर्व हवेलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाकडे तब्बल नऊ इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. या गटावर अनुसूचित जाती […] The post ‘घड्याळ’ की ‘तुतारी’? उरुळी कांचनमध्ये एकाच जागेसाठी डझनभर दावेदार! पवारांच्या ‘त्या’ गटाकडे ९ जणांची रांग appeared first on Dainik Prabhat .
Z P Election : लोणी काळभोरमध्ये ‘स्मशान शांतता’! आरक्षणाच्या ‘त्या’निर्णयाने नक्की कोणाची गोची झाली?
प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – पुणे जिल्हा परिषद व 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची चाहूल लागताच जिल्हाभर अनेक इच्छुकांनी प्रचार यंत्रणा सज्ज केली असताना, लोणी काळभोर जिल्हा परिषद गट आणि त्यातील कदमवाकवस्ती व लोणी काळभोर गण येथे मात्र अद्याप स्मशान शांतता आहे.नव्याने जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले असून नवीन चेहरे, महिला आणि युवकांना […] The post Z P Election : लोणी काळभोरमध्ये ‘स्मशान शांतता’! आरक्षणाच्या ‘त्या’ निर्णयाने नक्की कोणाची गोची झाली? appeared first on Dainik Prabhat .
प्रभात वृत्तसेवा सातारा – राज्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रणी साखर कारखाना असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याकडून सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी २५ लाख रुपये देणगी दिली आहे.सातारा येथे १९९३ मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाची मागणीही अजिंक्यतारा कारखान्याच्या लेटरहेडवर स्व. भाऊसाहेब महाराज यांनी केली होती. आज ३२ वर्षांनी साताऱ्यात साहित्य संमेलन होत असून अजिंक्यतारा […] The post साहित्य संमेलनासाठी ‘अजिंक्यतारा’ची खणखणीत मदत! शिवेंद्रराजेंनी दिले २५ लाख, पण चर्चा मात्र ‘त्या’ आठवणीची appeared first on Dainik Prabhat .
महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडाला असल्याने उमेदवारांची अडवाअडवी-पळवापळवी, कार्यकर्त्यांच्या हाणामाऱ्या आणि कोट्यवधींच्या रोख रकमेच्या पकडापकडीला नुसता ऊत आला आहे. या गदारोळात आपल्या चिमुकल्यांच्या देहत्यागाकडे किती संवेदनशील मनांचं लक्ष असेल, कुणास ठाऊक? गेला आठवडाभर शाळकरी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. कारणं वेगवेगळी आहेत, ठिकाणं वेगवेगळी आहेत. पण, या कोवळ्या जीवांना जगण्याचा ताण सोसेनासा झाला आहे. ज्यांनी जन्म दिला, त्यांच्या पिढीने हे जग इतकं क्रूर केलं आहे की, या जगात उमलण्यासाठी त्यांचं मन धजावेनासं झालं आहे. अनावश्यक ताणतणावांचं ओझं घेऊन जगण्यापेक्षा या जगातून स्वतःहूनच गेलेलं बरं, या जाणिवेने हे चिमुकले मोठ्या धैर्याने आपलं जीवन संपवत आहेत. कोणी मेट्रोखाली जीव दिला आहे, तर कोणी गळफास घेतला आहे; कोणी शाळेच्या इमारतीवरून उडी मारली आहे, तर कुणाला शाळेने दिलेली शारीरिक शिक्षा इतकी असह्य झाली की, त्यातच तिचं प्राणोत्क्रमण झालं आहे. ही सगळी उदाहरणं महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राशी संबंधित आहेत. पण, इथे महाराष्ट्राचा अपवाद नाही. हे देशभर घडतं आहे. पण, त्याकडे 'राष्ट्रीय समस्या' म्हणून पाहावं, कारणांच्या खोलात जावं, असं कुणालाही वाटलेलं दिसत नाही. तशा बातम्या ना वाचायला मिळाल्या, ना प्रसिद्ध करायला मिळाल्या! जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात २०१७ मध्ये आत्महत्यांचं प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे ९.९ होतं. ते आता १२.४ पर्यंत पोहोचलं आहे. दुर्दैवाची बाब अशी की, या वाढीला विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचंच प्रमाण कारणीभूत आहे. भारतात गेल्या वर्षात तब्बल १४ हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालातील आकडेवारी पाहिली, तर २०२३ मध्ये देशात १३ हजार ८९२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचं दिसतं. २०१९ च्या तुलनेत २०२३ मध्ये ही वाढ ३४ टक्के आहे. गेल्या दशकात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांत ६५ टक्क्यांची भयानक वाढ आहे!विद्यार्थ्यांच्या आत्महत्या म्हटलं की, दोषदिग्दर्शनाची सुरुवात नेहमी शिक्षण आणि परीक्षांपासूनच सुरू होते. परीक्षेतील अपयश, अपयशाची भीती आणि त्यातून येणारं नैराश्य हेच विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत आहे, असं मानून मध्यंतरी आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द केल्या होत्या. कुणालाच नापास करायचं नाही, असं शिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी ठरवून टाकलं होतं. त्यानंतरच्या परीक्षांची काठिण्य पातळी खाली आणण्यात आली. १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यामुळे रीघ लागली. प्रत्यक्ष परीक्षेऐवजी त्यांच्या विषय शिक्षकांना गुणांची खैरात करण्याची मुभा देण्यात आली. मुलं नापास व्हायची जवळजवळ थांबली. 'जवळजवळ' म्हणण्याचं कारण असं, की एवढं करूनही काही मुलं नापास झालीच. त्यांच्यासाठी आता विषयांचे गट करून त्यात कमीतकमी एकत्रित गुण मिळाले, तरी उत्तीर्ण करण्याची सुविधा येते आहे. याने फक्त शिक्षणाचा दर्जा घसरतो आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कायम आहेत! या आत्महत्यांमध्ये अभ्यासक्रम न झेपणं किंवा परीक्षेचं दडपण हे मुद्दे आहेत, पण त्याचं प्रमाण अगदी कमी आहे. अशा मुलांची विद्यालय-महाविद्यालयांतील उपस्थिती एकदा तपासली पाहिजे. विद्यार्थी उपस्थितच राहात नसेल, तर त्यासाठी अभ्यासक्रम किंवा परीक्षांना कसा दोष देता येईल? त्यामागे अन्य कारणं असू शकतात. ती शोधून दोष तिथे दिला पाहिजे. तिथे उपाययोजना केली पाहिजे. पालकांच्या विद्यार्थ्यांकडून असलेल्या (सर्व प्रकारच्या) अवास्तव अपेक्षांनी त्यांच्याच लेकरांचा जीव गुदमरला, तर त्याचा दोष अभ्यासक्रम किंवा परीक्षा पद्धतीला, परीक्षेतील काठिण्य पातळीला कसा देता येईल? दुखणं एकीकडे आहे आणि मलम भलतीकडेच लावले जाते आहे. ज्यांना मुळात पुस्तकातलं शिक्षणही विद्यार्थ्यांपर्यंत नीट पोहोचवण्याची जबाबदारी घ्यायची नाही, त्यांनी उभा केलेला हा बागुलबुवा आहे. शक्य तेवढ्या लवकर ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी आपल्या मनातली ही अंधश्रद्धा दूर केली पाहिजे. अभ्यासक्रम आणि परीक्षेतले वारंवार प्रयोग ताबडतोब थांबवले पाहिजेत. विद्यालयीन किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नैराश्याला अभ्यासक्रम किंवा परीक्षा पद्धती कमी आणि शिक्षण संस्था, शिक्षण संस्थांतील वातावरण जास्त जबाबदार आहे. हे सुधारायचं असेल, तर शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकांचं संवेदीकरण करण्याची नितांत गरज आहे. सामाजिक शास्त्रांतील तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांची योग्य सांगड घालून त्यासाठी तातडीने विशेष कार्यक्रम राबवला पाहिजे. वैचारिक छटांचा विचार न करता सरकारने यासाठी तळमळीच्या विषय तज्ज्ञांचीच निवड केली पाहिजे. बालकांच्या आत्महत्यांना शाळा, महाविद्यालयातलं वातावरणही कारण ठरतं आहे. कारण, त्या आवाराबाहेरचं प्रदूषण रोखण्याची ताकद आवारातील जबाबदार व्यक्तींमध्ये राहिलेली दिसत नाही. प्राचार्य-मुख्याध्यापक-शिक्षकांच्या मूल्यविवेकाचा हा प्रश्न आहे. समाजात सर्व प्रकारच्या विषमता वेगाने वाढत आहेत. जगभरात द्वेष, हिंसाचाराची लाट उसळली आहे. अविवेकाच्या काजळीने आसमंत झाकोळला असताना चिमण्या बालकांमध्ये आशेची ज्योत जागवण्याची गरज आहे. सकारात्मक विचारांच्या प्रकाशाने त्यांचं भावविश्व उजळेल, अशा साहित्याची, मूल्य शिक्षणाची, विशेष तासांची जोड विचारपूर्वक दिली पाहिजे. तरुणांच्या मनात सळसळती ऊर्जा, उद्याची स्वप्नं पेरली पाहिजेत. शाळेतल्या पालक सभा बारावीच्या वर्गापर्यंत वाढवल्या पाहिजेत आणि त्यातली औपचारिकताही संपवली पाहिजे. कितीही लिहिलं, तरी हा विषय अपुराच राहणार आहे. जाणत्या पिढीने, पालकांनी आपल्या वंशाच्या दिव्यांना जपण्यासाठी तातडीने पावलं उचलली पाहिजेत. त्यासाठी सर्वप्रथम आत्मपरीक्षण केलं पाहिजे. इतर कोणावरही जबाबदारी न ढकलता स्वतःच जबाबदार झालं पाहिजे!!
पर्यटनातून कोकणच्या अर्थकारणाला गती
- रवींद्र तांबेकोकण आणि पर्यटन यांचे एक अतूट असे नाते आहे. येथील ऐतिहासिक गड-किल्ले आणि तेवढेच विलोभनीय समुद्रकिनारे यामुळे येथील पर्यटनाला ऊर्जा मिळत आहे. गेल्या १० वर्षांत पर्यटकांची संख्या अद्भुतरीत्या वाढली आहे. एक-दोन लाख पर्यटक जिथे भेट द्यायचे तेथे लाखो पर्यटक हजेरी लावतात. समुद्रकिनारी येणारे ४०० पक्षी, नव्याने सुरू झालेले वॉटर गेम यामुळे येथील पर्यटन वाढू लागले आहेत.कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३० एप्रिल, १९९७ रोजी पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. या ठिकाणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून जिल्ह्याचा विकास साधण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती असून तिचा योग पद्धतीने वापर केल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण आर्थिक विकास होऊ शकतो. याचा विचार करून भारत सरकारने देशातील पहिला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला आहे. त्या दृष्टीने नवनवीन उद्योग निर्मिती सुरू आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे. यामध्ये चुलीवरच्या जेवणाला पर्यटकांची जास्त पसंती दिसते. तेव्हा पर्यटन ठिकाणी स्थानिक महिला वर्गाला काम मिळत असल्याने त्या जास्त खुशीत असताना दिसत आहे. तेवढीच संसाराला आर्थिक मदत होत असल्याचे समाधान त्यांना होत आहे. अलीकडे तर पर्यटन ठिकाणी असलेल्या स्थानिक नागरिकांना चांगले आर्थिक दिवस आलेले आहेत. सन २०२२-२३ च्या चालू किमतीनुसार राज्यापेक्षा रुपये ७९१५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे जास्त दरडोई उत्पन्न आहे.सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा झाल्याने आणि १२१ कोलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभल्याने जिल्ह्यातील मासेमारी आणि मत्स्य-आहार पर्यटन व्यवसायाला उत्तम प्रकारे चालना मिळत आहे. त्यात सुकी मासळीला सुद्धा बऱ्यापैकी दर येत आहेत. सन २०२३-२४ मध्ये १७९७६ मे. टन मस्त्योत्पादन झाले होते. यातून चांगल्याप्रकारे अर्थप्राप्ती सुद्धा होत असल्याने मत्सव्यवसायिक समाधानी दिसत आहेत. त्याला पावसाळ्यातील पूर परिस्थिती अपवाद आहे. नारळ, सुपाऱ्यांना चांगला दर येत आहे. इतकेच नव्हे तर सुख्या मेव्याला चांगले भाव मिळत आहेत. खडखडे लाडू, मालवणी खाजा आणि खोबऱ्याची गोड वडी भाव खावू लागली आहे. त्यात सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांनी पर्यटकांना विकत घेण्यासाठी आकर्षण केलेले आहे. एक आठवण म्हणून पर्यटक हमखास लाकडी खेळणे खरेदी करतात. त्यामुळे लाकडी खेळण्याला मागणी वाढत आहे. ही खेळणी केवळ देशात नव्हे तर परदेशात सुद्धा प्रसिद्ध आहेत. तसेच विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि गेस्ट हाऊसमध्ये पर्यटक वाढल्याने त्यांच्या उत्पन्नात समाधानकारक वाढ होत असल्याने त्यांच्यापण व्यवसायाला उभारी मिळत आहे. यामध्ये स्थानिक बेरोजगारांना काम मिळत आहे. तसेच कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागाचा विकस होत असल्याचे दिसून येत आहे. यात जिल्ह्यातील स्थानिक कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळत आहे. आनंदाची बाब म्हणजे पर्यटनामुळे जिल्ह्याच्या महसुलात अधिक वाढ होत आहे. एखाद्या विषयाचा अभ्यास, जीवनात आनंद, एखादा व्यवसाय करणे, विश्रांती घेणे आणि जीवनात मनोरंजन करण्यासाठी एखाद्या ठिकाणी जातो त्याला आपण सर्वसाधारणपणे ‘पर्यटन’ म्हणतो. कोकण विभागाचा विचार करता देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव घोषित झाल्यानंतर दिवसेंदिवस पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास पाहाता पर्यटकांना आकर्षित करणारा जिल्हा आहे. यात निसर्गनिर्मित नैसर्गिक सौंदर्य, स्वच्छ हवा, स्वच्छ समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक दृष्ट्या विविध किल्ले पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. त्यात अधिक भर पडत आहे ती म्हणजे कोकणातील मालवणी बोलीभाषा होय. त्यामुळे अलीकडच्या काळात गोवा राज्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटक अधिक पसंती देत आहेत.काही गावातील वाड्यांमध्ये डांबरी रस्ते नसले तरी महामार्गाचे रुंदीकरण होत आहे. जिल्ह्यात येण्यासाठी रेल्वे सेवा आणि विमान सेवा नियमित नसली तरी अधूनमधून सुरू आहे. लालपरी, खासगी वाहने किंवा स्वत:च्या वाहानाने प्रवास करीत पर्यटक उत्साहाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्याच्या सान्निध्यात येत असतात. त्यात काही स्थानिक ठिकाणी बैलगाडीतून पर्यटकांना फिरण्याचा आनंद मिळतो. यामुळे या क्षेत्राचा विकास वेगाने होताना दिसत आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. काहींनी आपल्या व्यवसायाचे आकर्षक जाहिराती करून पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. याचा परिणाम त्यांच्या आर्थिक उत्पन्नात समाधानकारक वाढ होताना दिसून येत आहे. त्यांच्या आसपासच्या बेकार युवकांच्या हातांना काम मिळाले आहे हे जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय अभिमानाचे आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कामे चाललेली असली तरी काही ठिकाणी स्थानिक पातळीवर अधिक विकास होणे गरजेचे आहे. तसेच शासकीय अर्थसहाय्य सुद्धा तत्काळ मिळायला हवे. सध्या महिला बचत गटांना सुद्धा चांगले दिवस आलेले दिसून येत आहेत. तेव्हा उत्पादित केलेल्या मालवणी मेव्याला अधिक सुगीचे दिवस येतील त्याप्रमाणे शासन स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. त्यांना शासकीय अनुदान वाढवून दिले गेले पाहिजे. काही उत्पादित केलेला माल आठवडा बाजाराला जाऊन विकला जातो. मात्र इतर वेळेला माल विकण्यासाठी माफक दरात उपलब्ध होणे आवश्यक आहे. यात नाशवंत मालाची विक्री न झाल्यास उत्पादकाला तोटा सहन करावा लागतो. अशा वेळी अनुदानातून मिळणाऱ्या रकमेवर सूट मिळायला हवी. काही वेळा नैसर्गिक आपत्ती आल्यास सूट दिली जाते. ती सूट ताबडतोब जाहीर होऊन नुकसानभरपाई नुकसानग्रस्त धारकांना ताबडतोब त्यांच्या खात्यावर जमा व्हायला हवी. म्हणजे व्यवसायिक पुन्हा आपल्या व्यवसायाला जोमाने सुरुवात करतील. असे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर कोकण विभागातील प्रत्येक जिल्ह्यात झाले तर खऱ्या अर्थाने कोकणाच्या अर्थकारणाला पर्यटनातून गती मिळेल.सागरी पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक किल्ल्यांवरील पर्यटनालाही बहर आलेला पाहायला मिळतो. कोकणात लहान-मोठे २५० किल्ले आहेत; पण यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, जंजिरा, विजयदुर्ग आणि जागतिक वारसास्थळ म्हणून ज्याची नोंद झाली ते खंदेरी-हुंदेरी अशा किल्ल्यांवरील पर्यटनाला अधिक पसंती मिळत आहे.या पर्यटनवाढीसाठी नव्या पर्यटन धोरणामध्ये कोणत्या धोरणास मंजुरी मिळणार, यावर पर्यटनवाढीचा आलेख अवलंबून असणार आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गडकिल्ले पर्यटनाला सकारात्मक ऊर्जा देत आहे. हे किल्ले जतन आणि संवर्धन केले, तर इतिहासाच्या या पाऊलखुणा प्रेरक स्वरूपात पर्यटकांसमोर येऊ शकतील. किल्ले रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याचा प्रकल्प गेले चार वर्षे प्रलंबित आहे. या शिवसृष्टीच्या प्रकल्पामुळे किल्ले रायगडला नवी ओळख मिळू शकणार आहे. कोकणातील जत्रोत्सव हेसुद्धा पर्यटकांचे केंद्रबिंदू आहे. आंगणेवाडीची भराडीदेवी जत्रोत्सव, कुणकेश्वर जत्रोत्सव, रत्नागिरीतील मार्लेश्वर, रायगडमधील विठोबा आणि दत्ताची जत्रा या जत्रोत्सवासाठी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे या पुरातन मंदिरांचा विकास नक्कीच पर्यटनाला ऊर्जा देईल.
