येडेश्वरीदेवीचा चैत्री पालखी सोहळा, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी येरमाळा : प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणा-या येरमाळा (ता. कळंब) ये
मुंबई : प्रतिनिधी आखाती देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधन आणि गॅसची अभूतपूर्व अशी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने सध्या पाईप गॅसवर भर दिला आहे. तसेच त्या
युद्धामुळे कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत, रुपयाचीही घसरण नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण देशाला वेगवेगळ््या पातळीवर फटका बसत आहे. भार
चेन्नई : आयपीएलचा सामना एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जमध्ये रंगला. या सामन्याची नाणेफेक पंजाब संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकली. श्रेयसने चेपॉकमध्ये प्र
दिल्ली ते जम्मू-काश्मीरदरम्यान जोरदार धक्के नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजधानी दिल्ली ते जम्मू आणि काश्मीरपर्यंत अनेक राज्यांत शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के बसले. पंजाब, चंदीगड, हरियाणा
वाहतूक ठप्प, तब्बल ४७ कि. मी. अंतरापर्यंत वाहने अडकली धाराशिव : प्रतिनिधी येरमाळ््यात शुक्रवारी येडेश्वरीदेवीचा चैत्री पालखी सोहळा उत्साहात पार पडला. या निमित्ताने येडेश्वरीच्या दर्शनासा
लातूर : प्रतिनिधी सद्यस्थितीत न्याय व्यवस्थेत केवळ प्रक्रियावादी भूमिका मांडली जात आहे. न्यायमूर्तींनी एकाद्या प्रकरणातील निकाल देत असताना किंवा वकिल ज्या प्रकरणाची मांडणी करीत आहे. त्य
रेणापूर : प्रतिनिधी एकेकाळी रेणापूरच्या विकासात व वैभवात भर पाडणारा तसेच पंचक्रोशीत नावारूपास आलेला रेणापूरचा जनावराचा बाजार केवळ जागा व मूलभूत सुविधा नसल्यामुळे गेल्या दोन अडीच दशकांप
निलंगा : प्रतिनिधी तालुक्यातील औराद शहाजानी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील आकांक्षा सुरेश जाधव बारावी कला हिने ५० किलो वजन गटातील फ्री स्टाईल राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत
गत काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने, सोसाट्याच्या वादळी वा-याने आणि भीषण गारपिटीने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. ऐन कापणीच्या आणि तोडणीच्या हंगामा
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा ते पाटोदा खुर्द दरम्यान अतिशय कमी उंचीचा पूल आहे. पावसाळ्यात थोडाही पाऊस पडला तरी या पुलावरून पाणी वाहते . गतवर्षी पावसाळ्यात या पुलावरून प्
रेणापूर : प्रतिनिधी लातूर ग्रामीणचे युवा नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील पोहरेगाव येथील प्राथमिक आर
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पावसासह आलेल्या जोरदार वादळी वा-यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या तोंडावर आलेल्या या नैसर्गिक संकटा
लातूर : योगीराज पिसाळ जिल्हयात पावसाळा लांबल्यामुळे साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगामही उशिराने सुरू झाला. जिल्हयातील १२ साखर कारखान्यांनी मार्च अखेर पर्यंत ५५ लाख ३१ हजार २५० मेट्रीक टन ऊस
लातूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना चालना देत त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींचे दालन खुले करून देणारे एमआयटी शिक्षण संकुलातील ‘विश्वमैदान’ हे आगामी
लातूर : प्रतिनिधी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाला क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स २०२५-२६’ या कार्यक्रमात ‘बेस्ट
लातूर : प्रतिनिधी शहरात २०२१ पासून प्राइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवठ्यास सुरुवात झाली; पण या ५ वर्षांत महापालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे केवळ २ हजार घरांपर्यंत ‘पीए
लातूर : प्रतिनिधी सामाजिक जाणीवेचा सुंदर संदेश देणारी एक हृदयस्पर्शी घटना नुकतीच घडली. सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांच्या घरी नवजात मुलीचा जन्म झाला आणि या आनंददायी क्षणाला त्यांनी स
लातूर : प्रतिनिधी येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुष्का पाटोळे या विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत तिच्या कुटूंबियांकडून तिच्या मृत्यूबाबत घा
लातूर : प्रतिनिधी गंधर्व मिडीया, लातूर यांची जाहिरात करण्याची मुदत संपुष्टात आल्यामुळे व सदर युनिपोल मुदतीत काढन न घेतल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीप्रमाणे स
सोलापूर : आरोग्य व्यवस्थापन व माहिती पध्दती – कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत फेब्रुवारी २०२६ अखेर झालेल्या कामाबद्दल सोलापूर महापालिका राज्यात ९१ गुण मिळ
नाशिक : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी भोंदू अशोक खरातची भेट घेतल्याचा पुनरुच्चार केला आहे. नीलम गो-हे यांनी अनेकदा भों
मुंबई : राज्यातील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत समाधानकारक असला तरी यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसपाण्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाने ओढ दिल्यास टंचाई
