सिंचन वाढल्याचा फायदा : यंदा विक्रमी ७१ लाख टन उसाचे गाळप, ६० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन सुभाष कदम धाराशिव : मागास जिल्हा, ही धाराशिवची ओळख आता पुसत चालली आहे. धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक
नवी दिल्ली : आयपीएलच्या १९ व्या हंगामातील १४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने आले होते. या अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने थरारक विजय मिळविला. दिल्लीने टॉस
इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ले तेहरान : वृत्तसंस्था पाकिस्तानने इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेपुढे युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला, त्यावेळी इस्त्रायल लेबनॉनवर हल्ले करणार नाही, अशी एक अट
राज्यातील साखर कारखान्यांना गाळपानंतर प्रतिटन ७०० रुपयांपर्यंत तोटा होत असल्याचा दावा कारखानदारांकडून केला जात आहे. आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्यातील साखर कारखानदार सहकारमं
निलंगा : प्रतिनिधी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी निलंगा तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी दि ८ एप्रिलपासून कामबंद संप सुरू केला आहे. तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी पंचायत स
रेणापूर : प्रतिनिधी पोहरेगाव परिसरातील नागरिकांचा अतिशय जिव्हाळ्याचा शेतकरी बाजार तब्बल २७ वर्षांनंतर गजबजला. या शेतकरी बाजाराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, रेणाचे
लातूर : प्रतिनिधी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दि. ७ एप्रिल रोजी महापौर जयश्रीताई सोनकांबळे, आयुक्त मानसी मीना, सभागृह नेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, नगरसेव
लातूर : प्रतिनिधी लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहरातील मातोश्री वृद्धाश्रम येथील ज्येष्ठ नागरिकांना जिल्हा बँ
लातूर : प्रतिनिधी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी, खासदार श्रीमती सोनिया गांधी यांनी संगठन सृजन अभियान सुरु केले आहे. या अभि
लातूर : प्रतिनिधी भारत देशाचं उज्वल भविष्य ज्यांच्या हातात आहे, अशा आपल्या भारत देशातील प्रत्येक बालकाचा बौद्धिक विकास व्हावा, हे उत्कृष्ट उद्दिष्ट समोर ठेवून, केंद्र शासनाच्या सूचनेनुसा
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय लिमिटेड लातूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध संचालक मंडळ माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शन
लातूर : प्रतिनिधी शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. शिक्षकांकडून समाजाला मोठ्या अपेक्षा असतात. शिक्षकांनी समर्पणाच्या भावनेतून ज्ञानदानाचे कार्य करणे हे समाज आणि राष्ट्र निर्मितीसाठी अत्यंत
नवी दिल्ली : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलमधील १४ वा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात नाणेफेक गमावल्यावर पहिल्यां
बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला १ वर्षाचा कालावधी उलटला असून या प्रकरणातील आरोपी तुरुंगात आहेत. दुसरीकडे आता, येथील ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी निवडणूक का
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२४ चा अंतिम निकाल बुधवार दि. ८ एप्रिल रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामका
तेहरान : इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच एक हल्ला झाला आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आज इराणच्या लव्हान बेटावरील एका तेल शुद्धीकरण प्रकल्पाला (रिफाय
भोपाळ : डॉ. मोहन यादव सरकार मध्य प्रदेशमध्ये समान नागरिक संहिता (यूसीसी) लागू करण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मंत्र्यांना सांगितल
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना भोंदूबाबांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. महिलांनी भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. हे लोक स्वत:ला ब्रह्मा, विष्ण
नाशिक : प्रतिनिधी भोंदू अशोक खरात आणि महिलांचे आक्षेपार्ह व्हीडीओ सोशल मीडियातून हटवण्यात येत आहेत. एसआयटीच्या सायबर टीमने तब्बल चार हजारपेक्षा अधिक लिंक्स सोशल मीडियावरून डिलिट केल्या आ
नवी दिल्ली : डिजिटल युगात तुमची गोपनीयता धोक्यात आली असेल, तर आता न्यायालय तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने एका प्रकरणात डिजिटल जखमा हा महत्त्वाचा शब्दप्रयोग करत,
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची अचूक नोंद आणि उपस्थितीची खात्री करण्यासाठी शिक्षण विभागाने ‘पटपडताळणी’ मोहिमेला वेग दिला असून ११, १५ आणि २२ एप्रिल २०२६ या तीन टप्प्
नवी दिल्ली : नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टच्या (कलम १३८) कायदेशीर अटी पूर्ण होत असतील, तर चेक बाऊन्सचा खटला सुरुवातीच्या टप्प्यावरच (खटल्यापूर्वी) रद्द करता येणार नाही असे सर्वोच्च न्याया