निवडणुकीआधीच भाजपची ‘शतकी’आघाडी; 100 नगरसेवक बिनविरोध
मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, भारतीय जनता पक्षाने (भाजप) निवडणुकीआधीच मोठी आघाडी घेतली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपने १०० नगरसेवकांची बिनविरोध निवड करून ‘शतकी’ टप्पा पार केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे हा बिनविरोध निवडीचा दावा […] The post निवडणुकीआधीच भाजपची ‘शतकी’ आघाडी; 100 नगरसेवक बिनविरोध appeared first on Dainik Prabhat .
जामखेड : जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत रोज नव्याने समीकरण समोर येत असताना आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटच्या दिवशी नवा ट्विस्ट समोर आला आहे. आम आदमी पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी दावेदार असणाऱ्या रहिमुन्नीसा कमाल शेख यांनी ऐनवेळेस शेवटच्या ५ मिनिटात आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या शहाजी राळेभात यांना पाठींबा […] The post जामखेड निवडणुकीत नवा ट्विस्ट..! ‘या’ उमेदवाराने शेवटच्या ५ मिनिटात घेतला अर्ज माघारी; राष्ट्रवादीला दिला पाठींबा appeared first on Dainik Prabhat .
Ricardo Gordon Arrested for stolen car : वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळलेल्या आणि इयान बेल तसेच जोनाथन ट्रॉटसारख्या इंग्लंडच्या दिग्गजांसोबत खेळलेल्या माजी वेगवान गोलंदाज रेकॉर्डो गॉर्डन याला चोरीची कार आणि त्यामध्ये धारदार शस्त्र मिळाल्याने अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी बर्मिंगहॅममधील एरडिंगटन परिसरात नियमित गस्त घालत असताना […] The post Ricardo Gordon : इंग्लंडच्या क्रिकेटपटूला ठोकल्या बेड्या! चोरीची कार अन् धारदार शस्त्र बाळगल्याने अटक appeared first on Dainik Prabhat .
राज्यभर ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी 'विनामूल्य'!
मुंबई : राज्यात उभारल्या जाणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) रुग्णालयांसाठी सरकारी जमीन 'महसूल मुक्त' आणि 'सारा माफी'ने मोफत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला महसूल विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला. यामुळे राज्यात आरोग्य सुविधांचे जाळे अधिक बळकट होईल आणि सामान्य कामगाराला मोठा दिलासा मिळणार आहे.संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी येथील १५ एकर गायरान जमीन २०० खाटांच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रुग्णालयासाठी मोफत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने जून २०२५ मध्ये घेतला होता. त्याच धर्तीवर आता राज्यात जिथे जिथे ईएसआयसी रुग्णालये प्रस्तावित आहेत, तिथे हाच नियम लागू करून सरकारी जमीन उपलब्ध असल्यास विनामूल्य दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.निर्णयाचे स्वरूप आणि जमिनीचे निकष* एक कोटींपर्यंतचे मूल्य : मागणी केलेल्या जमिनीचे बाजारमूल्य १ कोटी रुपयांपर्यंत असल्यास विभागाच्या स्तरावर निर्णय घेतला जाईल.* एक कोटींपेक्षा जास्त मूल्य : जमिनीचे मूल्य १ कोटींपेक्षा जास्त असल्यास वित्त विभागाच्या सहमतीने जमीन मोफत दिली जाईल.* तथापि, या जमिनीचा ताबा हा 'भोगवटादार वर्ग-२' म्हणून राहील.रुग्णालयांसाठी किती जमीन मिळणार ?रुग्णालयाच्या खाटांच्या क्षमतेनुसार जमिनीचे क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे. एफ.एस.आय १.५ किंवा २.० च्या उपलब्धतेनुसार हे प्रमाण असेल.* ५०० खाटांचे रुग्णालय : ८ ते १२ एकर जमीन.* ३०० खाटांचे रुग्णालय : ६ ते ९ एकर जमीन.* २०० खाटांचे रुग्णालय : ५ ते ७ एकर जमीन.* १०० खाटांचे रुग्णालय : ३ ते ५ एकर जमीन.
मी साधू नाही, मत द्या तर कामे करतो; तुम्ही काट माराल तर मीही काट मारणार : अजित पवार
Ajit Pawar : बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिनधास्त शैलीत जनतेला संबोधित केले. “मी काही साधू-संत नाही. तुम्ही मला मतदान करा, मी तुमच्यासाठी कामे करून देईन,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. माळेगावमध्ये सर्व जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला, पण तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे आता अजित दादांनी थेट […] The post मी साधू नाही, मत द्या तर कामे करतो; तुम्ही काट माराल तर मीही काट मारणार : अजित पवार appeared first on Dainik Prabhat .
गुन्हेगार एकतर तुरुंगात असतील किंवा कबरीत असतील, सम्राट चौधरी यांची ही ओळ आता फक्त एक विधान राहिलेली नाही, ती बिहारच्या नवीन सरकारचे शक्ती केंद्र बनली आहे. नितीश कुमार यांनी २० वर्षे गृहखाते सांभाळले, परंतु २०२५ मध्ये पहिल्यांदाच हे खाते भाजपकडे गेले आणि ते थेट सम्राट चौधरी यांच्याकडे गेले. याचा अर्थ नितीश आता फक्त एक व्यक्तिरेखा आहेत, सत्तेचे नियंत्रण १ अॅन मार्गावरून ५ देशरत्न मार्गावर हलवले जात आहे. सम्राट चौधरी गुन्हेगारी, माफियांवर कारवाई, दंगल रोखणे, पोलिस यंत्रणा आणि गुप्तचर अहवालांवर कारवाई करण्याची जबाबदारी घेतील. हा बदल नितीश यांचा सर्वात मोठी राजकीय कमजोरी आणि भाजपची सर्वात मोठी ताकद म्हणून उदयास येईल. गृहमंत्रालय भाजपकडे गेल्यास काय होईल? त्यामुळे बिहारच्या राजकारणात कोणते बदल घडू शकतात? यातून भाजप काय साध्य करणार? नितीश कुमार यांना काय फायदा होईल? वाचा दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये... ४ मुद्द्यांमध्ये समजून घ्या, गृह विभाग जाण्याचा अर्थ... १. नितीश यांची शक्ती तुटली आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे सर्व निर्णय भाजपच्या हातात आहेत. पोलिसांच्या ताकदीमुळे नितीश कुमार यांना सुशासन बाबू असे टोपणनाव देण्यात आले. त्यांच्या पोलिसांच्या माध्यमातून गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या क्षमतेसाठी ते ओळखले जातात आणि बिहारमध्ये असे म्हटले जाते की, गृहखाते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच राज्यातील खरी सत्ता आहे. २००५ ते २०२५ पर्यंत नितीश कुमार यांच्याकडे ही सत्ता होती, परंतु २०२५ मध्ये पहिल्यांदाच ती गेली. आता, गुन्हेगारांविरुद्धचे सर्व निर्णय भाजपचे सम्राट चौधरी घेतील. २- पोलिसांच्या नियुक्त्यांमुळे राजकीय नियंत्रण येते. बिहारमध्ये, आयपीएस अधिकारी, डीएसपी आणि पोलिस स्टेशन प्रभारी यांच्या नियुक्तीमुळे जमिनीवरील राजकीय फायदा निश्चित होतो. आता ही सत्ता नितीश कुमारांकडून भाजपकडे गेली आहे. मोठ्या ऑपरेशन्स, सीआयडी, आर्थिक गुन्हे आणि गुन्हेगारी-राजकारणी फायलींवर कोण कारवाई करेल आणि कोणाला वाचवले जाईल हे नितीश कुमार आता ठरवणार नाहीत. सम्राट चौधरी आता हे ठरवतील. ३- कायदा आणि सुव्यवस्थेचा भाजपवर दबाव येतो आणि त्याची कामगिरी दिसून येईल. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विरोधकांचे प्रश्न आता थेट नितीश यांच्यावर राहणार नाहीत, तर भाजपवर पडतील. याचा अर्थ नितीश राजकीय दबावापासून मुक्त होतील आणि भाजपला आता त्यांच्या कामगिरीद्वारे सत्तेचे केंद्र म्हणून पाहिले जाईल. गृहखाते गमावल्याने नितीश यांच्याकडे फक्त एक प्रशासकीय चेहरा उरेल. त्यांच्याकडे कोणतीही सत्ता राहणार नाही. ते मुख्यमंत्री राहिले आहेत, परंतु सत्तेचे संतुलन बदलले आहे. ४- सम्राट आता 'यूपी-स्टाईल' पोलिस मॉडेलकडे वळेल का? गेल्या विधानसभेच्या अधिवेशनात सम्राट चौधरी यांनी 'आता बिहारमधील गुन्हेगार तुरुंगात असतील किंवा कबरीत' असा संवाद दिला होता. सम्राट यांचा हा संवाद उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी जोडला जात असल्याचे दिसून आले. सम्राट यांच्या कार्यपद्धतीवरून आणि त्यांच्या विधानांवरून स्पष्ट होते की त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचे उत्तर प्रदेश मॉडेल आणायचे आहे. बेकायदेशीर शस्त्रे, गुंडा कायदा, मालमत्ता जप्ती, बुलडोझर संस्कृती, अंमली पदार्थांचे सेवन आणि माफिया यांच्यावरील त्यांच्या रात्रीच्या कारवाईचे राज्यव्यापी राजकीय परिणाम होतील. भाजप २०२९ साठी तयारी करत आहे का? ३ मुद्द्यांमध्ये समजून घ्या १- सम्राट यांना बिहारमधील सर्वात मोठा चेहरा बनवण्याची तयारी भाजप बिहारमध्ये आपला भावी चेहरा स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. गृहखात्यासारखे मोठे मंत्रालय अशा नेत्याला दिले जाते, जो भविष्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनू शकतो. सम्राट भाजपसाठी त्या प्रोफाइलमध्ये बसता. 2- तेजस्वी यादव विरुद्ध सम्राट चौधरी: बिहारची नवी राजकीय लढाई बिहारचे राजकारण बऱ्याच काळापासून लालू विरुद्ध नितीश यांच्याभोवती फिरत आहे. आता, भाजप हळूहळू तेजस्वी विरुद्ध सम्राट यांच्यातील लढाईकडे वळवेल. कारण दोघेही तरुण आहेत, दोघांचेही ओबीसी आधार आहेत आणि दोघेही आक्रमकपणे बोलतात. सम्राटांकडे आता एक राजकीय शस्त्र आहे: गृहखाते. ते तेजस्वींविरुद्ध कायदा विरुद्ध अराजकता अशी कथा तयार करतील. ३- नितीश यांच्यावर मानसिक दबाव बिहारमध्ये आता भाजपकडे सत्ताकेंद्र आहे. ड्रग्ज, वाळू माफिया, भूमाफिया आणि शस्त्रास्त्र तस्करीशी संबंधित मोठ्या कारवाया आता भाजपच्या देखरेखीखाली चालवल्या जातील. यामुळे २०२९ साठी पक्षाला एक मजबूत आधार मिळेल. नितीश कुमार प्रशासकीय नियंत्रण गमावत असल्याचे दिसून येईल, ज्यामुळे भाजपला मानसिक फायदा होईल. तज्ज्ञ म्हणाले - योगी शैलीत काम शक्य होणार नाही. सम्राट चौधरी यांच्या गृह खात्याच्या बदलीचा बिहारच्या पोलिसिंगवर काय परिणाम होईल? शेजारच्या उत्तर प्रदेशप्रमाणे बिहारमध्ये पोलिसिंगचे योगी मॉडेल लागू केले जाईल का? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी निवृत्त आयपीएस अधिकारी एसके भारद्वाज यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या मते, गृह खात्याच्या बदलीचा बिहारच्या पोलिसिंगवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच राहील. हो, गृहमंत्र्यांना डीएसपी दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार नक्कीच असेल. कायद्यात काही बदल झाला तरच ते आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापना करू शकतील. गृह विभाग हा निश्चितच एक महत्त्वाचा विभाग आहे. उत्तर प्रदेशचा विचार करता, योगी शैलीचे काम शक्य होणार नाही. कारण नितीश कुमार हे कायद्याचे पालन करणारे व्यक्ती आहेत.
New rules for gratuity: केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० (New Social Security Code) अंतर्गत ग्रॅच्युईटी (Gratuity) या महत्त्वपूर्ण आर्थिक लाभाच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. ग्रॅच्युईटी हा कर्मचाऱ्याने संस्थेतील दीर्घकाळ सेवेबद्दल मिळणारा एक मोठा आर्थिक आधार असतो. ग्रॅच्युईटीची रक्कम कशी काढायची? एखाद्या कामगाराचे अंतिम मासिक वेतन (मूळ वेतन + महागाई […] The post New rules for gratuity: 25 हजार रुपये वेतन असणाऱ्या कामगाराला 1 वर्षाला किती ग्रॅच्युईटी मिळेल आणि कधी काढता येईल? जाणून घ्या.. appeared first on Dainik Prabhat .
दुबईत एअर शो दरम्यान LCA तेजस विमान कोसळले, विंग कमांडर नमांश स्यालचा मृत्यू
दुबई : दुबई एअर शो दरम्यान शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे एलसीए तेजस विमान कोसळले. या अपघातात विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला. विमान कोसळेपर्यंत त्यांनी इजेक्ट केले नव्हते. नमांश स्याल यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी कांगडा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या अधिकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली. याआधी एक इंजिन असलेले एलसीए तेजस विमान दुबई एअर शो दरम्यान दुपारी कोसळले. लूप मॅन्युव्हर पूर्ण केल्यानंतर पुन्हा विशिष्ट उंची गाठणे आवश्यक असते. पण अचानक उंची गमावल्यानंतर अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात हे विमान कोसळले.अपघात प्रकरणी भारतीय हवाई दलाने नियमानुसार चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच हवाई दलाने प्रसिद्धीपत्रक काढून अपघाताची थोडक्यात माहिती दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही विंग कमांडर नमांश स्याल यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच शोक प्रकट केला आणि अपघात प्रकरणी नियमानुसार चौकशी होणार असल्याची माहिती दिली. सध्या भारत वापरत असलेल्या एलसीए तेजस विमानांसाठी अमेरिकेचे इंजिन वापरले जाते. यामुळे कोसळलेल्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता की आणखी काही समस्या निर्माण झाली होती याचा तपास सुरू आहे.https://prahaar.in/2025/11/21/indian-fighter-jet-tejas-crashes-during-dubai-air-show/आतापर्यंत एलसीए तेजस विमानाचे दोन अपघात झाले आहेत. मार्च २०२४ मध्ये राजस्थानमधील जैसलमेर येथे एलसीए तेजस विमान कोसळले होते. पण त्यावेळी वैमानिक इजेक्ट करू शकल्यामुळे सुरक्षित राहिला होता. यानंतर थेट दुबईत एलसीए तेजस विमान कोसळले.
New labour codes: केंद्र सरकारने लागू केलेल्या चार नवीन कामगार कायद्यांचे भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले आहे. विशेषतः, महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी देण्याच्या निर्णयामुळे कारखान्यांचे कार्य अधिक कार्यक्षम होईल आणि उत्पादन वाढेल, असा विश्वास उद्योग जगताने व्यक्त केला आहे. निर्यातदारांचे म्हणणे आहे की, या बदलामुळे उत्पादकता सुधारेल आणि भारतीय वस्त्र […] The post New labour codes: महिलांच्या ‘नाईट शिफ्ट’मुळे उत्पादन, निर्यातीला चालना मिळणार – वस्त्रोद्योग क्षेत्राचा दावा! appeared first on Dainik Prabhat .
IND A vs BAN A Semi Final Highlights : आशिया कप रायजिंग स्टार्स २०२५ स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना भारत-ए आणि बांगलादेश-ए या दोन्ही संघांमध्ये अत्यंत थरारक झाला. रोहा येथे पार पडलेल्या या सामन्यात बांगलादेश-ए संघाने सुपर ओव्हरमध्ये भारताचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे भारत-ए सघाच्या पदरी निराशा आली आहे. नाणेफेक जिंकून भारताने […] The post IND A vs BAN A : १९४ धावांचा थरार बरोबरीत सुटला! पण सुपर ओव्हरमध्ये भारताचा घात; बांगलादेशचा रोमहर्षक विजय! appeared first on Dainik Prabhat .
नागपूरातील मनोरुग्णालयात मधमाशांचा हल्ला; एकाचा दुर्दैवी मृत्यू; 39 मनोरुग्णांसह 2 कर्मचारी जखमी
नागपूर : नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला. रुग्ण जेवणाला बसलेले असतानाच हा प्रकार घडल्याने सर्वत्र धावपळ उडाली.रुग्णालयाच्या हिरवाईने वेढलेल्या ४० एकर जागेत एका उंच झाडावर मोठे पोळे असल्याचे सांगितले जाते. या घटनेत ६० वर्षीय किसन नावाच्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३९ रुग्ण तसेच दोन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय […] The post नागपूरातील मनोरुग्णालयात मधमाशांचा हल्ला; एकाचा दुर्दैवी मृत्यू; 39 मनोरुग्णांसह 2 कर्मचारी जखमी appeared first on Dainik Prabhat .
Children kidnapp : नायजेरयामध्ये वसतीगृहातून मुलांचे अपहरण
अबुजा (नायजेर) – नायजेरच्या पश्चिमेकडील एका कॅथोलिक बोर्डिंग स्कूलवर शुक्रवारी पहाटे सशस्त्र लोकांनी हल्ला केला आणि अनेक शाळकरी मुले आणि कर्मचाऱ्यांचे अपहरण केले. शेजारच्या राज्यात २५ शाळकरी मुलींचे अपहरण झाल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली. आगवारा स्थानिक सरकारच्या पापीरी समुदायातील कॅथोलिक संस्था असलेल्या सेंट मेरी स्कूलमध्ये हा हल्ला आणि अपहरण घडले, असे नायजर राज्य सरकारचे […] The post Children kidnapp : नायजेरयामध्ये वसतीगृहातून मुलांचे अपहरण appeared first on Dainik Prabhat .