पुणे : राज्यातील शाळांची नियतकालिक मूल्यांकन चाचणीदरम्यान पटपडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार ११ एप्रिल, १५ एप्रिल आणि २२ एप्रिल या दिवशी शिक्षण विभागाचे पथक शाळांना भेट देऊन विद्यार्
नागपूर : महाराष्ट्रात २०२६ मध्ये ७०,००० हून अधिक सरकारी पदांची मेगा भरती होणार असून यामध्ये पोलिस, तलाठी, आणि शिक्षकांसह इतर अनेक विभागांतील रिक्त पदे भरली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र
मुंबई : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्षाने केला असून पक्षश्रेष्ठी
पुणे : यंदाच्या ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीला देशात ३५० लाख टन, तर राज्यात ११० लाख टन साखरेचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता हे एकूण साखरेचे उत्पादन अनुक्रमे ३१५ आणि १०० लाख टन होईल
पुणे/मुंबई : राज्यातील शहर व परिसरात गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळामुळे अनेक अतिउच्चदाब व उच्चदाब वाहिन्यांमध्ये बिघाड झाला. परिणामी, राज्याती
जळगाव : राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात होणा-या पोटनिवडणुका लढण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या निर्णया
मुंबई : आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात २३ हॅटट्रिक पाहायला मिळाल्या असून पहिल्या हॅटट्रिकसह सर्वाधिक तीन वेळा आणि एका हंगामात दोन हॅटट्रिकचा पराक्रम हा भारतीय गोलंदांनी करून दाखवला आ
राज्यात धुमाकूळ, पुण्यात मुसळधार, पिकांची नासाडी, शेतकरी हवालदिल मुंबई : प्रतिनिधी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने राज्यातील अनेक भागात शेतक-याचे मोठे नुकसान झाले. बीड जिल्ह्यात वीज कोसळून एका श
नवी दिल्ली : वृत्तसंस्था २०२४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानाबाबत दिल्लीत एका पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत अनेक असामान्य ग
डॉ. बास्टेवाड नवे जिल्हाधिकारी, सोलापूरच्या जिल्हाधिका-यांची नागपुरात बदली मुंबई : प्रतिनिधी राज्यात २५ आयएएस अधिका-यांच्या आज बदल्या करण्यात आल्या असून, यात लातूर आणि सोलापूरच्या जिल्हा
प्रशासनात मोठे फेरबदल, प्रथमच मोठ्या बदल्या मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने सलग दुस-या दिवशी सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या. आज एका दिवसात तब्बल २५ सनदी अधिका-यांच्या एका फटक्यात बदल्या क
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभा लातूर संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती दयानंद सुरवसे यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठ
रेणापूर : प्रतिनिधी तालुक्यात बुधवारी दि. १ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसामुळे व गारपिटीने रब्बी हंगामातील शेती पिकांचे व फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे . या नुकसानीचे पंचन
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील तिरुका येथे एक हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर २४ तासांमध्ये आईनेही आपले प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . जळकोट तालु
लातूर : प्रतिनिधी तक्रारदाराच्या मेव्हण्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि ‘मदत’ करण्याच्या बदल्यात ३ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यासंर्भाने लाचलुचपत प्रत
लातूर : प्रतिनिधी जागतिक ऑटिझम दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने गुरुवारी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वमग्नता (ऑटिझ
लातूर : योगीराज पिसाळ लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविले गेले. या अभियान कालावधीत नागरीकांना चालू बाकी पूर्ण व मागील थकीत रक्कमेच्या निम
इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा ४० ते ६० टक्के घटला असताना सिलिंडरच्या दरातही २० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने छोट्या-मोठ्या शहरांतील हॉटेल व्यवसाय प
भोकर : प्रतिनिधी भोकर तालूक्यातील भोसी परिसरात कॅनलमध्ये २ युवक वाहून गेल्याची दुदैर्वी घटना घडली गुरूवारी सायंकाळी ५ वाजता घडली. त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मोठे प्रयत्
मुंबई : प्रतिनिधी शाळेच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो यासारखे शब्द वापरून पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करणा-या शिक्षण संस्थांना सरकारने चाप लावला आहे. राज्याच्
मुंबई : प्रतिनिधी विविध सरकारी खाती, महामंडळे, प्राधिकरणे यात होणा-या आयटी आणि नॉन आयटी सल्लागारांच्या खोगीर भरतीला राज्य सरकारने चाप लावला आहे. प्रत्येक विभागाला आता दोनपेक्षा अधिक आयटी स
मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या काही भागात झालेल्या अवकाळी पावासाचा आणि गारपिटीचा शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
परभणी : परभणी जिल्हा परिषद सभापती पदासाठी गुरूवार, दि.२ एप्रिल रोजी निवड प्रक्रीया पार पडली. यात चारही विषय समित्यांच्या सभापतीपदी महिला सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे अध्यक