जळगाव : प्रतिनिधी इराण-अमेरिका यांच्यामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या युद्धाला अखेर युद्धविराम मिळाला आहे. युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात मोठ्या घडामोडी घडण्य
कलपक्कम : अणुऊर्जा क्षेत्रात भारताने पुन्हा एकदा आपला डंका वाजवून संपूर्ण जगालाच आश्चर्यचकित केले आहे. तामिळनाडूतील कलपक्कम येथील अणुऊर्जा संयंत्राने क्रिटिकॅलिटी (क्रांतिकता) साध्य कर
मुंबई : पश्चिम आशियातील युद्ध आणि जागतिक भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम आता भारतीय सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी त्यांच
मुंबई : प्रतिनिधी सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्मृती मानधनाचे कुटुंबीय आणि पलाश मुच्छलचे कुटुंबीय एकत्र असल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्मृती आणि पलाश पुन
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणविरोधात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा केली. इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची धमकी देणा-या र
बीड : प्रतिनिधी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका निनावी पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस धोका असल्याचा खळबळजनक दावा एका पत
नांदेड : प्रतिनिधी आरोग्य विभागासाठी आलेला करोड रुपयांचा निधी नियोजना अभावी व्यापकत झाला होता याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांन
सातपुतेंची माहिती, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर नाशिक : प्रतिनिधी भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करीत आहे. दैवीशक्ती
सर्वजण उमरी ग्रामीण रुग्णालयात, आरोग्य यंत्रणा सतर्क उमरी : कैलास सोनकांबळे उमरी तालुक्यातील कावलगुडा (बु) येथे मंदिरात आयोजित सामूहिक भोजन कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर अन्न विषबाधेच
अहमदपूर : प्रतिनिधी या तालुक्यातील हडोळती येथील महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रातून परिसरातील अनेक गावांना वीजपुरवठा केला जातो. मुख्यमंत्री महोदयांनी बोलल्याप्रमाणे शेतक-यांना दिवसा थ
लातूर : प्रतिनिधी दयानंद शिक्षण संस्था संचलित, येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे दि. ६ एप्रिल रोजी मायक्रोबायॉलॉजिस्ट्स सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्
लातूर : प्रतिनिधी राज्यातील शाळांची प्रत्यक्ष पडताळणी ११ ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत पॅट परीक्षेसह ९वी व ११वीच्या परीक्षांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्या
लातूर : प्रतिनिधी नागरिकांच्या आरोग्य, शांतता व सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने वाढत चाललेल्या ध्वनी प्रदूषणाच्या समस्येला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये
लातूर : प्रतिनिधी शहरातील फेरीवाले व पथविक्रेत्यांना लातूर शहर महापालिका प्रशासनाने अधिकृत पथविक्रेता परवाने जानेवारी २०२२ मध्ये दिले. मात्र गेल्या ४ वर्षांपासून फेरीवाला धोरणाची अंमलब
लातूर : प्रतिनिधी स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने शनिवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या ‘कस्तूर-कांचन सभागृहात, विख्यात लेखक आणि ‘
लातूर : प्रतिनिधी जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूर कार्यालयात कार्यरत असलेल्या एका चतुर्थश्रेणी कर्मचा-याने रविवार या सुटीच्या दिवशी कार्य
लातूर : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १३५ वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुशंगाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे गतवर्षाप
गडचिरोली : तेलंगणा व छत्तीसगड सीमावर्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून दहशतीचे साम्राज्य निर्माण करणा-या नक्षलवादी चळवळीचा पाया आता पूर्णपणे हादरला आहे. नक्षल्यांच्या पीएलजीए (पीपल्स लिब
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एल निनोचा परिणाम यंदा मान्सूनवर होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. २०२६ मध्ये सरासरीपेक्षा कमी मान्सूनचा अंदाज स्कायमेटने वर्तव
मुंबई : राज्य सरकारने आज तब्बल ११ आयएएस अधिका-यांच्या बदलीचे आदेश काढले. राज्य सरकारकडून अनेकवेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. फडणवीस सरकारकडून प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच असू
नवी दिल्ली : पश्चिम बंगालवर हल्ला करण्याचे वक्तव्य करणा-या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आसिफ यांनी चिथावणीखो
तेहरान : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत इराणला काही तासांची मुदत दिली आहे. इराणने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाह
नवी दिल्ली : एअर इंडियाने इंधनावरचा सरचार्ज वाढवला आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या विमानांची तिकिटे महागणार आहे स्पष्ट आहेत. नवे दर ८ एप्रिलपासून म्हणजेच रात्री १२ वाजल्यानंतर वाढणार आहेत. एअ