HAL Tejas fighter crash: तेजस अपघातात ‘या’राज्याचा सुपुत्र शहीद; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
दुबई: भारतीय हवाई दलाचे (IAF) लढाऊ विमान ‘तेजस’चा (HAL Tejas) दुबई एअर शो २०२५ मध्ये (Dubai Air Show 2025) प्रदर्शन करताना भीषण अपघात झाला. यात वैमानिक विंग कमांडर नमांश स्याल यांना वीरमरण आले. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी आज, २१ नोव्हेंबर रोजी या दुःखद घटनेची माहिती देत शहीद वैमानिकाची ओळख पटवली. मुख्यमंत्री सुखूंनी […] The post HAL Tejas fighter crash: तेजस अपघातात ‘या’ राज्याचा सुपुत्र शहीद; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली appeared first on Dainik Prabhat .
IND vs BAN: भारताचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, हिरो बनण्याच्या प्रयत्नात झिरो झाला कॅप्टन
दोहा : भारताचा (भारत अ) आशिया कप रायझिंग कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाला. हा सामना जिंकून बांगलादेशचा संघ (बांगलादेश अ) अंतिम फेरीत पोहोचला. उपांत्य फेरीचा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला होता. पण भारतीय कर्णधाराने हिरो बनण्यासाठी सुपर ओव्हरमध्ये केलेली चूक टीम इंडियाला भोवली.भारताला विजयासाठी एका चेंडूंत चार धावांची गरज होती. त्यावेळी भारताच्या हर्ष दुबेने चेंडू फटकावला आणि तीन धावा धावून काढल्या. यामुळे दोन्ही संघांची धावसंख्या २० षटकांच्या अखेरीस १९४ अशी झाली. यामुळे नियमानुसार सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. भारताची सुपर ओव्हरमध्ये पहिली फलंदाजी होती. यावेळी भारताच्या संघात वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या आणि नेहाल वढेरा हे चांगल्या फॉर्मात दिसत होते. त्यामुळे हे तिघे भारताक़डून फलंदाजीला येतील, असे वाटत होते. पण सुपर ओव्हरमध्ये भारताचा कर्णधार जितेश शर्मा हा फलंदाजीसाठी आला. जितेशने काहीही विचार न करता स्ट्राइकही घेतली. पहिल्याच चेंडूवर तो स्कुपचा फटका मारण्यासाठी गेला आणि क्लीन बोल्ड झाला. हिरो बनण्याच्या प्रयत्नात कर्णधार जितेश शर्मा झिरो झाला. या विकेटमुळे भारतीय संघ एकदम दबावात आला. नंतर भारताकडून सूर्यवंशी ऐवजी आशुतोषला पाठवण्यात आले. तो झेलबाद झाला. लागोपाठ दोन्ही फलंदाज रिपॉनच्या चेंडूवर बाद झाले. यानंतर बांगलादेशची फलंदाजी सुरू झाली. सुपर ओव्हरमध्ये भारताचा पहिला डाव शून्यावर आटोपला होता. पण बांगलादेशला विजयासाठी आवश्यक एक धाव मिळवताना एक विकेट गमवावी लागली. सुयश शर्माच्या चेंडूवर यासिर अली झेलबाद झाला. रमनदीप सिंहने अत्यंत हुशारीने झेल घेतला. नंतर बांगलादेशचा कर्णधार अकबर अली मैदानात आला. यानंतर सुयशने गुगली टाकला पण तो लेगला एकदम खाली गेला. पंचांनी 'वाईड' असा निर्णय दिला. जेव्हा चेंडू वाईड गेला त्यावेळी बांगलादेशच्या फलंदाजाला यष्टीचीत करण्याची संधी होती. पण भारतीय यष्टीरक्षकाने चेंडू व्यवस्थित पकडला नाही आणि संधी गमावली. वाईडची धाव मिळाल्यामुळे बांगलादेशचा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला. या विजयामुळे बांगलादेशचा संघ अंतिम फेरीत पोहोचला.याआधी नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करुन वीस षटकांत सहा बाद १९४ धावा केल्या तर भारताने धावांचा पाठलाग करताना वीस षटकांत सहा बाद १९४ धावा केल्या. यानंतर सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरमध्ये झालेल्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपले.
Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी ६६ किलोमीटरच्या रिंगरोडला मंजूरी !
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६६ किलोमीटरच्या रिंगरोडला मंजूरीच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ परिक्रमा मार्ग बाह्य रिंगरोडला चालना मिळाली असून ६६ किलोमीटरच्या रिंगरोडच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. या मार्गासाठी ७ हजार ९२२.११ कोटी रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या मार्गामुळे कुंभमेळ्यात येणार्या भाविकांना सुविधा तर निर्माण होतीलच शिवाय नाशिकचे दळणवळणही सुनियोजीत होण्यास मदत […] The post Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी ६६ किलोमीटरच्या रिंगरोडला मंजूरी ! appeared first on Dainik Prabhat .
कांदिवलीच्या चारकोप परिसरात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, चौघांना अटक
मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे पट्ट्यात बांधकाम व्यवसायातून कोट्यवधींची नियमित उलाढाल होते. यामुळेच झटपट पैसा कमावण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून बांधकाम व्यवसाय आणि त्याच्याशी संलग्न असलेल्यांना धमकावणे, त्यांच्याकडे खंडणी मागणे अथवा त्यांचे अपहरण करुन सुटकेच्या बदल्यात पैसे मागणे हे प्रकार वाढू लागले आहेत. ताजी घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आहे. मुंबईच्या कांदिवलीत चारकोप परिसरात भरदिवसा फ्रेंडी दिलीमा भाई नावाच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. अज्ञाताने फ्रेंडी दिलीमा भाईवर तीन राऊंड फायर केले. गोळीबारात फ्रेंडी दिलीमा भाई गंभीर जखमी झाला. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. शेतात पाठलाग करुन पोलिसांनी आरोपींना अटक केली.कांदिवलीच्या चारकोप परिसरात बंदर पाखाडी येथे पेट्रोल पंपासमोर फ्रेंडी दिलीमा भाईवर गोळीबार झाला. दिलीमा भाईच्या पोटात दोन गोळ्या घुसल्या. जखमी झालेल्या फ्रेंडी दिलीमा भाईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार करुन फरार झालेल्यांना अवघ्या काही दिवसांत शोधून काढले. गोळीबाराची घटना १९ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली आणि पोलिसांनी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतात पाठलाग करुन चार आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची नावं पोलिसांनी जाहीर केली आहेत.मुंबईतील कांदिवलीत राहणारा राजेश रमेश चौहान उर्फ दया (४२), पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये राहणारा सुभाष भिकाजी मोहिते (४४), पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये राहणारा मंगेश एकनाथ चौधरी (४०) आणि ठाणे जिल्ह्यातील काशीगावमध्ये राहणारा कृष्णा उर्फ रोशन बसंतकुमार सिंह (२५) या चौघांना पोलिसांनी कांदिवलीच्या चारकोप परिसरात फ्रेंडी दिलीमा भाईवर गोळीबार केल्याप्रकरणी अटक केली आहे.
Parli Municipal Election: धनंजय मुंडेंच्या परळीत महायुतीचे दोन उमेदवार बिनविरोध
परळी: राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत बीडमधून महायुतीसाठी एक मोठी आणि पहिली सकारात्मक बातमी समोर आली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी परळी नगर परिषदेत महायुतीच्या दोन उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवत गुलाल उधळला आहे. यामुळे निवडणुकीआधीच महायुतीचे दोन नगरसेवक विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रभाग क्रमांक १३ मधील उमेदवार रेश्मा बळवंत […] The post Parli Municipal Election: धनंजय मुंडेंच्या परळीत महायुतीचे दोन उमेदवार बिनविरोध appeared first on Dainik Prabhat .
Ben Stokes Record in AUS vs ENG 1st Test : पर्थ येथे सुरू असलेल्या ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस ऐतिहासिक ठरला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या धारदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाने दिवसाखेर ९ विकेट्स गमावून केवळ १२३ धावा केल्या आहेत, तर इंग्लंड अजूनही पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा […] The post AUS vs ENG : बेन स्टोक्सने रचला इतिहास! १९८२ नंतर ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियात ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच इंग्लिश कर्णधार appeared first on Dainik Prabhat .
जेजुरी गडावर चंपाषष्ठी महोत्सवाचा मंगलारंभ; प. पू. नृसिंह भारतींच्या हस्ते घटस्थापना
जेजुरी : आज मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा, श्री खंडोबा देवाचा श्री मार्तंड भैरव षडरात्रौत्सव म्हणजेच चंपाषष्ठी उत्सव जेजुरी गडावर साजरा केला जात आहे. मुख्य गाभाऱ्यातील स्वच्छता/पाखळणी उरकल्यानंतर मुख्य उत्सव मूर्ती बालद्वारीमध्ये स्थापना करणे करिता नेण्यात आल्या. पुजारी सेवेकरी वर्गाकडून सालाबाद प्रमाणे घटस्थापना प. पू. आद्य श्री नृसिंह भारती शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांचे शुभहस्ते ठीक 12 […] The post जेजुरी गडावर चंपाषष्ठी महोत्सवाचा मंगलारंभ; प. पू. नृसिंह भारतींच्या हस्ते घटस्थापना appeared first on Dainik Prabhat .
वाई (कुमार पवार) : वाई नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघारीचा शेवटचा दिवस संपताच राजकीय चित्र स्पष्ट झाले असून नगराध्यक्षपदाची लढत चौरंगी होणार आहे. तर नगरसेवकांच्या २२ जागांसाठी तब्बल ६१ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांचा एक उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आला असून उर्वरित २२ जागांवरही या पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. भारतीय […] The post Wai municipal elections: वाई नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत: नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट; २२ जागांसाठी ६१ उमेदवार रिंगणात appeared first on Dainik Prabhat .
मंत्री मंगलप्रभात लोढांना आमदार अस्लम शेखांनी दिली धमकी
मुंबई : मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरणारे मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी संपवण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी शेख यांच्या धमकीवर तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अस्लम शेख यांच्या मतदारसंघात मालवणीत वास्तव्याला असलेले हजारो रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात मोहीम उभारली आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करून सध्या तिकडे अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू आहे. प्रशासनाने त्या भागात पहिल्या टप्प्यात ९ हजार चौरस मीटरचा सरकारी भूभाग अतिक्रमण मुक्त केला असून कारवाई अद्याप सुरूच आहे.एकीकडे मुंबई सारखे आंतरराष्ट्रीय शहर दहशतवाद्यांच्या हिटलिस्ट वर असताना आमदार अस्लम शेख मालवणीत अनधिकृत बांधकामाला खतपाणी घालून ते शहराच्या सुरक्षेशी खेळत आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही. स्थानिक आमदार हे सातत्याने समाज विघातक शक्तीला अभय देत असून भारतीय संविधानाच्या मुल्यांना ठेच पोहचविण्याचे काम करत आहेत. तसेच घुसखोर बांग्लादेशींच्या अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करत आहेत. याबाबत पाठपुरावा करत असल्यानेच त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला संपवण्याची धमकी दिली असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मालाड - मालवणीचे आमदार हे सातत्याने रोहिंगे आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीला प्राधान्य देऊन मालवणी पॅटर्न राबवत आहेत. चौक सभा घेऊन त्यांनी दिलेल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. उलट त्यांचा मालवणी पॅटर्न आम्ही मुळापासून उपटून टाकणार आहोत, असा संताप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला आहे. मंत्री लोढा यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही साटम यांनी केली आहे.आमदार अस्लम शेख सारख्या विघटनवादी शक्तींनी कितीही धमक्या दिल्या तरी देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावर कसलीही तमा न बाळगता रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात कठोर कारवाईचा पाठपुरावा करत राहणार असल्याचेही मंत्री लोढा यांनी सांगितले.
निवडणूक होण्याआधीच नेत्यांच्या नातलगांचा बिनविरोध विजय, राजकीय पाठबळावर अनेकांची बिनविरोध निवड
मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली आहे. अखेरच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडक जागांवर उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे. बिनविरोध विजयी झालेल्यांमध्ये प्रामुख्याने नेत्यांचे नातलग आणि त्यांचे विश्वासू असलेले उमेदवार यांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुदत संपण्याआधीच सर्व विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे तिथे स्थानिक सत्ताधारी गटाच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे. चला तर मग, राज्यातील कोणत्या ठिकाणी किती उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.अमरावतीची चिखलदरा नगरपालिका, सोलापुरातील अनगर नगरपंचायत आणि जामनेर नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांमध्ये भाजपची ताकद दिसली. अमरावतीच्या चिखलदऱ्यात निवडणूक चुरशीची होईल असं वाटलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांच्या प्रभागातून नऊ उमेदवार उभे होते. त्यात काँग्रेसचेही उमेदवार होते. पण आयत्यावेळी विकासाला प्राधान्य देत विरोधकांनी माघार घेतल्यामुळे आल्हाद कलोती यांचा बिनविरोध विजय झाला. ते नगरसेवक झाले. हा विजय म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावरील विश्वास असल्याची प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. ही राज्यातील पहिलीच नगरपालिका निवडणूक ठरली जिथे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाला थेट बिनविरोध यश मिळालं. दुसरीकडे सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत सर्वच्या सर्व १७ जागांवर भाजपच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील रिंगणात होती. पण राष्ट्रवादीच्या उज्ज्वला पाटील यांचा अर्ज बाद झाला आणि प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या. अनगर नगरपंचायतीने सलग ५० वर्ष बिनविरोधची परंपरा कायम राखली. जळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजन यांचा डाव यशस्वी झाला. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन या सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आल्या आणि जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष झाल्या. त्यांनी बिनविरोध जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष होण्याची हॅटट्रिक साधली. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेच्या तिन्ही उमेदवार मयूरी चव्हाण, अनिल चौधरी, रेशंता सोनवणे यांनी माघार घेत भाजपमध्येच प्रवेश केला. भाजपचे तीन ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. भुसावळ येथे वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील, जामनेरमध्ये वार्ड क्र. ११ (ब) मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे, सावदा मध्ये वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध निवडून आल्या. शेवटच्या दिवशी नगरपालिकेत भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध विजयी झाले.रायगडच्या पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. भाग क्र. ११ अ मधून मालती तुकाराम म्हात्रे (भाजप), प्रभाग क्रमांक ११ ब मधून स्मिता दयान पेणकर (भाजप), प्रभाग क्रमांक १२ ब मधून अभिराज रमेश कडू(भाजप) तर प्रभाग क्रमांक १२ अ मधून सुशीला हरिच्छंद्र ठाकूर (राष्ट्रवादी काँग्रेस),प्रभाग क्रमांक ९ मधून वसुधा तुकाराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्रमांक ५ मधून दीपक जयवंत गुरव(राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे. शिर्डी नगरपरिषदेत अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे बिनविरोध विजयी झाल्या. परळी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक १३ मधील उमेदवार रेश्मा बळवंत या बिनविरोध निवडून आल्या. प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेनेच्या जयश्री गीते बिनविरोध विजयी झाल्या. बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिकेत नगराध्यक्षसह भाजपच्या २६ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. राजगुरुनगर नगरपरिषदेत शिवसेनेच्या सुप्रिया पिंगळे यांना बिनविरोध विजय झाला.
अजित पवारांपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवा : मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : राज्यात आज युतीचे सरकार असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपले पक्ष स्वबळावर लढत असल्याचे चित्र राज्यात दिसतं आहे. भोर नगरपरिषद निवडणूकीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्व जागा (२०) लढवत आहे. पुण्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे जरी असले तरीही मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्याकडे पाहून कमळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून सर्व उमेदवार विजयी करा, असे […] The post अजित पवारांपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवा : मंत्री चंद्रकांत पाटील appeared first on Dainik Prabhat .
कायदा मोडणाऱ्यांशी हतमिळवणी नाही; मनसेसोबतच्या आघाडीला कॉंग्रेसचा स्पष्ट नकार
मुंबई : मनसेनेते संदीप देशपांडे यांनी, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे हा स्वतंत्र पक्ष असून तो महाविकास आघाडीचा सदस्य नसल्याचे स्पष्ट करताना, राज ठाकरेच आमच्या पक्षाचे निर्णय घेतात, असे म्हटले होते. त्यानंतर कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेताना, कायदा मोडणाऱ्या किंवा धमकावणाऱ्यांशी कधीही हातमिळवणी करणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे महाविकास […] The post कायदा मोडणाऱ्यांशी हतमिळवणी नाही; मनसेसोबतच्या आघाडीला कॉंग्रेसचा स्पष्ट नकार appeared first on Dainik Prabhat .
Smriti Mandhana Palash Muchhal Haldi Ceremony Video Viral : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या दोन दिवसांत, म्हणजे २३ नोव्हेंबरला स्मृती मानधना पलाशची नववधू बनेल. त्याआधी, शुक्रवारपासून त्यांच्या विवाह समारंभाला सुरुवात झाली आहे. स्मृतीच्या हळदी समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. स्मृती मानधनाच्या […] The post Smriti Palash Haldi : स्मृती-पलाशच्या लग्नाच्या विधींना झाली सुरुवात! हळदी समारंभातील डान्सचा VIDEO होतोय व्हायरल appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: केंद्र सरकारने कामगार नियमनांमध्ये मोठे आणि ऐतिहासिक बदल करत आज, शुक्रवारपासून चारही नवीन कामगार संहिता (लेबर कोड्स) अधिकृतपणे लागू केल्या आहेत. या महत्त्वपूर्ण सुधारणांमुळे गिग (Gig) आणि प्लॅटफॉर्म (Platform) कर्मचाऱ्यांसह देशातील सर्व कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा, किमान वेतन आणि संरक्षणाची हमी मिळाली आहे. या कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे देशभरातील 29 विखुरलेले जुने कायदे आता संपुष्टात […] The post आजपासून भारतात नवीन कामगार कायदे: पंतप्रधान मोदींनी ‘प्रगतीशील कामगार-केंद्रित सुधारणांचे’ केले कौतुक, काय बदलले ते पहा appeared first on Dainik Prabhat .