लातूर : प्रतिनिधी राजराजेश्वर भगवान परशुराम जन्मोत्सव सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने यंदाही उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या उत्सवात व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, म
लातूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम ठरवून त्या दृष्टीने पूढे गेले पाहिजे. प्लॅनिंग करण्यात चुक झाली की, तुम्ही अपयशाचे प्लॅनिंग केले हे लक्षात घ्यावे. एकदा नियोजन ठरले की, त्या
लातूर : प्रतिनिधी शक्ती आणि ज्ञानाचे प्रतीक असलेले व दु:ख नाहीसे करणारे संकटमोचन श्री हनुमान यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी गुरुवा
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेतील टाऊन प्लॅनिंग विभागातील अधिका-यांचा भ्रष्टाचार आणि मुजोरीचा फटका थेट लातूर शहराच्या विकासावर होत आहे. अनाधिकृत ले-आऊट टाकुन शहरातील ११० सर्व्ह
तेहरान : अमेरिका-इस्रायल यांनी केलेल्या हल्ल्यानंतर इराणने जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला समुद्री मार्ग रोखून धरला आहे. यानंतर मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्ष सध्या श
मुंबई : प्रतिनिधी सध्या शेतक-यांवर चहूबाजूंनी संकट उभे ठाकले आहे. ‘एल निनो’मुळे वेळेत आणि पुरेसा पाऊस पडेल का? खरीप हंगामातील पेरण्या वेळेत झाल्या तर खतांच्या वाढत्या किमती यामुळे बळिराजा
मुंबई : प्रतिनिधी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आईचं निधन झालं आहे. आयएएस तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं पुण्यात निधन झालं. त्यांचं पार्थिव बीडच्या ताडसोन
नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स(एआय) संदर्भात फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ डी जानेरोच्या नवीन अभ्यासानुसार, चॅट जीपीटीसारख्या एआय टूल्सचा वापर तुमच्या मेंदूवर परिणाम करू शकतो. प्रत्येक
नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला १ महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धामुळे जगभरात महागाईचा धोका वाढला आहे. दरम्यान, भारत सरकारने एक
म्हैसूर : देशभरातील उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालये आणि सरकारी संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देऊन खळबळ उडवून देणा-या एका उच्चशिक्षित व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली. श्रीनिव
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जनहिताचे विविध प्रश्न उपस्थित केल्याने आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्डा हे समाजमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. मात्र एकीकडे राघव चड्डा हे जनमानस
परभणी : निझामाबाद ते तिरुपती एक्सप्रेस रेल्वेचा परभणीपर्यंत विस्तार करण्याच्या बालाजी भक्तांच्या मागणीची खा. संजय जाधव यांनी दखल देत आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेत
परभणी : मागील अनेक वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता निराधार व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यासह आवश्यक ती मदत देण्याचे कार्य परभणी शहरातील आचार्य नगर मधील रहिवासी असलेल्या अश
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच राज्यात एसआयआरची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. या दरम्यान, राज्यातील मालदा येथे बुधवारी ७ न्यायिक अधिका-यांना घेराव घालून कों
मुंबई : गेल्या काही काळापासून वादाचा मुद्दा राहिलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात पुन्हा बदल करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतून जाणारा हा मार्
नागपूर : प्रतिनिधी रोखठोक आणि परखड मतांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहेत. नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी मनुस्मृ
पुणे : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील खेड तालुका येथील चांडोली गावात अध्यात्माच्या आड महिलांचे कथित शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवदत्त आश्रम येथे ‘महाराज’ म्हणून वावरणा-या
मुंबई : मावळ तालुक्यातील उकसान येथील शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूडची प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा गोल्डी बेहल अडचणीत सापडले आहेत. स्थानिक शेतकरी चंद्रकांत श
मुंबई : प्रतिनिधी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लाडकी बहीण योजनेचे श्रेय अनेकांनी घेतले. निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून निकष, नियम न बघता राज्याच्या तिजोरीतून पैसे वाटण्यात आले. आता आर्थिक बो
-पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी
५४ प्रदूषित नदी पट्ट्यांचे पुनरुज्जीवन करणार मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून नदीच्या संवर्धन-पुनरुज्जीवनासाठी नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यास बुधवारी झ
मुले अत्यवस्थ, रुग्णालयात उपचार सोलापूर : प्रतिनिधी उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे गावात वडिलांनी स्वत:च्या तीन चिमुकल्या मुलांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केल्याची घटना उघडकीस आली. उत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था युरोपसोबत भारताचा जो व्यापार सुरू आहे, तो लाल समुद्र आणि सुएझा कालव्यातून होतो. त्यामुळे बाब अल-मंडेब मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आधीच होर्मुझ सामुद्रधु
ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा वॉशिंग्टन : वृत्तसंस्था पश्चिम आशियातील तणाव टोकाला पोहोचला असून, इराणला सातत्याने धमक्या देऊनही इराण माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्
जळकोट : ओमकार सोनटक्के एकीचे बळ आणि मिळते फळ ही म्हण फार पूर्वीपासून प्रचलित आहे. अशीच एकी मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण अशा रेल्वे मार्गासाठी लातूर व नांदेड जिल्ह्यातील खासदारांनी लोकसभेमत
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील अतनूर मध्ये ३१ मार्चच्या मध्यरात्री वादळी वारे सुटले होते. यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक सुटलेल्या वा-यामुळे हाता तोंडाशी आलेला घास निस
रेणापूर : प्रतिनिधी तालुक्यात बुधवारी (दि. १ एप्रिल) सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी गारपीट व वादळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान केले. मोरवड, गरसुळी, लखमापूर, चाडगाव वाला व ततापूर परिसरात गा
लातूर : प्रतिनिधी सध्या उन्हाळ्याचे दिवस असून मोठ्या प्रमाणावर सुर्यदेव आग ओकत आहे. यातच किरकोळ बाजारपेठेत भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणावर वाढ झाली असली तरी, बाजारपेठेत लिंबू सध्या चा
लातूर : प्रतिनिधी दि लातूर अर्बन को-ऑप बँक लि.,लातूरने आपला मार्च-२०२६ अखेर प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे. आर्थिक वर्षाअखेर बँकेचे भाग भांडवल रू. २७.५६ कोटी, ठेवी रू. ८७२ कोटी असून बँकेचे कर्ज वा
लातूर : प्रतिनिधी सोलापूर येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव स्पर्धेत हासेगावच्या सेवालय बालगृहातील एचआयव्ही संक्रमित अनाथ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन एका सुवर्
लातूर : प्रतिनिधी आखातातील युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याने महाराष्ट्रात कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, दरात मोठी घसरण झाली आहे. लातूर जिल्ह्यात कलिंगड शेतात पडून असल्याने शेत
जालना : जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज बुधवार दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. जालन्यातील कडवंची शिवारात हा भीषण अपघ
नवी दिल्ली : मध्य-पूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पण, पेट्रोलियम मंत्रालया
अकोला : प्रतिनिधी पोलिस दलाची मान शरमेने खाली घालणारी धक्कादायक घटना अकोल्यातून समोर आली आहे. ८० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे, कर्तव्यावर असलेल
मुंबई : प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची शेवटची मुदत ३१ मार्च २०२६ रोजी म्हणजे काल संपली होती. पण आता लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा एक मोठी बातमी आहे. लाडक्या बहिणींना आता
मॉस्को : स्ट्रेट ऑफ होर्मुझ हे जगभरातील ऊर्जा पुरवठ्यासाठी प्रसिद्ध असले तरी, आता ते एक महत्त्वाचे डिजिटल चोकपॉईंट म्हणून समोर आले आहे. आशिया आणि युरोपला जोडणा-या बहुतांश उपसागरी इंटरनेट क
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्रातील कांदा शेतकरी दरांमधील मोठी घसरण रोखण्यासाठी तातडीने एमआयएस योजना लागू करण्याची मागणी करत आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने सरकारला एमआयएस यो
परभणी : महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ३५ महिलांचा शोध घेऊन त्यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने एकता सेवाभावी संस्थेने सन्मानित केले आहे. एकताचे
तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव आता आणखी तीव्र झाला असून इराणकडून मोठ्या अमेरिकन टेक कंपन्यांना थेट इशारा देण्यात आला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने मेटा प्लॅटफॉर्म, ग
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेले विलीनीकरणाबाबतचे एक विधान पुन्हा चर्चेत आले आहे. ‘दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला माझा विरोध नव्हत
पुणे : प्रतिनिधी सध्या राज्यात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे खळबळ उडाली आहेत. त्यातच आता दुसरीकडे पुण्यातील एका महिलेला जाळ्यात ओढून स्वत:ला साक्षात महादेवाचा अवतार सांगणा-या
नवी दिल्ली : पेमेंट्स व्हिजन २०२८ अंतर्गत केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ग्राहकांना दर्जेदार बँकिंग सेवा मिळाव्यात यासाठी खास प्लॅन आखला आहे. आता ज्या बँका चांगली सेवा देणार नाहीत आणि स
मुंबई : प्रतिनिधी राज्यमंत्री मंडळाची बैठक बुधवारी होत असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत दोन महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार असल्याचे पुढे आले आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्य
मुंबई : प्रतिनिधी महामार्गावरून प्रवास करणा-यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. आता टोलमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक

27 C