इंफाळ : ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसा भडकली आहे. मणिपूरमधील बिष्णूपूर जिल्ह्यात मंगळवारी एका रॉकेटसारख्या वस्तूने घरावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात घरात झोपेत असलेल
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींसाठी २५ हजार ५५८ बस फे-यांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करत तब्
तेहरान : सध्या जगाचे लक्ष इराणवर होणा-या हवाई हल्ल्यांवर असले तरी, समुद्राच्या खोल पाण्यात इराणने एक असे जाळे विणले आहे ज्याने अमेरिकन नौदलासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. इराणच्या घादिर क्ल
नागपूर : प्रतिनिधी नाशिक आणि वसईच्या घटना ताज्या असतानाच आता नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेपत्ता पतीला परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका भोंदूबाबाने महिलेवर बलात्कार क
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयातील सेक्शन ऑफिसर आणि लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या विलास लाड यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओमुळे राज्याच्या राजकीय
नवी दिल्ली : केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देणारा आदेश कायम ठेवावा की नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे घटनापीठ आज या प्रकरणाची सुनावणी करत आहे. हे प्रकरण शबरीमल
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेला धक्का देणा-या कार घुसखोरी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी सरबजीतने चौकशीत धक्कादायक दावा केलाअ सून पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठीच त्याने
अमरावती : आंध्र प्रदेशमधील अमरावती शहराला अखेर अधिकृत आणि कायमस्वरूपी राजधानीचा दर्जा मिळाला आहे. भारत सरकारने ६ एप्रिल रोजी याबाबत गॅझेट नोटिफिकेशन जारी केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली होती. त्यावर आता महाराष्ट्र काँग्रेसने एक पोस्ट लिहून पार्थ अजित पवारांना उत्तर दिल्े आह
मुंबई : भारतीय रेल्वेची शान समजल्या जाणा-या आणि हायस्पीड प्रवासासाठी ओळखल्या जाणा-या वंदे भारत एक्स्प्रेसच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अहमदाबाद ते मुंबई या मा
बारामती : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त करत काँग्रेसला याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इ
नागपूर : प्रतिनिधी येथील एका साध्या चप्पल बदलण्याच्या वादाचे रूपांतर रक्तरंजित थरारात होऊन १८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना रामटेक परिसरात घडली आहे. दारूच्या नश
मुंबई : प्रतिनिधी स्वत:ला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणा-या अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे पाश आता प्रशासकीय वर्तुळापर्यंत पोहोचले आहेत. एका आयएएस अधिका-याच्या चर्चेनंतर आता दोन वरिष
अमरावती : प्रतिनिधी अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण अपघात झाला. त्यात चहा घेऊन परत येणा-या ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटन
नाशिक : प्रतिनिधी एसआयटीकडून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ म्हणत आपला सहा शब्दांचा खास मंत्रच विशेष तपास समितीला सांगित अशोक खरात याने त्याने अनेक महिलां
बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे आईसह चार मुलांना विषबाधा झाली होती. यामध्ये तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला. एकाच कुटुंबातील
रेणापूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रेणा सहकारी साखर कारखानास्थळी सोमवारी (दि.६) श्री सिध्दीविनायक मं
इराण ठाम, ना होर्मुझ खुले होणार, ना युद्धविराम होणार तेहरान : वृत्तसंस्था पश्चिम आशियातील संघर्ष थांबविण्यासाठी पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की देशांनी मध्यस्थी करीत अमेरिका आणि इराणला ४५ दि
लाचखोर कक्ष अधिका-याची ऑडिओ क्लिप व्हायरल मुंबई : निधी मंजूर करण्यासाठी मंत्रालयात ६ लाख ३७ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आलेला कक्ष अधिकारी विलास लाडची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या
निलंगा : प्रतिनिधी घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईने हैराण झालेल्या नागरिकांच्या प्रश्नास वाचा फोडण्यासाठी निलंग्यात वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर उन्हात रस्त्यावर
लातूर : प्रतिनिधी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या शिक्षण प्रक्रियेतील त्रिसूत्री आहेत. आजची पिढी सुशिक्षित करण्याकडे आपला भर असून संस्काराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीत वि
लातूर : प्रतिनिधी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे दिव्यांगजनांसाठी व