Malegaon news : मालेगावमध्ये पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज; मोर्चेकरी आणि पोलिसांची झटापट
Malegaon – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव ३ वर्षीय चिमुरडीवरील बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे हादरले असून या घटनेच्या निषेधार्थ येथील नागरिकांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक देऊन मोर्चा काढला होता. पण मोर्चेक-यांनी थेट स्थानिक न्यायालयाच्या इमारतीत शिरण्याच्या प्रयत्न केल्याने पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका ३ वर्षीय मुलीवर गावातीलच विजय संजय खैरनार नामक आरोपीने […] The post Malegaon news : मालेगावमध्ये पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज; मोर्चेकरी आणि पोलिसांची झटापट appeared first on Dainik Prabhat .
New Labour codes: भारतातील सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने आणलेले चार नवीन कामगार कायदे (New Labour Codes) मोठे बदल घेऊन आले आहेत. या कायद्यांनुसार, आता आयटी आणि आयटी-आधारित सेवा (ITES) क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत देणे बंधनकारक असणार आहे. हे नवीन नियम शुक्रवार, २१ नोव्हेंबर […] The post New Labour codes: आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा: नव्या कामगार कायद्यानुसार आता दर महिन्याच्या ‘या’ तारखेपर्यंत पगार बंधनकारक appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: केंद्र सरकारने आजपासून २१ नोव्हेंबरपासून लागू केलेल्या चार नवीन कामगार संहिता आणि २९ जुन्या कामगार कायद्यांच्या सुसूत्रीकरणामुळे (Rationalisation) देशातील प्रत्येक कामगाराला ‘प्रतिष्ठा’ मिळेल, असा दावा कामगार आणि रोजगार मंत्रालयाने केला आहे. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांसाठी हे बदल महत्त्वाकांक्षी आणि दिशादर्शक ठरले आहेत. महिला कामगारांसाठी नवीन कायद्यांत काय? नवीन कामगार संहितांमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण […] The post New Labour Codes: आजपासून लागू झालेल्या नवीन कामगार कायद्यात महिला कामगारांसाठी काय फायदे? जाणून घ्या सर्वकाही appeared first on Dainik Prabhat .
“संविधानामुळेच मी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात उंच पदापर्यंत पोहोचलो”–सरन्यायाधीश भूषण गवई
Chief Justice Bhushan Gavai – संविधानामुळेच एका नगरपालिका शाळेत जमिनीवर बसून शिक्षण घेणाऱ्या मुलाला सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात उंच पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळू शकते. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार मूल्यांना मी आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न केला. १९८५ मध्ये मी (कायदेशीर) व्यवसायात आलो, तेव्हा मी कायद्याच्या शाळेत प्रवेश घेतला. आज, मी पद सोडत असताना, मी न्यायाचा […] The post “संविधानामुळेच मी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात उंच पदापर्यंत पोहोचलो” – सरन्यायाधीश भूषण गवई appeared first on Dainik Prabhat .
पुणे : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष यांनी कोरेगाव पार्क येथील हेवन हॉटेलवर मोठी कारवाई करत वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका विदेशी महिला आणि दोन परराज्यातील महिलांची सुटका करण्यात आली असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार तुषार मिवरकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई […] The post Pune News : उच्चभ्रू कोरेगाव पार्कमध्ये वेश्याव्यवसाचा पर्दाफाश; १ विदेशी अन् २ परराज्यातील महिलांची सुटका appeared first on Dainik Prabhat .
Tata Sierra – भारतीय ऑटो बाजारात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली ‘टाटा सिएरा’ येत्या 25 नोव्हेंबरला अधिकृतपणे लॉन्च होणार आहे. 1991 ते 2003 दरम्यान भारतात लोकप्रिय ठरलेली ही SUV आता आधुनिक डिझाइन आणि भविष्यातील तंत्रज्ञानासह पुनः बाजारात उतरणार आहे. अत्यंत स्पर्धात्मक सेगमेंटमध्ये पदार्पण करणाऱ्या सिएरामुळं टाटा मोटर्सच्या विक्रीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. लॉन्चपूर्वी टाटा मोटर्सने […] The post ‘Tata Sierra’ठरणार सर्वात मोठी गेमचेंजर ! पहिल्यांदाच मिळतील ‘हे’ प्रीमियम फीचर्स, यापूर्वी कोणत्याही गाडीत पहिले नसतील appeared first on Dainik Prabhat .
मोबाईल नेटवर्कसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार
रत्नागिरी : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. आयोगाने ही घोषणा करुन काही दिवस होत नाहीत तोच राज्यातील एका गावाने मोबाईल नेटवर्कसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. गावात मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट उपलब्ध नाही. यामुळे २१ व्या शतकाला अनुसरुन दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. जगाशी संपर्क ठेवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी तक्रार करुन ग्रामस्थांनी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तळवडे या गावाने मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट द्या मगच मत मिळवा, अशी ठाम भूमिका तळवडेतल्या ग्रामस्थांनी घेतली आहे. नो नेटवर्क, नो एंट्री अशी ठाम भूमिका तळवडेतल्या ग्रामस्थांनी घेतली आहे.गावकऱ्यांच्या भूमिकेला राजकीय पक्षांकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.
एकनाथ शिंदेंकडून मनसेच्या उमेदवारांवर जाळे ? गमावलेली ताकद मिळवण्याची जोरदार तयारी
ठाणे : भाजपच्या आक्रमक पक्षविस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना पिछाडीवर गेली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सतत्याने पक्ष प्रवेश करुन घेत असल्याने, शिंदेसेनेमध्ये प्रचंड अवस्थता दिसून येत आहे. भाजपचा आक्रमक पक्षविस्तार पाहता, भाजपने २०२९ च्या स्वबळाची तयारी सुरु केली असल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे. भाजपच्या आक्रमक धोरणासमोर आपला निभाव लागत नसल्याचे दिसून आल्यानंतर, आपली शक्ती वाढविण्यासाठी शिंदेसेनेने […] The post एकनाथ शिंदेंकडून मनसेच्या उमेदवारांवर जाळे ? गमावलेली ताकद मिळवण्याची जोरदार तयारी appeared first on Dainik Prabhat .
बाळ आहे खास.. म्हणून काळजीही खास.! थंडी आणि प्रदूषणात नवजातांना असे ठेवा सुरक्षित
Health News : थंड हवामानाची सुरुवात होताच देशातील अनेक राज्यांमध्ये प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत नवजात बालकांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते. कारण नवजातांचे रोगप्रतिकारक तंत्र (इम्यून सिस्टम) मोठ्या मुलांच्या तुलनेत कमकुवत खूपच असते. त्यामुळे थंड हवा, धूळ आणि प्रदूषित वातावरणाचा त्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो. वेळेवर योग्य काळजी घेतल्यास थंडी […] The post बाळ आहे खास.. म्हणून काळजीही खास.! थंडी आणि प्रदूषणात नवजातांना असे ठेवा सुरक्षित appeared first on Dainik Prabhat .
प्रतिनिधी:जे डब्ल्यू मॅरियटसह इतर प्रसिद्ध ब्रँडसह पंचतारांकित हॉटेल चेन चालवत असलेल्या मॅरियट इंटरनॅशनलकडून भारतात नवीन २६ हॉटेल्स उघडली जाणार असल्याचे कंपनीने आज निवेदनात स्पष्ट केले आहे. भारतातील आपला हॉटेल्स सेवा व हॉस्पिटालिटी क्षेत्रातील पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी कंपनीने हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. त्यातील नव्या माहितीनुसार, किमान या नव्या व्यवसाय वृद्धीत अतिरिक्त १९०० रूमचा समावेश असणार आहे. संपूर्ण जगभरात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मॅरियट समुहाने आपले विशेष लक्ष चीन वगळता एशिया पॅसिफिक परिसरात केंद्रीत केले आहे. याविषयी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना,' मॅरियट इंटरनॅशनलने कॉन्सेप्ट हॉस्पिटॅलिटी आणि त्यांच्या प्रमुख ब्रँड, द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स यांच्या सहकार्याने आशिया पॅसिफिकमध्ये चीन वगळता त्यांचा नवीनतम कलेक्शन ब्रँड लाँच केला आहे. द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्ससोबतच्या आमच्या धोरणात्मक कराराद्वारे भारतात मॅरियटची मालिका सादर करताना आम्हाला आनंद होत आहे' असे मॅरियट इंटरनॅशनलच्या दक्षिण आशियातील वरिष्ठ उपाध्यक्ष किरण अँडिकॉट यांनी सांगितले.मॅरियट इंटरनॅशनल इन्क.ने भारतात द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, सिरीज बाय मॅरियटच्या लाँचची घोषणा केली आहे. या निमित्ताने जगभरातल्या व्याप्तीसाठी मॅरियट बोनव्हॉयच्या ३० हून अधिक असाधारण हॉटेल ब्रँड्सच्या जागतिक पोर्टफोलिओचा भाग असलेल्या सिरीज बाय मॅरियटच्या जागतिक पदार्पणाची घोषणा या निमित्ताने केली आहे. सिरीज बाय मॅरियट प्रादेशिक स्तरावर डिझाइन करण्यात आलेला, जागतिक स्तराशी संलग्न, कलेक्शन ब्रँड आहे, जो स्थानिक पातळीवर प्रशंसित हॉटेल ग्रुप्सना मॅरियट बोनव्हॉयच्या विश्वसनीय आश्रयांतर्गत एकत्र आणतो असेही यावेळी कंपनीने स्पष्ट केले आहे जागतिक देशांतर्गत' पर्यटकांसाठी डिझाइन करण्यात आलेला ब्रँड मुलभूत सुविधा देतो, जसे आरामदायी रूम्स, विश्वसनीय सेवा आणि स्थानिक अनुभव, ज्यामधून प्रत्येक ठिकाणाची विशिष्टता दिसून येते असा दावा कंपनीने केला आहे. आगामी वर्षामध्ये १०० हून अधिक हॉटेल्स लाँच करण्याची योजना आहे असे कंपनीने म्हटले आहे.उद्घाटनाचा पहिला टप्पा - नोव्हेंबर २०२५द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, सिरीज बाय मॅरियटअंतर्गत उद्घाटनाच्या पहिल्या टप्प्यात २३ शहरांमध्ये २६ मालमत्तांमधील १९०० हून अधिक रूम्सना सादर करण्यात येईल, यादी पुढीलप्रमाणे:• द फर्न रेसिडेन्सी अहमदाबाद, सुभाष ब्रिज, सिरीज बाय मॅरियट - अहमदाबाद (६९ रूम्स)• द फर्न रेसिडेन्सी बेंगळुरू, शेषाद्रिपुरम, सिरीज बाय मॅरियट - बेंगळुरू (७९ रूम्स)• द फर्न रेसिडेन्सी भिवंडी-पिंपल्स, सिरीज बाय मॅरियट - भिवंडी (७९ रूम्स)• द फर्न रेसिडेन्सी बोधगया, सिरीज बाय मॅरियट - बोधगया (६३ रूम्स)• द फर्न सीसाईड लक्झरीयस टेंट रिसॉर्ट दमण, सिरीज बाय मॅरियट हॉटेल - दमण (३१ रूम्स)• द फर्न समाली रिसॉर्ट दापोली, सिरीज बाय मॅरियट - दापोली (३८ रूम्स)• द फर्न सूर्या रिसॉर्ट धरमपूर, कसौली हिल्स, सिरीज बाय मॅरियट - धरमपूर (४१ रूम्स)• द फर्न सरदार सरोवर रिसॉर्ट एकता नगर, सिरीज बाय मॅरियट - एकता नगर (१६९ रूम्स)• द फर्न रेसिडेन्सी गांधीनगर, सिरीज बाय मॅरियट - गांधीनगर (७५ रूम्स)• द फर्न हेवन ऑन द हिल्स हातगड - सापुतारा, सिरीज बाय मॅरियट - हातगड (६८ रूम्स)• द फर्न जयपूर, सिरीज बाय मॅरियट - जयपूर (८५ रूम्स)• भानू द फर्न फॉरेस्ट रिसॉर्ट आणि स्पा जांबुघोडा, सिरीज बाय मॅरियट - जांबुघोडा (९१ रूम्स)• द फर्न रेसिडेन्सी जामनगर, सिरीज बाय मॅरियट - जामनगर (४९ रूम्स)• डेबूज द फर्न रिसॉर्ट अँड स्पा जिम कॉर्बेट, सिरीज बाय मॅरियट - जिम कॉर्बेट (८१ रूम्स)• द फर्न कोची, सिरीज बाय मॅरियट - कोची (९२ रूम्स)• द फर्न कोल्हापूर, सिरीज बाय मॅरियट - कोल्हापूर (९३ रूम्स)• द फर्न मुंबई, गोरेगाव, सिरीज बाय मॅरियट - मुंबई (९४ रूम्स)• द फर्न रेसिडेन्सी मुंबई, मीरा रोड, सिरीज बाय मॅरियट - मुंबई (७० रूम्स)• द फर्न ब्रेंटवुड रिसॉर्ट मसूरी, सिरीज बाय मॅरियट - मसूरी (७२ रूम्स)• अमानोरा द फर्न पुणे, सिरीज बाय मॅरियट - पुणे (४८ रूम्स)• ई-स्क्वेअर द फर्न पुणे, सिरीज बाय मॅरियट - पुणे (५५ रूम्स)• द फर्न रेसिडेन्सी पुणे, वुडलँड, सिरीज बाय मॅरियट - पुणे (८७ रूम्स)• द फर्न रेसिडेन्सी राजकोट, सिरीज बाय मॅरियट हॉटेल - राजकोट (६९ रूम्स)• द फर्न रेसिडेन्सी सोलापूर, सिरीज बाय मॅरियट - सोलापूर (५४ रूम्स)• द फर्न विश्रांता रिसॉर्ट कामरेज-सुरत, सिरीज बाय मॅरियट - सुरत (८९ रूम्स)• द फर्न वडोदरा, सिरीज बाय मॅरियट - वडोदरा (७२ रूम्स)द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, सिरीज बाय मॅरियट येथे निवास सुविधेमध्ये राहणाऱ्या अतिथींना पुढील गोष्टींचा आनंद मिळू शकतो -ग्रॅब अँड गो ब्रेकफास्ट - सकाळी लवकर निघणाऱ्या अतिथींसाठी त्यांच्या विनंतीनुसार पॅक केलेला ब्रेकफास्ट बॉक्स उपलब्ध करून देण्यात येतो, ज्यामुळे दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल.सिंगल लेडी ट्रॅव्हलर रिकग्निशन- आमच्या सिंगल लेडी अतिथींवर लक्ष केंद्रित केलेल्या सुविधांचा सर्वोत्तम संग्रह, आगमनापूर्वी त्यांच्या रूममधील किटमध्ये ठेवला जातो.इव्हनिंग डिलाईट- सायंकाळी चॉकलेट/स्थानिक खाद्यपदार्थांसह सर्वोत्तम सेवा आणि वैयक्तिकृत गुडनाइट संदेश (Personalised Message)• दीप प्रज्वलन समारोह-सायंकाळीच्या वेळी शांतमय विधी, जो निसर्गामधील पैलूंना सन्मानित करतो आणि अतिथींना शांतमय वातावरणात उत्साहित होण्यास आमंत्रित करतो.• आरोग्यदायी झोप- दररोज रात्री आरामदायी झोपेसाठी बेडच्या बाजूला जिरे मिसळलेल्या पाण्यासह भिजवलेले बदाम आणि मनुका ठेवले जातात.'आम्हाला द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, सिरीज बाय मॅरियटसाठी मिळालेल्या प्रतिसादाने सर्व अपेक्षांना मागे टाकले आहे. आमच्या सहयोगी हॉटेल्समधील हा समन्वय पाहून खूप आनंद होत आहे. शाश्वत आदरातिथ्याप्रती आमची कटिबद्धता, उद्योगामध्ये विकासाप्रती वाढती महत्त्वाकांक्षा आणि मॅरियटच्या प्रबळ वितरण व यंत्रणांसह आम्ही देशभरातील सिरीज उपस्थिती झपाट्याने वाढवण्यास उत्सुक आहोत' असे कन्सेप्ट हॉस्पिटॅलिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर (व्यवस्थापकीय संचालक) सुहेल कन्नमपिल्ली म्हणाले आहेत. मॅरियट इंटरनॅशनलसाठी प्रमुख विकास बाजारपेठ भारतातील कन्सेप्ट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड (Concept Hospitality Private Limited) (CHPL) सोबत संस्थापकीय करार करत सिरीज बाय मॅरियट लाँच करण्यात आले आहे. एमएनसी असलेल्या सीजी कॉर्प ग्लोबलचा हॉस्पिटॅलिटी विभाग सीजी हॉस्पिटॅलिटी सीएचपीएलमध्ये बहुसंख्य भागभांडवलधारक आहे.
प्रतिनिधी: रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने गुरुवारी त्यांच्या कामकाजात प्रशासन आणि धोरणात्मक देखरेख वाढवण्यासाठी एक नवीन व्यवस्थापन मंडळ स्थापन केले आहे, अशी घोषणा आजच्या बोर्ड बैठकीनंतर कंपनीने केली. कामकाजातून उच्च प्रतीचा कॉर्पोरेट गव्हर्नन्स अधोरेखित करण्यासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने पुढील घोषणा केली आहे.कंपनीच्या निवेदनातील माहितीनुसार, नवीन व्यवस्थापन मंडळात कार्यकारी संचालक, की मॅनेजरियल कार्मिक (केएमपी) आणि कंपनीतील इतर वरिष्ठ व्यावसायिक नेत्यांचा समावेश असेल. 'सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आज जाहीर केले की त्यांच्या संचालक मंडळाने १९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत कार्यकारी संचालक, की मॅनेजरियल कार्मिक आणि कंपनीचे वरिष्ठ व्यावसायिक नेते यांचा समावेश असलेल्या व्यवस्थापन मंडळाच्या (बीओएम) स्थापनेला मान्यता दिली आहे' असे कंपनीच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले गेले आहे.या बोर्डाची निर्मिती रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मजबूत प्रशासन, तीव्र यंत्रणा बनवून अधिक चपळ आणि भविष्यासाठी सक्षम असलेल्या संस्थेच्या पायाभरणीसाठी प्रयत्नातील एक पाऊल आहे असेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. हा उपक्रम सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्मितीला प्रोत्साहन देऊन सर्वोत्तम दर्जाच्या प्रशासन पद्धती स्वीकारण्याचा कंपनीचा मानस आहे. या घडामोडीचे उद्दिष्ट प्रशासन मजबूत करणे, देखरेख वाढवणे आणि संस्थेला अधिक चपळ आणि भविष्यासाठी तयार करणे आहे. संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा उत्पादन आणि वीज वितरण यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये वाढ चालना देण्यावर बीओएम लक्ष केंद्रित करेल.'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा उत्पादन, सौर आणि बॅटरी आणि वीज वितरण यासारख्या उपकंपन्यांमधील उदयोन्मुख वाढीच्या संधींवर देखील प्रकाश टाकला असेही असे प्रकाशनात म्हटले आहे.दरम्यान मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रिलायन्स कम्युनिकेशनकडून हात वर !काल आरकॉमच्या १४०० कोटी रूपयांच्या मालमत्तेची ईडीने जप्ती केली होती. ईडीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही घडामोड स्पष्ट करण्यात आली होती. रिलायन्स कम्युनिकेशचा वतीनेही रेग्युलेटरी फायलिंगमध्ये पुढील माहिती स्पष्ट केली असली तरी संबंधित गैरप्रकारात कंपनीच्या प्रवक्त्याने अनिल अंबानी व रिलायन्स कम्युनिकेशनला घटनेपासून वेगळे करण्याची प्रयत्न आपल्या वक्तव्यातून केला आहे. कारण रिलायन्स ग्रुपने नुकतेच स्पष्ट केले आहे की अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १४०० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती करण्याचा निर्णय रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) शी संबंधित आहे पण ही कंपनी २०१९ पासून या समूहाचा भाग नाही.सध्या आरकॉम राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT National Company Law Tribunal NCLT) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया (CIRP) मधून जात आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली कर्जदारांनी नियुक्त केलेल्या रिझोल्यूशन प्रोफेशनलद्वारे सध्या कंपनीच्या कामकाजाला व्यवस्थापित केले जाते. तरीही कंपनीच्या प्रवक्त्याने याबाबत म्हटले आहे की,' २०१९ मध्ये राजीनामा दिल्यापासून अनिल अंबानींचा आरकॉमशी कोणताही संबंध नाही. निवेदनात असेही स्पष्ट केले आहे की जप्ती आदेशाचा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रिलायन्स पॉवरवर परिणाम होत नाही, जे दोन्ही सामान्यपणे कार्यरत आहेत.'रिलायन्स ग्रुपच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'रिलायन्स ग्रुप स्पष्ट करू इच्छितो की ईडीच्या स्वतःच्या मीडिया रिलीजनुसार, जप्त केलेली मालमत्ता रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) ची आहे, जी २०१९ पासून रिलायन्स ग्रुपचा भाग नाही - म्हणजेच गेल्या सहा वर्षांपासून. कंपनी सहा वर्षांहून अधिक काळ कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेतून (सीआयआरपी) जात आहे. त्याच्या निराकरणाशी संबंधित सर्व बाबी सध्या माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) आणि माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट आहेत.'अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नवी मुंबईतील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी (डीएकेसी) आणि मिलेनियम बिझनेस पार्कमधील अनेक इमारती तसेच पुणे, चेन्नई आणि भुवनेश्वरमधील जमिनीचे भूखंड आणि इमारती तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्यानंतर हे घडले आहे.मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (Prevention of Money Laundering Act ), २००२ च्या तरतुदींनुसार १४५२.५१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने जप्ती आणली होती.पण अंमलबजावणी संचालनालयकडून (Enforcement Directorate ED) एजन्सीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,'हे लक्षात ठेवावे की ईडीने यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरकॉम), रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड यांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये ७५४५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या.'
उडतरे गावातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी जीवघेणी; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
उडतरे : पाचगणीकडे उडतर गावातून जाणाऱ्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी जीवघेणी ठरते असून सार्वजनिक बांधकाम विभाग या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. शाळा सुटण्याच्या वेळात आज शुक्रवारी अशी कोंडी झाली होती. पाचगणीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर रोजच ही वर्दळ पाहायला मिळते. वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही प्रशासन याकडे काणाडोळा करताना पाहायला मिळत आहे. यामुळे गावातील ग्रामस्थांना आणि […] The post उडतरे गावातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी जीवघेणी; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष appeared first on Dainik Prabhat .
दुबई एअर शोमध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या उत्साहाचे रूपांतर दुःखद घटनेत झाले. भारतीय वेळेनुसार दुपारी ३:४० वाजता, भारतीय हवाई दलाचे तेजस लढाऊ विमान हवेत हवाई कौशल्य दाखवत असताना सर्व काही थांबले. हजारो प्रेक्षकांसमोर आणि शेकडो कॅमेऱ्यांसमोर, तेजस जमिनीवर कोसळले. अपघातानंतर आगीचा गोळा आणि धुराचे प्रचंड लोट पसरले. घटना इतक्या लवकर घडली की पायलटलाही स्वतःला वाचवता आले नाही. भारताच्या सर्वात महत्त्वाकांक्षी लढाऊ विमान तेजसच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात झालेल्या अपघातामुळे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. दिव्य मराठी एक्सप्लिनेरमध्ये, आपण या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ... प्रश्न १: सुरुवातीच्या दृश्यांमध्ये तेजस क्रॅश होण्याचे कारण काय असू शकते? उत्तर: सर्वप्रथम, हे दृश्य पाहा... विमान वाहतूक तज्ञ अनंत सेठी म्हणतात की, एअर शो दरम्यान असे अपघात होणे ही मोठी गोष्ट नाही. अशा शो दरम्यान, वैमानिकांना विमानाची पूर्ण क्षमता दाखवावी लागते. अपघाताच्या सुरुवातीच्या दृश्यांमध्ये विमान अचानक खाली वाकलेले आणि फ्री फॉलमध्ये प्रवेश करताना दिसते. या अपघाताचे कोणतेही अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु अशा अपघातामागे ३ मुख्य कारणे असू शकतात... १. पायलटची चूक एअर शो दरम्यान विमान अपघात होण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे. एअर शोमध्ये वैमानिकांना वेगाने लागोपाठ विविध प्रकारच्या युक्त्या कराव्या लागतात, जसे की लूपिंग, रोलिंग किंवा कमी-पातळीचे उड्डाण. युक्ती करताना किंवा वाऱ्याच्या प्रवाहांना आणि किमान सुरक्षित उंचीला कमी लेखण्यात अगदी थोडीशी चूक देखील विमानाचे नियंत्रण गमावू शकते. हवाई शोमध्ये, तेजस सारखी हलकी लढाऊ विमाने सामान्यतः खूप तीक्ष्ण वळणे घेतात (high-G turns). जर हल्ल्याचा कोन खूप जास्त असेल किंवा वेग अचानक कमी झाला तर नियंत्रण गमावले जाऊ शकते. एअर शो क्रॅश होण्याचे हे एक सामान्य कारण आहे. तेजसच्या दृश्यांमध्ये विमान प्रथम उंची गमावत असल्याचे दिसून येते, नंतर स्थिरता परत मिळविण्यासाठी ते वळत होते, परंतु नियंत्रण गमावत होते. गेल्या वर्षी, जेव्हा तेजस क्रॅश झाला तेव्हा पायलट प्रशिक्षणातील त्रुटीचा उल्लेख करण्यात आला होता. २. विमानात यांत्रिक बिघाड हवाई हालचाली दरम्यान, इंजिन पूर्ण क्षमतेने कार्यरत असतात. या काळात हाय-स्पीड मॅन्युव्हरमुळे घटकांवर जास्त ताण येतो. या वेळी इंजिन बंद केल्याने विमानाची शक्ती कमी होते. तेजसमध्ये अमेरिकन कंपनी जनरल मोटर्सचे GE F404 इंजिन असते. शिवाय, लढाऊ विमानांच्या लिफ्ट किंवा रडारमध्ये हायड्रॉलिक समस्या देखील जेटला खाली येण्यास भाग पाडू शकतात. कधीकधी, इंधन गळतीमुळे किंवा विंग फ्लॅप्ससारख्या बिघाड नियंत्रण प्रणालींमुळे अपघात होऊ शकतात. तथापि, एअर शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी विमानांची उड्डाणपूर्व तपासणी आणि देखभाल केली जाते. इंधन गळतीचे काही अहवाल अधिकृतपणे फेटाळून लावण्यात आले आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, तेजसची बांधणी गुणवत्ता उत्कृष्ट आहे, त्यामुळे कोणत्याही संरचनात्मक दोषांची शक्यता कमी आहे. ३. संरचनात्मक बिघाड जेव्हा एखादे लढाऊ विमान जलद गतीने काम करते, तेव्हा त्यावर गुरुत्वाकर्षण बल सामान्यपेक्षा नऊ पट जास्त असते. अशा परिस्थितीत, जर विमानाची रचना कमकुवत असेल, तर ते जलद खाली उतरण्यास कारणीभूत ठरू शकते. तथापि, तज्ञांचा असा विश्वास आहे की, तेजसची बांधणी गुणवत्ता चांगली आहे आणि ते अनेक वर्षांपासून हवाई दलात सक्रियपणे सेवा देत आहे. त्यामुळे, कोणत्याही संरचनात्मक दोषाची शक्यता कमी आहे. विमानाच्या संरचनेची नियमितपणे तपासणी केली जाते आणि ताण चाचणी केली जाते. या व्यतिरिक्त, अपघात तपासात इंधन पंपिंग सिस्टममधील बिघाड, इंजिनमध्ये एखादी वस्तू किंवा पक्षी शिरणे किंवा हवामानाशी संबंधित पॅरामीटर्स यासारख्या घटकांचा देखील विचार केला जातो. तथापि, या शक्यता सध्या व्हिडिओ विश्लेषण आणि प्रारंभिक दृश्यांवर आधारित आहेत. खरे कारण केवळ हवाई दल आणि अपघात चौकशी मंडळाच्या अंतिम अहवालाद्वारे निश्चित केले जाईल. अपघातानंतर, भारतीय हवाई दलाने लढाऊ विमान अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन केली आहे. अनंत सेठी म्हणतात की, जर वैमानिकाच्या चुकीमुळे एअर शोमध्ये विमान कोसळले तर त्याचा अर्थ असा नाही की विमान स्वतःच दोषपूर्ण होते. उदाहरणार्थ, आजच्या काळात सर्वोत्तम प्रवासी विमानांपैकी एक मानले जाणारे एअरबस ए-३२०, फ्रान्समधील एअर शो दरम्यान क्रॅश झाले. विमान वेगाने खाली उतरले, कमी उंचीवरून गेले, परंतु पुन्हा उचलण्यात अयशस्वी झाले. प्रश्न २: दुबई एअर शोमध्ये तेजसचा अपघात भारतासाठी मोठा धक्का का मानला जातो? उत्तर: दुबई एअर शो हा आंतरराष्ट्रीय विमानांचे प्रदर्शन आहे. जगातील आघाडीच्या एरोस्पेस कंपन्या, विमान कंपन्या, हवाई दल आणि तंत्रज्ञान कंपन्या त्यांचे नवीनतम विमान, हेलिकॉप्टर, शस्त्रास्त्र प्रणाली आणि एरोस्पेस तंत्रज्ञान प्रदर्शित करतात. अनंत सेठी यांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये, अपघाताचे नेमके कारण क्वचितच कळते. तथापि, जर ते तांत्रिक दोषामुळे झाले असेल, तर त्याचे दोन परिणाम होतील. पहिले, ते आपल्या लढाऊ ताफ्यात त्याच्या समावेशाबद्दल प्रश्न उपस्थित करेल. हे भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणासाठी देखील एक धक्का आहे. शिवाय, भारत ते अनेक देशांना विकू इच्छितो. या अपघाताचा अशा करारांवरही परिणाम होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जेंटिना, इजिप्त, बोत्सवाना, मलेशिया, फिलीपिन्स आणि नायजेरियाने तेजस खरेदी करण्यात रस दाखवला होता. प्रश्न ३: तेजस म्हणजे काय आणि भारत ते खूप खास का मानतो? उत्तर: भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात हलक्या लढाऊ विमानाचा (LCA) समावेश करण्याची तयारी १९८३ पासून सुरू झाली. सरकारने हिरवा कंदील दाखवताच, भारतीय शास्त्रज्ञांनी त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यावेळी, LCA चे फक्त दोन उद्दिष्टे होती: पहिला: रशियन लढाऊ विमान मिग-२१ ला पर्याय म्हणून एक नवीन लढाऊ विमान विकसित करणे. दुसरे: स्वदेशी आणि हलके लढाऊ विमान विकसित करणे. जवळजवळ १८ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर, या स्वदेशी लढाऊ विमानाने अखेर जानेवारी २००१ मध्ये पहिल्यांदाच भारतीय आकाशातून उड्डाण केले. हे सर्व घडले तेव्हा अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते. २००३ मध्ये वाजपेयींनी स्वतः त्याला तेजस असे नाव दिले. तेजसचे नाव देताना पंतप्रधान वाजपेयी म्हणाले की, हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ तेजस्विता असा होतो. सध्या, भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील सर्वोत्तम लढाऊ विमानांमध्ये सुखोई एसयू-३०एमकेआय, राफेल, मिराज, मिग-२९ आणि तेजस यांचा समावेश आहे. तेजस त्याच्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे इतर चार लढाऊ विमानांपेक्षा वेगळे आहे... विमान वाहतूक तज्ज्ञ अनंत सेठी म्हणतात की, आपल्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांमध्ये प्रामुख्याने मिग-२१ होते. ते निवृत्त केल्यानंतर, आम्ही तेजसने बदलत होतो. ते एक हलके लढाऊ विमान मानले जाते आणि अनेक वर्षांपासून त्याचे उत्पादन सुरू आहे. त्यामुळे, जर तांत्रिक बिघाडामुळे तेजस क्रॅश झाला असेल, तर ती एक गंभीर बाब आहे. प्रश्न ४: जर तेजस याआधीच क्रॅश झाला असेल, तर त्याचे कारण काय होते? उत्तर: स्वदेशी बनावटीच्या तेजस हलक्या लढाऊ विमानाचा हा दुसरा अपघात आहे. यापूर्वीचा अपघात मार्च २०२४ मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे भारत शक्ती सरावादरम्यान झाला होता. फायरिंग रेंजवर प्रात्यक्षिक सुरू झाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत तेजसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. पायलट बाहेर पडला आणि त्याचा जीव वाचवला. तेजस अपघाताशी संबंधित नवीनतम अपडेट्स वाचा... दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळले: पायलटचा मृत्यू, आयएएफने पुष्टी केली; डेमो फ्लाइट दरम्यान अपघात दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस लढाऊ विमान कोसळले आहे. या अपघातात तेजसच्या पायलटचाही मृत्यू झाला, अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. विमान कोसळताच त्याला आग लागली आणि विमानतळावर काळ्या धुराचे लोट दिसले. वाचा सविस्तर बातमी...
Rohit Pawar : भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? रोहित पवारांचा परखड सवाल
पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापले असून काही नगरपरिषदांमध्ये निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. काही ठिकाणी रंगतदार लढती पाहायला मिळत असतानाच काही नगरपरिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिनविरोध निवडणुका होणं हे चांगलं असलं तरी […] The post Rohit Pawar : भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? रोहित पवारांचा परखड सवाल appeared first on Dainik Prabhat .
मोहित सोमण: कोटक महिंद्रा बँकेकडून गुंतवणूकदारांना मोठे सरप्राईज देण्यात आले आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या चाळीसाव्या वर्धापनदिना निमित्त संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटला (Stock Split) या योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता बँकेच्या भागभांडवलधारकांना एक ५ रुपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या शेअरचे प्रत्येकी १ रूपये प्रमाणे दर्शनी मूल्य असलेल्या ५ शेअरमध्ये रूपांतर होणार आहे. म्हणजेच ५ रुपये प्रति शेअर दर्शनी मूल्य असलेल्यांना एका शेअर बदल्यात पाच शेअर मिळणार आहेत.२१ नोव्हेंबरच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाला अंतिम मोहोर बैठकीत लागल्याचे कंपनी रेग्युलेटरी फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. नेमक्या शब्दात बँकेने म्हटले आहे की त्यांनी त्यांच्या इक्विटी शेअर्सच्या उपविभाजनाला (Stock Split) मान्यता दिली आहे. ५ रुपये दर्शनी मूल्य असलेला एक विद्यमान इक्विटी शेअर प्रत्येकी १ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या पाच इक्विटी शेअर्समध्ये विभागला जाईल. विभाजनानंतर सर्व शेअर्स पूर्णपणे भरलेले राहतील.'सामान्य गुंतवणूकदारांना परवडणाऱ्या दरात शेअरची उपलब्धता व्हावी व खासकरुन बाजारातील व शेअरमधील तरलता (Liquidity) वाढवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गेल्या १५ वर्षांतील हे पहिले विभाजन असेल. अद्याप कंपनीने रेकॉर्ड तारीख स्पष्ट केलेली नाही. लवकरच या संदर्भात बँक माहिती एक्सचेंजला कळवणार आहे.कोटक महिंद्रा बँकेचे हंगामी अध्यक्ष सी. एस. राजन म्हणाले आहेत की,'आमच्या प्रवासाची ४० वर्षे साजरी करत असताना, आम्ही आमच्या भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. हा टप्पा केवळ आमच्या वारशाचे प्रतिबिंब नाही तर भविष्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी, बँकेचे इक्विटी शेअर्स अधिक परवडणारे आणि तरल बनवून व्यापक गुंतवणूकदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, बोर्डाने, नियामक आणि वैधानिक मंजुरींच्या अधीन राहून, ५/- च्या दर्शनी मूल्याच्या विद्यमान इक्विटी शेअर्सचे १/- च्या लहान मूल्याच्या इक्विटी शेअर्समध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे.'कोटक महिंद्रा बँकेच्या दुसऱ्या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) निव्वळ नफ्यात २.७% घसरण झाली होती. तर बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ३% वाढ झाली होती. तर निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) इयर ऑन इयर बेसिसवर ४% वाढ झाली होती. आज कोटक महिंद्रा बँकेचा शेअर अखेरीस ०.५८% घसरत २०८६.५० रूपये प्रति शेअरवर स्थिरावला आहे.