लातूर : प्रतिनिधी युवकांचे प्रेरणास्थान, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रोकडेश्वर मंदिर येथे रोकडेश्वर महाराजांचा अभिषेक व आरती करण
लातूर : प्रतिनिधी लातूरच्या आडत बाजारात हरभ-याला हमीभावापेक्षा ३०० ते ४०० दर कमी मिळत असल्याने शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राकडे वळले. शेतक-यांनी २३ हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी केल्यानंतर
चेन्नई : वृत्तसंस्था २०२० मध्ये गाजलेल्या सथानकुलम पोलिस कोठडीतील हत्या प्रकरणात न्यायालयाने निकाल दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणात तामिळनाडू पोलिस दलात
केरळमधील शबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात ९ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ७ एप्रिलपासून (आजपासून) अंतिम सुनावणी होणार आहे. ही सुनावणी शबरीमला मंदिरापुरती मर्यादित नसून
लातूर : प्रतिनिधी येथील विलासराव देशमुख शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी मेंदूतील अत्यंत गुंतागुंतीच्या आणि जीवघेण्या ‘अॅन्युरिझम’ या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून ए
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी पाचशेहून अधिक भाविक निघाले आहेत. त्यांच्यासाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात भाविकांनी आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच हज यात्रेत प्
लातूर : प्रतिनिधी लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ६ एप्रिल रोजी विविध ठिकाणी समाजोपयोगी उपक्रमांचे
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा परिसरात एका अज्ञात कारने सुरक्षा यंत्रणेला चकवा देत थेट आत प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली. बॅरियर तोडून विधानसभा परिसरात प्रवेश केल्यानंतर, संबंधित कारने तेथू
न्यू यॉर्क : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता केवळ जमिनीवर किंवा हवेत मर्यादित राहिलेले नाही, तर ते डिजिटल युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. आमच्यावर लष्करी हल्ले थांबले नाहीत, तर आम
तेहरान : इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. मात्र, आता पाकिस्तानने तयार केलेला १५ सूत्रीय शांतता प्रस्ताव इराणने नाकारल्याचे समोर आले आहे. युद्धव
बीजिंग : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगावर महायुद्धाचे सावट असतानाच, ड्रॅगन म्हणजेच चीन एक वेगळीच खेळी खेळत आहे. चीन सध्या पिसाटल्यासारखी सोन्याची आणि चांदीची खरेदी करत आहे. या
कूचबिहार : मालदामध्ये न्यायालयीन अधिका-यांना घेराव घालण्याची घटना म्हणजे, पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या ‘महा जंगलराज’चे लक्षण असल्याचे टीका पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केली. विधानसभा निव
चंडीगड : पंजाबमधील एका न्यायाधीशाने दुुस-या न्यायाधीशाच्या मृत्यूनंतर त्याच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली असून चोरी करणा-या न्यायाधीशांचा अटकपूर्व जामीन फेट
रांची : एकीकडे केंद्र सरकारकडून देशातून नक्षलवाद संपल्याची घोषणा केली गेली असतानाच आज ओदिशा-झारखंड सीमेवर असलेल्या सारंडाच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवून आणला आ
तेहरान : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. इतके दिवस होऊनही युद्धविराम किंवा होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याबाबत अद्याप
नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या सावटात भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली असून जागतिक तेल व्यापाराचे केंद्र असलेल्या होर्म
नांदेड : प्रतिनिधी गेल्या तीन दिवसांपासून नांदेड शहर हादरले आहे. तीन दिवसांत पाच जणांची हत्या झाल्यामुळे नांदेड शहराचे बिहार होत आहे का, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
बारामती : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महायुतीच्या उमेदवार म्हणून सुने
बारामती : प्रतिनिधी अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यापूर्वी भावूक आवाहन केले. ‘फक्त पार्थ आणि जय नाही, तर संपूर्ण बारामती माझं कुटुंब आहे,’
मुंबई : मुंबईच्या गोरेगाव पूर्व मधील संतोष नगर येथे दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी ८ जणांना दिंडोशी पोलिसा
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी विपरीत हवामानामुळे यंदा केशर आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून सुमारे ७० टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अव
मुंबई : प्रतिनिधी आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्धाचा फटका दिवसेंदिवस महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. या युद्धजन्य परिस्थितीचे भीषण परिणाम महाराष्ट्र
भिगवण : भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे. आपण मुलासोबत स्वत:च्या मर्जीने गेल्याने तरुणीने सांगितले होते. मात्र, आता जहीर शेखने आपले अपहरण केल्याची तक्रार केली आहे. तिने

27 C