Amit Shah : “भारत देशात घुसलेल्या प्रत्येक घुसखोराला हुडकून काढणार”–अमित शहा
Amit Shah – भारत देशात घुसलेल्या प्रत्येक घुसखोराला हुडकून काढेल आणि त्याला मतदान करु देणार नाही, असे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या ६१ व्या स्थापना दिनानिमित्त ते जवानांना संबोधित करत होते. शाह यांनी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी १२ राज्यांमध्ये मतदार याद्यांच्या सुरू […] The post Amit Shah : “भारत देशात घुसलेल्या प्रत्येक घुसखोराला हुडकून काढणार” – अमित शहा appeared first on Dainik Prabhat .
Pune Crime news : आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णा आंदेकरसह तिघांची पोलिसांनी धिंड काढली
पुणे : आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णा आंदेकरसह त्याचा चुलतभाऊ शिवराज, अभिषेक यांची नाना पेठ परिसरातून पोलिसांनी धिंड काढली. आंदेकर टोळीची दहशतीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली. नाना पेठेतील टोळीयुद्ध, तसेच माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर […] The post Pune Crime news : आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णा आंदेकरसह तिघांची पोलिसांनी धिंड काढली appeared first on Dainik Prabhat .
मुंबई : क्रिकेटपटू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि संगीतकार तथा चित्रपट निर्माता पलाश मुच्छल (Palash Muchhal) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या बहुप्रतिक्षित लग्नाची तारीखही जाहीर झाली असून, २३ नोव्हेंबर रोजी हे दोघे विवाह करणार आहेत. दरम्यान, या जोडप्याने नुकताच आपला साखरपुडा उरकल्याची घोषणा केली. स्मृतीने इन्स्टाग्रामवर 'हटके' अनाउन्समेंट केल्यानंतर, आता पलाश मुच्छलने एक रोमांचक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या व्हिडीओमध्ये पलाश त्याची होणारी बायको स्मृती मंधानाला चक्क क्रिकेटच्या मैदानात गुडघ्यावर बसून प्रपोज (Proposal) करताना दिसत आहे. पलाशने मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर स्मृतीला हे खास सरप्राईज दिले. कॅमेऱ्यात कैद झालेल्या या क्षणामध्ये स्मृतीसोबतच पलाशही काहीसा इमोशनल झाल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीवर त्यांचे चाहते सध्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पलाशने शेअर केलेला हा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे दोघेही आता २३ नोव्हेंबर रोजी आयुष्याच्या एका नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत.गुडघ्यावर बसून घातली अंगठी
दुबईच्या एअर शो मध्ये कोसळले भारतीय विमान
दुबई : आंतरराष्ट्रीय 'एअर शो'मध्ये हवाई कसरती करत असताना भारताचे एलसीए तेजस विमान कोसळले. काही परदेशी वृत्तसंस्थांनी हे वृत्त देत एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यात एक विमान कोसळताना दिसत आहे.हवाई कसरती करत असलेले विमान अचानक स्थिर झाले. यानंतर विमानाचे नाक थेट जमिनीच्या दिशेने वळले आणि काही सेकंदात विमान जमिनीवर कोसळले. वैमानिकाने इजेक्ट केले नव्हते. यामुळे दुर्घटनेत वैमानिक जखमी झाला असावा अथवा त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.विमान जमिनीवर कोसळताच आग लागली आणि धुराचे लोट आकाशाच्या दिशेने जात असल्याचे दिसू लागले. विमान कोसळल्याचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे. भारताच्या हवाई दलाने एक प्रसिद्धीपत्रक काढून दुबईच्या एअर शो मध्ये भारताचे एलसीए तेजस विमान कोसळल्याची माहिती दिली आहे. वैमानिकाबाबत जाणून घेण्यासाठी घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे, असेही हवाई दलाकडून सांगण्यात आले.Tejas | दुबईत विमान शो दरम्यान तेजस विमान कोसळले..#prahaarnewsline #marathinews #prahaarshorts #india #maharashtranews #viralvideo #dubai pic.twitter.com/U1IMRUsdid— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) November 21, 2025
प्रतिनिधी: एचएसबीसीने आपला पीएमआय (Purchasing Manager Index PMI) खरेदी व्यवस्थापन निर्देशांकातील आकडेवारी आज जाहीर केली आहे. नोव्हेंबरच्या आलेल्या प्राथमिक आकडेवारी उत्पादन निर्देशांकात किरकोळ घसरण झाली आहे. युएसकडून लादलेल्या अतिरिक्त टॅरिफचा फटका, बदलेली अनिश्चित भूराजकीय परिस्थिती, जागतिक किरकोळ आर्थिक मंदी या कारणामुळे या निर्देशांकात घसरण झाल्याचे सर्व्हेत अधोरेखित करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यातील ५९.२ वरून ५७.४ पातळीवर हा निर्देशांक घसरला आहे. तर ऑक्टोबर महिन्यातील सेवा क्षेत्रातील (Service Sector) निर्देशांकात गेल्या महिन्यातील ५९.५ वरून या महिन्यात ५८.९ पातळीवर घसरण झाली आहे. ही आकडेवारी प्रोविजनल आकडेवारी आहे. दृष्टीत असलेल्या आकडेवारीआधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अद्याप अंतिम अहवालाला मुहूर्त स्वरूप मिळालेले नाही. पुढील महिन्यात यावरील सेवा व उत्पादन क्षेत्रातील अंतिम आकडेवारी स्पष्ट होणार आहे.तत्पूर्वी सध्याच्या अहवालातील माहितीनुसार, या दोन्ही घसरणीमुळे कंपोझिट इंडेक्स (एकत्रित सेवा+उत्पादन निर्मिती) निर्देशांकात घसरण झाली आहे. गेल्या महिन्यातील ६०.४ तुलनेत तो नोव्हेंबर महिन्यात ५९.९ पातळीवर किरकोळ घसरला आहे. गेल्या संपूर्ण वर्षातील हा सुरू असलेला वेगवान आलेख यंदा मात्र स्थिरावला आहे. मे महिन्यापासून विचार केल्यास तर उत्पादन व सेवा क्षेत्रातील ही सर्वाधिक स्थिर आकडेवारी आहे.भारताकडून युएसकडून जात असलेल्या निर्मातीत नव्या निर्बंधांमुळे मोठी घसरण झाली. थेट ८.६% घसरण झाल्याने बाजारात आर्थिक घडामोडी स्थिरावल्या. त्यामुळे अनिश्चिततेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष व्यापारावर परिणाम झाला आहे. आकडेवारीबाबत बोलताना, सप्टेंबरमध्ये वस्तू आणि सेवा करात कपात केल्याने बहुतेक घरगुती वस्तूंच्या किमती कमी झाल्या आणि देशांतर्गत मागणी वाढून शुल्काचा काही परिणाम कमी करण्यास मदत झाली. तथापि, उत्पादन क्षेत्रातील एकूण नवीन ऑर्डर 'मंद' आल्या, ज्यावरून असे दिसून येते की जीएसटी-नेतृत्वाखालील वाढ शिगेला पोहोचली असेल, असे एचएसबीसीचे मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी यांनी शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे.एचएसबीसीने आपला निवेदनात म्हटले आहे की, नवीन ऑर्डर आणि व्यावसायिक घटनांमध्ये वाढ मे महिन्यापासून सर्वात कमी होती. या घडामोडींमुळे, ऑपरेटिंग क्षमतेवर दबाव नसल्यामुळे, रोजगार निर्मितीत घट झाली.' असे यावेळी अधोरेखित केले आहे. तसेच टॅरिफ आणि व्यापक जागतिक व्यापार अनिश्चिततेमुळे ऑक्टोबरमध्ये भारताची व्यापार तूट विक्रमी उच्चांकावर पोहोचली होती. पीएमआय निर्देशांकात अर्थव्यवस्थेवरील व्यवसायाचा विश्वास दर्शवला जातो. प्राथमिक सर्वेक्षणांवर ही आकडेवारी आधारित असते. पुढील महिन्यात अंतिम पीएमआय आकडे जाहीर झाल्यावर डेटा सुधारित केला जाऊ शकतो. ५० पेक्षा जास्त आकडेवारी असल्यास आर्थिक विस्तार दर्शवला जातो तर त्याहून खाली असलेली अर्थव्यवस्था अधोगती दर्शवते.
मिक्सरच्या धडकेत आणखी एका तरुणीचा बळी; हिंजवडी–वाकड भागात ११ महिन्यांत ३७ जणांचा मृत्यू
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात पुन्हा अपघाताची घटना घडली आहे. मारुंजीतील शिंदेवस्ती येथे शुक्रवारी (दि. २१) दुपारी कासारसाई धरणावरून घरी परतणाऱ्या तरुण-तरुणीच्या दुचाकीला भरधाव मिक्सरने दिलेल्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. याच आठवड्यात जांबे येथे झालेल्या अपघातात डंपरच्या चाकाखाली असल्याने २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील […] The post मिक्सरच्या धडकेत आणखी एका तरुणीचा बळी; हिंजवडी–वाकड भागात ११ महिन्यांत ३७ जणांचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat .
Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची कर्णधारपदी नियुक्ती! ‘या’१६ सदस्यीय संघाचे करणार नेतृत्व
Ruturaj Gaikwad to lead Maharashtra : आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी २०२५-२६ साठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आपल्या १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गायकवाडने अलीकडेच दक्षिण आफ्रिका-ए विरुद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकत एकूण २१० धावांची खेळी साकारली होती. पृथ्वी शॉ आणि राहुल त्रिपाठी यांचा […] The post Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची कर्णधारपदी नियुक्ती! ‘या’ १६ सदस्यीय संघाचे करणार नेतृत्व appeared first on Dainik Prabhat .
Mamata Banerjee – तृणमूल काँग्रेस (टीएमसी) २४ नोव्हेंबर रोजी पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेणार असून या बैठकीचा उद्देश विशेष सघन पुनरावृत्तीचा (एसआयआर) आढावा घेणे आणि मतदार यादीतून कोणतेही नाव वगळले जाणार नाही याची खात्री करणे असेल. शिवाय, पक्ष २५ नोव्हेंबर रोजी एसआयआरविरोधात रॅली आयोजित करणार आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […] The post Mamata Banerjee : ‘एसआयआर’चा आढावा घेणार तृणमूल; ममता बॅनर्जी यांनी पुन्हा लिहिले निवडणूक आयोगाला पत्र appeared first on Dainik Prabhat .
New Labour Policy: केंद्र सरकारने आज, शुक्रवार, २१ नोव्हेंबरपासून देशातील कामगार कायद्यांमध्ये एक मोठा आणि ऐतिहासिक बदल लागू केला आहे. ‘वेतन संहिता (२०१९)’, ‘औद्योगिक संबंध संहिता (२०२०)’, ‘सामाजिक सुरक्षा संहिता (२०२०)’ आणि ‘व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या स्थितीवर संहिता (२०२०)’ या चार एकत्रित कामगार संहितांची (Labour Codes) अंमलबजावणी सुरू झाली आहे. या निर्णयामुळे २९ जुने […] The post New Labour Codes: कामगार नियमांमध्ये आजपासून मोठे बदल; किमान वेतनाची हमी, 1 वर्षानंतर ग्रॅच्युइटी…. आणखी काय-काय फायदे मिळणार जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या आठ जागा बिनविरोध
बारामती : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ४१ पैकी ८ उमेदवार बिनविरोध करण्यात यश मिळाले आहे. किशोर मासाळ, अभिजित जाधव, अनुप्रिता डांगे, धनश्री बांदल, श्वेता नाळे, शर्मिला ढवाण, अश्विनी सातव, आफ्रिन बागवान हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. अनुप्रिता डांगे यांच्या विरोधातील उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या […] The post बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या आठ जागा बिनविरोध appeared first on Dainik Prabhat .
Tejas fighter jet crash: दुबई एअर शोमध्ये मोठी दुर्घटना: भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले, पहा व्हिडिओ
दुबई: दुबई येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय एअर शो मध्ये भारतासाठी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एरोबॅटिक प्रदर्शन (Aerobatic Display) करत असताना भारतीय हवाई दलाचे स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ (Tejas) लढाऊ विमान आज, शुक्रवार, २१ नोव्हेंबररोजी अचानक कोसळले. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) निर्मित हे हलके लढाऊ विमान (Light Combat […] The post Tejas fighter jet crash: दुबई एअर शोमध्ये मोठी दुर्घटना: भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले, पहा व्हिडिओ appeared first on Dainik Prabhat .
Pakistan : फैसलाबादमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; 15 जण ठार, अनेक जखमी
Pakistan : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील फैसलाबाद येथे शुक्रवारी सकाळी एका रासायनिक कारखान्यातील बॉयलरचा जोरदार स्फोट होऊन कमीत कमी 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. ही घटना लाहोरपासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या मलिकपूर परिसरात घडली. फैसलाबादचे उपायुक्त राजा जहांगीर अनवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रासायनिक कारखान्यातील बॉयलरमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटामुळे कारखान्याची इमारत तसेच […] The post Pakistan : फैसलाबादमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; 15 जण ठार, अनेक जखमी appeared first on Dainik Prabhat .
Smriti Mandhana gets a dreamy proposal from Palash Muchhal : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि संघाला पहिला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारी स्टार फलंदाज स्मृती मानधना लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. स्मृती आणि संगीतकार पलाश मुच्छल येत्या २३ नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. या विवाह सोहळ्यापूर्वी पलाश मुच्छलने स्मृतीला एक मोठे आणि अविस्मरणीय सरप्राईज दिले […] The post Smriti Mandhana Video : स्मृती झाली ‘क्लीन बोल्ड’; पलाश मुच्छलने स्टेडियमवर केले रोमँटिक प्रपोज! पाहा VIDEO appeared first on Dainik Prabhat .
प्रत्येक घुसखोराला हुडकून काढणार : अमित शहा
भुज : भारत देशात घुसलेल्या प्रत्येक घुसखोराला हुडकून काढेल आणि त्याला मतदान करु देणार नाही, असे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या ६१ व्या स्थापना दिनानिमित्त ते जवानांना संबोधित करत होते. शाह यांनी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी १२ राज्यांमध्ये मतदार याद्यांच्या सुरू असलेल्या […] The post प्रत्येक घुसखोराला हुडकून काढणार : अमित शहा appeared first on Dainik Prabhat .
ढाका : बांगलादेशमध्ये आज, २१ नोव्हेंबर रोजी, सकाळी १० वाजून ८ मिनिटांनी ५.७ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप आला. या भूकंपाने देशाला मोठा धक्का बसला असून, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची आणि २०० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या भूकंपाचे केंद्र राजधानी ढाक्यापासून फक्त २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंगडी येथील माधाबादी येथे होते. भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भूकंपाच्या धक्क्यामुळे एक दहा मजली इमारत एका बाजूला झुकली असल्याचे वृत्त आहे. या भूकंपाचा परिणाम बांगलादेश-आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावरही झाला. सुरक्षा आणि खबरदारीचा उपाय म्हणून सामना तात्काळ थांबवण्यात आला. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पोलिसांनी आतापर्यंत ३ जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे. या घटनेमुळे बांगलादेशमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या घटनेमुळे बांगलादेशला १७६२ मध्ये आलेल्या सर्वात मोठ्या भूकंपाची आठवण झाली आहे. त्यावेळी भूकंपाची तीव्रता ८.५ रिश्टर स्केल होती आणि तो 'ग्रेट अराकान भूकंप' म्हणून ओळखला जातो. या नैसर्गिक आपत्तीतून बांगलादेशला सावरण्यासाठी प्रशासन आणि बचाव पथके युद्धपातळीवर काम करत आहेत.https://prahaar.in/2025/11/21/adani-group-sells-7-stake-in-adani-wilmar-limited-through-exit-block-deal/नेमकं काय घडलं?भूकंपापेक्षा कापड कारखान्यात चेंगराचेंगरीने मोठा धोकाबांगलादेशमध्ये झालेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर गाझीपूरमधील श्रीपूर येथे एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर अपघात झाला आहे. भूकंपाच्या भीतीपेक्षा, त्यातून बाहेर पडण्याच्या घाईत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १५० हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. श्रीपूर येथील डेनिमेक (Denimac) नावाच्या कापड कारखान्यात ही दुर्घटना घडली. भूकंपाचे धक्के जाणवताच कामगार घाबरले आणि बहुमजली इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. या घाईगर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १५० हून अधिक कामगार जखमी झाले. या घटनेसाठी कामगारांनी थेट कारखाना प्रशासनाला जबाबदार धरले आहे. भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारखान्याचे मुख्य गेट उघडण्यास नकार दिला, अशी गंभीर तक्रार कामगारांनी केली आहे. यामुळे कामगारांमध्ये मोठी घबराट पसरली आणि या घबराटीतूनच चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे अधिक कामगार जखमी झाले. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या सर्व कामगारांना उपचारासाठी श्रीपूर उपजिल्हा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. कामगारांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कारखाना अधिकारी आणि व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.#WATCH | A 5.5-magnitude earthquake struck near Narsingdi in Bangladesh, this morning.Visuals from Dhaka as the agencies work to restore damages caused by the tremors. pic.twitter.com/rqHmCggN3L— ANI (@ANI) November 21, 2025भूकंपादरम्यान १० महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यूआज सकाळी झालेल्या भूकंपाने बांगलादेशमध्ये मोठी जीवितहानी केली असून, नारायणगंजच्या रूपगंज उपजिल्हा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर भिंत कोसळल्याने एका १० महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा धक्का जाणवताच मुलाची आई आपल्या मुलीला घेऊन घाबरून घराबाहेर पळून गेली. त्या जवळच असलेल्या तिच्या आईच्या घराकडे जात होत्या. मात्र, रस्त्यातच त्यांच्यावर रस्त्याच्या कडेला असलेली एक भिंत अचानक कोसळली. या अपघातात चिमुकल्या मुलीला गंभीर दुखापत झाली. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मुलीची आई आणि त्यांच्यासोबत असलेले एक शेजारी हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपजिल्हा येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या भूकंपात निर्दोष चिमुकल्याचा बळी गेल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोलकातामध्ये २० सेकंदांसाठी भूकंपाचे धक्के जाणवलेआज बांगलादेशमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपाचे धक्के पश्चिम बंगालमधील अनेक भागांमध्ये जाणवले. राजधानी कोलकातासह अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी हा थरार अनुभवला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता शहरात भूकंपाचे हे धक्के सुमारे २० सेकंदांसाठी जाणवले. रिश्टर स्केलवर या धक्क्यांची तीव्रता ५.२ इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र बांगलादेशात असल्याचे वृत्त आहे. कोलकाता व्यतिरिक्त, पश्चिम बंगालच्या कूचबिहार, दक्षिण दिनाजपूर, मालदा आणि नादिया या जिल्ह्यांतील अनेक भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे नागरिक तात्काळ घराबाहेर पडले आणि काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे आतापर्यंत कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र, भूकंपाचा केंद्रबिंदू शेजारच्या बांगलादेशात असल्याने आणि त्याची तीव्रता मध्यम असल्याने, या धक्क्यांनी कोलकाता आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
G-20 शिखर परिषदेत अमेरिका सहभागी होणार नाही; व्हाईट हाऊसने केले स्पष्ट
जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) होणाऱ्या G-20 शिखर परिषदेत (G-20 Summit) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सहभागी होणार नाहीत. अमेरिकेचे प्रतिनिधी केवळ परिषदेच्या शेवटच्या दिवशी औपचारिक एका समारंभात उपस्थित राहतील, असे व्हाईट हाऊसने (White House) स्पष्ट केले आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे २२-२३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या G-20 शिखर परिषदेत ट्रम्प यांचा सहभाग नसेल. […] The post G-20 शिखर परिषदेत अमेरिका सहभागी होणार नाही; व्हाईट हाऊसने केले स्पष्ट appeared first on Dainik Prabhat .
शिरोलीत चोरट्यांनी जेष्ठ दांपत्याचे सहा तोळे सोनं लांबवले; देव उजळून देतो म्हणत फसवणूक
ओझर : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील लक्ष्मण शंकर बोऱ्हाडे आणि त्यांच्या पत्नी विमल लक्ष्मण बोऱ्हाडे या जेष्ठ नागरिकांचे दोन अज्ञात चोरट्यांनी सहा तोळे सोन्याचे दागीने लंपास केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिन तोळ्याचे मंगळसूत्र, एक तोळ्याची माळ तसेच दिड तोळ्याची चैन या दागीन्यांचा सामावेश आहे. काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकी वरून आलेले दोन अज्ञात चोरटे […] The post शिरोलीत चोरट्यांनी जेष्ठ दांपत्याचे सहा तोळे सोनं लांबवले; देव उजळून देतो म्हणत फसवणूक appeared first on Dainik Prabhat .
Fatima Bosch | Miss Universe 2025 Winner : ‘मिस युनिव्हर्स 2025′ स्पर्धेचा बहुचर्चित निकाल जाहीर झाला असून, मेक्सिकोची ‘फातिमा बॉश‘ हिने यंदाचा मानाचा मिस युनिव्हर्स किताब पटकावला आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणारी ‘मनिका विश्वकर्मा’ यंदाच्या स्पर्धेत टॉप 12 मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरली. एकूण 130 देशांतील स्पर्धकांनी या जागतिक सौंदर्यस्पर्धेत सहभाग घेतला होता. मनिकाकडून भारतीयांना मोठ्या […] The post स्पर्धेत जिला सर्वांसमोर ‘मूर्ख’ म्हटलं तिच ठरली ब्युटी क्वीन ! Miss Universe 2025ची विजेती ‘फातिमा बॉश’ कोण आहे? appeared first on Dainik Prabhat .
Pune Gramin : जांबूत-फाकटे परिसरातील तिसरा बिबट्या जेरबंद; वनविभागाची यशस्वी कारवाई
जांबुत : शिरूरच्या बेट भागातील पिंपरखेड, जांबूत , फाकटे आणि परिसरात झालेल्या बिबट हल्ल्यांची दखल घेत वनविभागाच्या माध्यमातून विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. मागील दोन दिवसांत पिंपरखेड येथे दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. गुरुवार (दि. २१) रोजी सायंकाळी फाकटे (ता. शिरूर) येथील वाळुंजवस्ती परिसरात शेतकरी योगेश वाळूंज यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात सहा वर्षीय […] The post Pune Gramin : जांबूत-फाकटे परिसरातील तिसरा बिबट्या जेरबंद; वनविभागाची यशस्वी कारवाई appeared first on Dainik Prabhat .
Dormant Account Money Withdraw: जर तुमचे बँक खाते दीर्घकाळापासून निष्क्रिय (Dormant) अवस्थेत असेल आणि तुम्हाला त्यातील पैसे काढायचे असतील, तर काळजी करण्याचे कारण नाही. बँक तुमचे खाते बंद करते, पण तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. निष्क्रिय झालेले खाते पुन्हा सक्रिय करून त्यातील रक्कम कशी काढायची, याची संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. खाते निष्क्रिय (Dormant) कधी होते? […] The post Dormant Account Money Withdraw: बंद पडलेल्या बँक खात्यातून पैसे कसे काढायचे? संपूर्ण प्रक्रिया येथे जाणून घ्या… appeared first on Dainik Prabhat .
आळंदी देवस्थानसाठी केआरए ज्वेलर्सच्या वतीने घडविण्यात आल्या सोन्याचा वर्ख केलेल्या दोन छत्र्या
पुणे : तब्बल ८८ वर्षांची आपली सुवर्ण परंपरा जपणाऱ्या आणि पुण्यातील प्रसिद्ध सुवर्णपेढी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स अर्थात केआरए ज्वेलर्सच्या वतीने आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसाठी सोन्याचा वर्ख केलेल्या दोन चांदीच्या छत्र्या घडविण्यात आल्या आहेत. संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने आयोजित संत ज्ञानेश्वरांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ९ […] The post आळंदी देवस्थानसाठी केआरए ज्वेलर्सच्या वतीने घडविण्यात आल्या सोन्याचा वर्ख केलेल्या दोन छत्र्या appeared first on Dainik Prabhat .
करडे MIDCतील तांब्या चोरीचं जाळं उद्ध्वस्त; दोघे जेरबंद, शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे MIDC परिसरात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांना शिरूर पोलिसांनी अखेर आळा घातला आहे. GPLD इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या स्टोन क्रशर प्लांटमधून चोरी गेलेल्या १५० एम.एम क्षमतेच्या १८ मीटर लांबीच्या केबल चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल ३६ हजार रुपयांची केबल वायर आणि […] The post करडे MIDCतील तांब्या चोरीचं जाळं उद्ध्वस्त; दोघे जेरबंद, शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई appeared first on Dainik Prabhat .
‘सिद्धांत चतुर्वेदी-मृणाल ठाकूर’यांच्या आगामी सिनेमाचा फस्ट लूक आउट
Siddhant Chaturvedi | Mrunal Thakur – संजय लीला भन्साळी निर्मित “दो दीवाने सेहर में” या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांनी सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. सोशल मीडियावर पहिला लूक प्रदर्शित करताना निर्मात्यांनी लिहिले, “दोन हृदये, एक शहर, एक अपूर्ण पूर्ण प्रेमकथा. या […] The post ‘सिद्धांत चतुर्वेदी-मृणाल ठाकूर’ यांच्या आगामी सिनेमाचा फस्ट लूक आउट appeared first on Dainik Prabhat .
रिंकू राजगुरुच्या 'आशा'सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने सिनेमातील तिच्या भूमिकेचे फोटो सोशल मीडियावर अकाउंट वरून शेअर करत एक नवीन प्रोजेक्ट करत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आणि अखेर या सिनेमाची पहिली झलक, सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.बाई अडलीये... म्हणूनच ती नडलीये अशी ठसठशीत टॅगलाईंन असणाऱ्या या सिनेमाचे प्रदर्शन १९ डिसेंबर होणार असून सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणार आहे. प्रदर्शनाआधीच 'आशा' या सिनेमाचं खूप कौतुकही झाले आहे. ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवत चित्रपटाने समीक्षकांची दाद मिळवली आहे. या सन्मानामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच उंचावल्या आहेत. महिलांचे आयुष्य, त्यांचा संघर्ष आणि समाजाप्रती असलेली जबादारी प्रभावीपणे मांडणारी कथा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे.चित्रपटात रिंकू राजगुरू 'आशा सेविका' ची भूमिका साकारत असून, तिच्या अभिनयाकडे सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे. आरोग्य यंत्रणेतील एक साधी कर्मचारी असे तीच बाह्यरूप असले तरी कुटुंबासाठी आधारस्तंभासारखी उभी असणारी स्त्री अशी रिंकूची भूमिका आहे. तिच्या दैनंदिन आयुष्यातील संघर्ष, कठीण परिस्तिथीशी दोन हात करण्याची तयारी आणि हार न मानणारी ताकद या सर्वांची झलक टीझरमध्ये दिसते आहे..या चित्रपटात सयांकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे, आणि हर्ष गुप्ते हे कलाकारही महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
Beauty tips: फक्त 10 मिनिटांत तयार करा घरच्याघरी गुलाबजल! जाणून घ्या अगदी सोपी पद्धत
Beauty tips: बाजारातील गुलाबजलात प्रिझर्वेटिव्ह, कृत्रिम रंग आणि केमिकलयुक्त सुगंध असतो. त्यामुळे सेंसिटिव्ह त्वचा असणाऱ्या लोकांना एलर्जी, खाज किंवा जळजळ जाणवते. पण काळजी करू नका. शुद्ध, नैसर्गिक गुलाबजल आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. घरगुती गुलाबजल त्वचेला कोणताही त्रास न देता आतून पोषण देतं आणि चेहऱ्यावर तेज आणतं. घरच्या घरी गुलाबजल बनवण्यासाठी लागणारे […] The post Beauty tips: फक्त 10 मिनिटांत तयार करा घरच्याघरी गुलाबजल! जाणून घ्या अगदी सोपी पद्धत appeared first on Dainik Prabhat .
चिराग पासवान यांनी उपमुख्यमंत्रीपद का मागितले नाही? ; स्वतः माहिती देत म्हणाले, “मी आणखी किती…”
Chirag Paswan। बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा सहयोगी चिराग पासवान यांनी अपवादात्मक कामगिरी केली. लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) २९ जागा लढवून १९ जागा जिंकल्या. चिराग पासवान यांचे हे पुनरागमन मानले जाऊ शकते. बिहार निवडणुकीतील सकारात्मक निकाल पाहता, चिराग एनडीएकडून मोठ्या पदाची मागणी करतील असा अंदाज होता,परंतु तसे झाले नाही. याबद्दल विचारले असता, चिराग पासवान यांनी एक […] The post चिराग पासवान यांनी उपमुख्यमंत्रीपद का मागितले नाही? ; स्वतः माहिती देत म्हणाले, “मी आणखी किती…” appeared first on Dainik Prabhat .
Shahrukh Khan Vs Vivek Oberoi : कोण शाहरुख खान? विवेक ओबेरॉयचे वक्तव्य चर्चेत !
Shahrukh Khan | Vivek Oberoi : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत एक धक्कादायक पण वास्तववादी मत व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काळ जसजसा पुढे जातो तसतसे सुपरस्टार्सही इतिहासाच्या पानांमध्ये हरवून जातात आणि पुढच्या पिढीला त्यांची आठवणही राहत नाही. उदाहरण देताना त्यांनी म्हटले की, आजपासून २५ वर्षांनंतर लोक कदाचित शाहरुख खानलाही ओळखणार […] The post Shahrukh Khan Vs Vivek Oberoi : कोण शाहरुख खान? विवेक ओबेरॉयचे वक्तव्य चर्चेत ! appeared first on Dainik Prabhat .
बांगलादेशला विनाशकारी भूकंपाचा धक्का ! ६ जणांचा मृत्यू , 200 जखमी ; अनेक इमारतींचे नुकसान
Bangladesh Earthquake। बांगलादेशला आज सकाळी शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ इतकी होती. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, किमान सहा जणांचा यामध्ये मृत्यू झाला आणि डझनभर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे केंद्र ढाक्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंगडी जिल्ह्यातील घोराशाल भागात होते. या भूकंपामुळे केवळ बांगलादेशातच नव्हे तर भारतातील अनेक भागात भीतीचे […] The post बांगलादेशला विनाशकारी भूकंपाचा धक्का ! ६ जणांचा मृत्यू , 200 जखमी ; अनेक इमारतींचे नुकसान appeared first on Dainik Prabhat .
“६ दिवसांच्या आत peace plan वर स्वाक्षरी करा अन्यथा…” ; ट्रम्प यांचा झेलेन्स्की यांना अल्टिमेटम
Donald Trump on Zelensky। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन शांतता कराराबाबत व्होलोदिमिर झेलेन्स्की यांना अल्टिमेटम दिला आहे. ट्रम्प यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना ,”जर त्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत २८ कलमी शांतता योजनेवर स्वाक्षरी केली नाही तर त्यांना सत्तेवरून काढून टाकले जाईल” असा दम भरला आहे. ट्रम्प यांनी झेलेन्स्कीला धमकी दिली की, सत्तेवरून काढून टाकल्यानंतर त्यांना ताबडतोब तुरुंगात […] The post “६ दिवसांच्या आत peace plan वर स्वाक्षरी करा अन्यथा…” ; ट्रम्प यांचा झेलेन्स्की यांना अल्टिमेटम appeared first on Dainik Prabhat .
कोळसा माफियांवर ED चं मोठं सर्च ऑपरेशन! अनियमित करार, बेकायदेशीर मालमत्ता जप्त
ED coal mafia – कोळसा व्यापाराशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी धनबादमध्ये मोठी कारवाई केली. भारत कुकींग कोल लिमिटेड अर्थत बीसीसीएलसाठी आउटसोर्सिंगचे काम हाताळणाऱ्या देव प्रभा कंपनी आणि तिचे मालक एलबी सिंग यांच्याशी संबंधित जागेवर ईडीच्या पथकाने एकाच वेळी छापे टाकले. पहाटेच्या छाप्यांमध्ये एलबी सिंग यांचे निवासस्थान, देव व्हिला यांचा समावेश […] The post कोळसा माफियांवर ED चं मोठं सर्च ऑपरेशन! अनियमित करार, बेकायदेशीर मालमत्ता जप्त appeared first on Dainik Prabhat .
Karnataka Political Crisis। बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या निराशाजनक कामगिरीनंतर, पक्षातील असंतोष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. हा राजकीय गोंधळ कर्नाटकात पसरला आहे. ज्याठिकाणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यात नवीन नेतृत्व संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष बेंगळुरूपासून दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय बनला आहे . दरम्यान, काँग्रेस हायकमांड परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून […] The post “मला संधी दिली पाहिजे, मला स्वतःला…” ; कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाच्या लढाईत टीडी राजेगौडा यांचे मोठे विधान appeared first on Dainik Prabhat .
Ahaan panday: ‘सैयारा’ चित्रपटानंतर अभिनेता अहान पांडे आणि त्याची को-स्टार अनीत पड्डा यांच्या डेटिंगच्या चर्चा जोरात सुरू आहेत. सोशल मीडियावर दोघांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहत्यांमध्येही अफवा पसरल्या. अखेर अहानने या सर्व अफवांवर मौन सोडत स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. “अनीत माझी बेस्ट फ्रेंड आहे”… अहान पांडे एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अहानला सरळ विचारण्यात आले […] The post Ahaan panday: ‘सैयारा’ अभिनेत्री अनीत पड्डासोबतच्या डेटिंगच्या अफवांवर अहान पांडेची प्रतिक्रिया; म्हणाला, “अनीतसारखं नातं कधी…” appeared first on Dainik Prabhat .
नवी दिल्ली: कर्नाटकातील नेतृत्व बदलाच्या वाढत्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या निष्ठावंत काँग्रेस नेत्यांच्या एका गटाने काल (२० नोव्हेंबर) नवी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. रात्री उशिरा झालेल्या या बैठकीमुळे कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही भेट एवढी तात्काळ ठरवली गेली की, सुरक्षा यंत्रणांनासुद्धा याबद्दल माहिती नव्हती.२०२३ मध्ये, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर, मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा झाली. यानंतर सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली, तर काँग्रेस हायकमांडने तडजोड केल्यामुळे शिवकुमार उपमुख्यमंत्री झाले. या गोष्टीला अडीज वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेच 'रोटेशनल मुख्यमंत्री फॉर्म्युला' बद्दलच्या चर्चांना जोर आला आहे. ज्या अंतर्गत शिवकुमार कार्यकाळाच्या मध्यभागी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारू शकतात, परंतु अद्याप पुष्टी झालेली नाही.https://prahaar.in/2025/11/21/sheetal-tejwani-questioned-for-the-second-time-in-parth-pawars-land-scam-case-the-investigation-continued-for-five-hours/दरम्यान, गलुरू येथे इंदिरा गांधी जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात डीके शिवकुमार यांनी महत्त्वाचे विधान केले होते. ज्याचे अनुमान यापूर्वी शिवकुमार यांनी स्वत: डावलून टाकले होते. ते म्हणाले की, मी या पदावर कायम नाही राहू शकत. या पदावर राहून मला साडेपाच वर्षे झाली आहेत. यावर्षी मार्चमध्ये सहा वर्षे पूर्ण होतील. कोणतेच पद नेहमीसाठी नसते. शिवकुमार यांच्या या विधानामुळे दिल्लीतील चर्चांना आधार मिळाला. तर सिद्धरामय्या यांनी सांगितले की, ते पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील.
Groww शेअर 'सुसाट'वेगाने तिमाही निकाल जाहीर होताच ७% उसळला दोन दिवसांची रिकव्हरी एकाच दिवसात!
मोहित सोमण: ग्रो (Billionbrains Garage Ventures LLC Limited) कंपनीचा शेअर तिमाही निकालानंतर सुसाट वेगाने उसळला आहे. आज दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर होताच कंपनीचा शेअर ७% पातळीपर्यंत उसळला होता. दुपारी १२.४७ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर ५.१०% उसळत १६४.७१ रूपये प्रति शेअरवर पोहोचला आहे. चार दिवसांपूर्वी शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली होती. १८ नोव्हेंबरला कंपनीचा शेअर ८% पातळीवर उसळल्याने कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation)११३६८.६१ कोटींवर पोहोचले होते. त्यामुळे नुकत्याच सूचीबद्ध (Listed) झालेल्या आयपीओतील मूळ प्राईज बँड पेक्षा ९४% प्रिमियम दरासह व्यवहार करत होता काही काळासाठी विशेषतः दोन दिवसांसाठी सेल ऑफ झाल्याने काल शेअर किरकोळ घसरला असला तरी निकाल जाहीर होताच कंपनीचा शेअर भरघोस वाढला आहे. कंपनीने दिलेल्या निकालातील माहितीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ४२०.१ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ४७१.३ कोटींवर वाढ झाली आहे. त्यामुळे करोत्तर नफा १२% वाढला आहे कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ५६९.९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ६३८.१ कोटीवर वाढ झाली आहे.निकालातील माहितीनुसार, तिमाही बेसिसवर (Month on Month MoM) गेल्या तिमाहीतील करोत्तर नफ्यात ३७८.३ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ४७१.३ कोटींवर वाढ झाली आहे. कंपनीच्या बॉटम लाईनमध्ये (Income) मध्ये ३४.६ कोटींच्या तुलनेत ५२ कोटींवर वाढ झाली आहे.इयर ऑन इयर बेसिसवर ईबीटा (EBITDA) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ५५० कोटींवरून या तिमाहीत ९.७% वाढून ६०३.३ कोटी झाला आहे तसेच तिमाही बेसिसवर २५% वाढला आहे. तर मार्जिन गेल्या वर्षीच्या ४८.९% वरून ५९.३% आणि जून तिमाहीत ५३.४% पर्यंत वाढले आहे. ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल (Revenue from Operations) वर्षानुवर्षे ९.५% कमी होऊन ११२५.३ कोटींवरून १०१८.७ कोटीवर किरकोळ घसरला आहे जरी तो मागील तिमाहीपेक्षा १२.७% वाढला. सप्टेंबर २०२५ पर्यंत ईपीएस (Earning per share EPS) ०.२५ रूपये आहे जो गेल्या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत ०.२३ रूपया होता.आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत बाजार हिस्सा (Market Share) २५.६% वरून २६.६% पर्यंत वाढला असताना कंपनीने म्हटले आहे की खर्चात एकूण घट झाली आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या खर्चात ९% घट झाली आहे.
ईडीने रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध फास आवळला ; मनी लाँड्रिंग प्रकरणात बनवलं आरोपी
ED on Robert Vadra। अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उद्योगपती रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध फास आवळला आहे. ब्रिटिश संरक्षण व्यापारी संजय भंडारी यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून यामध्ये त्यांना आरोपी बनवण्यात आले आहे. या प्रकरणात परदेशी मालमत्ता आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांच्या मागील आरोपांची चौकशी पुन्हा सुरू झाली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक […] The post ईडीने रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध फास आवळला ; मनी लाँड्रिंग प्रकरणात बनवलं आरोपी appeared first on Dainik Prabhat .
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा विद्यार्थांना अर्थव्यवस्थेतील अभिषणात 'हे'महत्वाचे बोलून गेले
प्रतिनिधी: दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे वी के आर वी राव प्रतिष्ठान संवाद येथे दिलेल्या आपल्या अभिभाषणात आरबीआयच्या गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अर्थव्यवस्थेवर महत्वपूर्ण विधान केले आहे.' अर्थव्यवस्थेतील नियमन (Regulations) हे इतर कुठल्याही क्षेत्रातील नियमनापेक्षा अधिक क्लिष्ट असते.' असे विधान केले आहे. अर्थव्यवस्थेतील काचखळगे विद्यार्थ्यांना समजवून सांगताना त्यांनी हे महत्वाचे विधान केले आहे. आर्थिक, भांडवल बाजारातील घडामोडीविषयी विद्यार्थ्यांना मूलभूत पायांविषयी संकल्पान मांडताना हे पुढील विधान केले. हे नियमन केवळ क्लिष्ट नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी, सिस्टिमसाठी व अर्थकारणासाठी महत्वाचे आहे. या नियमनातूनच अर्थव्यवस्था जोखमीपासून सुरक्षित होते' असे विधान त्यांनी केले.हा मुद्दा अधोरेखित करताना, इतर क्षेत्रातील जोखमी कसल्यातरी त्या क्षेत्रातील कार्यभागापुरती मर्यादित असतात मात्र अर्थकारणातील जोखमी या अर्थ व इतर क्षेत्रातील व्यवस्थेवर परिणाम करू शकतात' असेही गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले आहेत. या आर्थिक नुकसानातून संवेदनशीलता इतर क्षेत्रातील व्यवस्थेवर पसरते. अशातच बँकेचा दाखला देत मल्होत्रा म्हणाले आहेत की, बँका जर बुडल्या तर त्याचा परिणाम ग्राहकांसह अंतर्बाह्य विविध बँकेच्या संबंधांवर, मुदत ठेवीदारांवर, समाजातील अर्थकारणावर, कर्जपुरवठ्यावर, तसेच पेमेंट प्रणालीवर व इतर क्षेत्रीय कामकाजासाठी होत असतो.' असे ते म्हणाले. अशा घटनांचा केवळ आर्थिक नाही तर सामाजिक संदर्भात होत असतो. २००८ सालच्या आर्थिक मंदीचा दाखल देत त्यांनी एकूण होत असलेल्या परिणामांवर भाष्य केले. प्रगत राष्ट्रांमध्ये या गोष्टीमुळे झालेल्या आर्थिक परिणामांचा इतर अर्थव्यवस्थेतील झालेल्या बदल अथवा परिणामावर त्यांनी भाष्य केले.आरबीआय गव्हर्नर यांनी पुढे स्पष्ट केले की,'वित्तीय संस्थांची अंतर्गत नाजूकता नियामक आव्हानांमध्ये भर घालते. बँका परिपक्वता (Bank Maturity) आणि तरलता परिवर्तनावर (Liqudity Transformation) काम करतात, अल्पकालीन ठेवी स्वीकारत दीर्घकालीन कर्जे देतात. हे कार्य आर्थिकदृष्ट्या मौल्यवान असले तरी, ते असुरक्षितता निर्माण करते जे अनिश्चिततेच्या काळात वेगाने वाढू शकते असेही ते म्हणत त्यांनी अर्थशास्त्रीय दृष्टीकोन समजावून सांगितला.यावेळी'विश्वास कमी झाल्यामुळे बँकांमध्ये धावपळ होते बाजारातील तरलता समस्या काही दिवसांतच सॉल्व्हन्सी संकटात बदलू शकतात' असे ते म्हणाले. तात्पुरते बंद करता येणाऱ्या उत्पादन युनिटच्या विपरीत धावपळीचा सामना करणाऱ्या बँकेचा आजार रोखण्यासाठी त्वरित समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे. मल्होत्रा यांनी वित्तीय बाजारांच्या चक्रीय आणि समुह संचलित अर्थव्यवस्थेतील स्वरूपावरही प्रकाश बोलताना टाकला आहे.तेजीच्या काळात, जोखीम कमी किमतीत असतात तसचे कर्ज मानके (Loan Standards) कमकुवत होतात आणि मालमत्तेचे बुडबुडे बाहेर पडतात. याउलट, मंदीच्या काळात मात्र क्रेडिट सर्वात जास्त आवश्यक असतानाच कमीच होते. व्यवसाय चक्रांचे (Business Cycle) हे विस्तारीकरण, बहुतेक इतर क्षेत्रांच्या तुलनेत वित्तीय बाजारांना स्पष्टपणे अस्थिर बनवते, असे ते म्हणाले. त्यांनी यावर भर दिला की रिझर्व्ह बँकेसाठी, आर्थिक स्थिरता 'North Star' राहिली असल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय स्थिरतेच्या किंमतीवर मिळवलेली अल्पकालीन वाढ दीर्घकालीन नुकसानादेखील खोलवर नेऊ शकते, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. ते पुढे म्हणाले आहेत की, आर्थिक अस्थिरता केवळ उच्च अल्पकालीन वाढीमुळे होणारे नफा कमी करू शकत नाही तर आर्थिक पुनर्प्राप्ती मंद आणि अधिक त्रासदायक बनवते.
नवी यूपीआयची दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूमध्ये मेट्रो प्रवाशांसाठी ओएनडीसी नेटवर्कशी हातमिळवणी
भारत: नवी यूपीआयने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) नेटवर्कशी नुकतीच हातमिळवणी केली आहे. आधीच्या तुलनेत मेट्रो प्रवास सोपा सरळ जलद आणि सुकर होण्यासाठी आता पूर्णपणे डिजिटल होईल असे दोन्ही कंपन्यानी संयुक्त निवेदनात स्पष्ट केले आहे. आता दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूमधील प्रवासी नवी अॅपद्वारे थेट मेट्रो क्यूआर तिकिटे खरेदी करू शकतात कंपनीच्या वतीने आगामी कालावधीत लवकरच चेन्नई, हैदराबाद आणि कोचीसह इतर शहरे देखील या अॅपचा वापर करू शकणार आहेत. या नव्या इंटिग्रेशनमुळे नवी यूपीआय युजर आता सहजपणे प्रवासी मार्गांचे नियोजन करू शकणार आहेत. फिचर पास्ता एकेरी किंवा परतीच्या प्रवासासाठी क्यूआर तिकिटे आता ऑनलाईन बुक करू शकतात आणि त्वरित पेमेंटही करू शकतील.त्यामुळे भौतिक तिकीटासाठी लागलेल्या लांबच्या लांब रांगा कमी होणार आहेत.या भागीदारीबद्दल बोलताना, नवी लिमिटेड (पूर्वी नवी टेक्नॉलॉजीज लिमिटेड) चे एमडी आणि सीईओ राजीव नरेश म्हणाले आहेत की,' भारतातील महानगरांमध्ये दररोज एक कोटीहून अधिक लोक ये-जा करतात, तरीही प्रवाशांचा मोठा वाटा अजूनही रोख रकमेवर आणि रांगांवर अवलंबून असतो. नवी येथे, आम्हाला विश्वास आहे की दैनंदिन पेमेंटमुळे कोणालाही मंदावू नये. ओएनडीसी नेटवर्कशी एकात्मता साधून, आम्ही मेट्रो प्रवास खऱ्या अर्थाने डिजिटल बनवत आहोत, एक अँप, एक क्यूआर तिकीट,नवी यूपीआयवर एक अखंड टॅप. प्रवासात असलेल्या प्रवाशांसाठी, दररोजची गतिशीलता अशीच असावी.'ओएनडीसीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक नितीन नायर म्हणाले आहेत की,'नवीचे एकात्मता हे दर्शवते की भारताच्या डिजिटल प्रवासात ओपन नेटवर्क्स गेम कसा बदलत आहेत. फक्त एका एकात्मतेसह, नवी आता प्रवाशांना पाच मेट्रो सिस्टीममध्ये क्यूआर तिकिटे खरेदी करू देते जलद, सोपे आणि सर्व एकाच अँपमध्ये.... नवी सारख्या अधिक कंपन्या ओपन प्रोटोकॉल स्वीकारत असल्याने, ग्राहकांचे मूल्य वापराच्या बाबतीत मल्टिपल होते आहे अशाप्रकारे ओपन इकोसिस्टम नावीन्यपूर्णतेपासून प्रभावाकडे जातात ज्यामुळे दैनंदिन सेवा सर्वांसाठी सोप्या आणि अधिक कनेक्टेड होतात.'सध्या दिल्ली मेट्रो, मुंबई मेट्रो (लाइन १, २अ, ७ आणि ३) आणि बेंगळुरू मेट्रोसह हे एकत्रीकरण ओएनडीसी नेटवर्कच्या ओपन नेटवर्क्सवर मोबिलिटी सोल्यूशन्स सक्षम करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग असेल कंपनीने यावेळी स्पष्ट केले आहे. नवी यूपीआयने हा अनुभव अतिरिक्त शहरे आणि वाहतूक प्रणालींमध्ये विस्तारित करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे दररोजची गतिशीलता डिजिटल स्वरूपात येईल. अर्बन मेट्रो रेल इकोसिस्टम १.१५ कोटी दैनंदिन प्रवाशांना सेवा देते, ज्यामध्ये ४०% पेक्षा जास्त प्रवासी रोख रक्कम किंवा भौतिक तिकिटांवर अवलंबून असतात. देशातील सर्वात सामान्य सार्वजनिक वाहतूक व्यवहारांपैकी एकाचे डिजिटायझेशन करून, नवी यूपीआय ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी बक्षीस देताना डिजिटल अवलंबन वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवते. हे अँप भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या पेमेंट अँप्सपैकी एक म्हणून विकसित होत आहे त्वरित हस्तांतरण (Handover) मजबूत सुरक्षा (High Security) आणि दैनंदिन पेमेंटसाठी बक्षिसे (Daily Payment Rewards) देते असे कंपनीने म्हटले आहे.बेंगळुरू येथे मुख्यालय असलेली नवी लिमिटेड (पूर्वी नवी टेक्नॉलॉजीज लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) ही एक फिनटेक कंपनी आहे. Navi कर्ज, विमा, म्युच्युअल फंड आणि UPI पेमेंटसह वित्तीय सेवांचा (थेट आणि भागीदारांद्वारे) सहज गुंतवणूकदरांसाठी व्यासपीठ तयार करते. तर ONDC ३० डिसेंबर २०२१ रोजी समाविष्ट केलेली, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC), कंपनी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रमोशन विभाग (DPIIT) चा एक उपक्रम म्हणून स्थापन करण्यात आली आहे. ONDC हे कोणतेही अँप्लिकेशन, प्लॅटफॉर्म, मध्यस्थ किंवा सॉफ्टवेअर नाही तर ओपन, अनबंडल्ड आणि इंटरऑपरेबल ओपन नेटवर्क्सना चालना देण्यासाठी डिझाइन केलेल्या स्पेसिफिकेशनचा संच आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार अधिक माहितीसाठी ग्राहक या संकेतस्थळावर भेट देऊ शकतात. https://navi.com
हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक
मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रीजिजू हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या सदस्यांची बैठक घेणार आहेत. मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना पत्राद्वारे बैठकीसाठी आमंत्रण दिले असून ही बैठक सोमवारी, ही सर्वपक्षीय बैठक, २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता, नवी दिल्लीत संसद भवन ॲनेक्स या इमारतीच्या मुख्य समिती कक्षात होईल. संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू होईल आणि सरकारी कामकाजाच्या अत्यावश्यक गरजांनुसार, अधिवेशन २० डिसेंबर २०२४ रोजी संपणार आहे. २६ डिसेंबर २०२४ रोजी असलेला संविधान दिन साजरा करण्याच्या निमित्ताने, लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाहीतसंच केंद्र सरकार या अधिवेशनात सादर करण्यात येणाऱ्या विधेयकांची माहितीही विरोधकांना देणार आहे. याशिवाय हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी विरोधी पक्षांकडून सहकार्याचं आवाहनही केंद्र सरकार करणार आहे.या बैठकीत आगामी अधिवेशनात चर्चेसाठी येणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून दोन्ही सभागृहांचे कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावे यासाठी सरकार एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी संसदेत एक देश, एक निवडणूक यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.हिवाळी अधिवेशनात कायदेविषयक कामे वेळेत पूर्ण व्हावीत, चर्चा अधिक परिणामकारक व्हावी आणि विरोधकांसोबत समन्वय साधून सत्र व्यवस्थित चालावे, यासाठी ही सर्वपक्षीय बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीची कमान आता शरद पवारांच्या हाती? ; पक्षाची उद्या विशेष बैठक
BMC Elections 2025। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार हे बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची कमान आपल्या हाती घेण्याची शक्यता वर्तवण्यात यात आहे. त्यासाठी उद्या दुपारी १२ वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) मुंबई अध्यक्षा राखी जाधव आणि प्रमुख मुंबई पदाधिकारी या बैठकीला […] The post मुंबई महापालिका निवडणुकीची कमान आता शरद पवारांच्या हाती? ; पक्षाची उद्या विशेष बैठक appeared first on Dainik Prabhat .
Netra Mantena। उदयपूर सध्या एका भव्य आणि हाय-प्रोफाइल लग्नासाठी चर्चेत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आयकॉन वंशी गदिराजू आणि एका प्रतिष्ठित औषध व्यवसाय कुटुंबातील सदस्या नेत्रा मंटेना यांच्या शाही लग्नासाठी जगभरातील प्रतिष्ठित पाहुणे येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर लग्नाला उपस्थित राहण्यासाठी भारतात आले तेव्हा या लग्नाला आणखी लोकप्रियता मिळाली. गुरुवारी […] The post उदयपूरची शाही वधू नेत्रा मंटेना तर नवरा मुलगा कोण? ; ट्रम्पच्या मुलापासून ते जस्टिन बीबरपर्यंत बड्या लोकांची उपस्थिती appeared first on Dainik Prabhat .
amruta khanvilkar birthday: मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रमुखी अमृता खानविलकरचा वाढदिवस २३ नोव्हेंबरला असतो. वाढदिवसाला अजून दोन दिवस असतानाच तिची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिला एक खास गिफ्ट पाठवून तिचा दिवस अधिकच खास करून टाकला. अमृता आणि प्राजक्ता यांच्यातील मैत्री सर्वांना माहीत आहे. अनेक वर्षांपासून दोघींची छान मैत्री असून यंदा दोघी एकत्र केदारनाथ यात्रेलाही गेल्या […] The post amruta khanvilkar birthday: अमृता खानविलकरला प्राजक्ता माळीकडून वाढदिवसाची खास सरप्राइज भेट! अभिनेत्रीने Video शेअर करत व्यक्त केला आनंद! appeared first on Dainik Prabhat .
‘त्या’लाडक्या बहिणींवर कारवाई होणार ; योजनेतून घेतलेले पैसेही सरकार वसूल करणार, KYC ने मोठा घोळ उघड
Ladki Bahin Yojana। राज्य सरकारची महत्वकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता होणार कारवाई होणार असल्याची माहिती समोर आलीय. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. सोबतच घेतलेले पैसेदेखील वसूल केले जाणार आहे, एवढच […] The post ‘त्या’ लाडक्या बहिणींवर कारवाई होणार ; योजनेतून घेतलेले पैसेही सरकार वसूल करणार, KYC ने मोठा घोळ उघड appeared first on Dainik Prabhat .

26 C