परभणी : एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्रच्या वतीने मागील २७ वर्षापासून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय शिक्षण रत्न, समाजरत्न, राष्ट्रीय एकता रत्न आणि जीवन गौर
नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात पळून आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा आई झाली. तिने मुलाचे नाव ‘भारत’ असे ठेवले. नोएडातील रबपूरा येथील घरी बारशाचा कार्यक्रम झाला. नामकरण सोहळ्यापूर्वी सीमाने
कराची : वृत्तसंस्था एलएनजी पुरवठ्यात मोठी घट आणि कोळशाच्या कमतरतेमुळे देशाच्या सुमारे ३० टक्के वीज उत्पादन क्षमतेवर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, परिस्थिती हा
नवी दिल्ली : आखाती देशातील परिस्थिती दिवसेंदिवस तणावपूर्ण होत असताना भारताने आपल्या लष्करी सामर्थ्याची ताकद वाढवली आहे. भारतीय नौदलाने आज (३ एप्रिल) विशाखापट्टणम येथे आयएनएस तारागिरी आणि
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरलेल्या आमदारांना यापुढे निवृत्तिवेतनाचा लाभ मिळणार नाही. दलबदलू आमदारांना निवृत्तिवेतन नाकारण्याची तरतूद करणारे विधेयक हि
नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणा-या वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या १० एप्रिलपासून देशातील सर्व टोलनाक्यांवरील रोख (कॅश) व्यवहार पूर्ण बंद करण्याचा निर
तेहरान : अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यात लष्करी संघर्ष सुरू झाल्यानंतर इराणने तेल वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेली होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी केली. त्यानंतर संपूर्ण जग
मलप्पूरम : काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या वाहनांना घेरून त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूडीएफ उमेद
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना नवे वळण मिळाले असून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्राचा थेट परि
नाशिक : प्रतिनिधी नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे प्रकरण संपूर्ण देशभर चर्चेत आहे. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच नाशिकमध्ये अशाच प्रकारे महिलांच्या लैंगिक शोषणासंबंधी आणखी एक धक
परभणी : राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील परळगव्हाण येथे ऊस उत्पादक शेतक-यांसाठी विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ए
नाशिक : प्रतिनिधी दुस-यांचे भविष्य सांगणा-या भोंदू अशोक खरातचे स्वत:चे भविष्यच आता अंध:कारमय झाले आहे. एसआयटी चौकशीत त्याच्या काळ्या कारनाम्यांची वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सत
बारामती : प्रतिनिधी राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षानंतर अजित पवार यांच्या गटात मोठी अस्वस्थता न
पुणे : प्रतिनिधी राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील ४०५ शासकीय शाळा आता ‘भ
पुर्णा : हालाखीच्या परिस्थितीत संसाराचा गाडा हाकत दिवसरात्र मजुरी करून मुलांना शिकवणा-या बापाच्या कष्टाला अखेर गोड फळ मिळाले आहे. पुर्णा तालुक्यातील अजदापुर येथील मजूर काम करणा-या नामदेव
बारामती : प्रतिनिधी बारामती आणि राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यास
पुणे : प्रतिनिधी राज्यात मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने मोठा कहर केला असून, तब्बल १ लाख ३१ हजार ४६५ हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. गहू, हरभरा प
जामठा : प्रतिनिधी विदर्भातील ज्येष्ठ नेते दिवंगत दत्ता मेघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवार, ४ एप्रिल रोजी जामठा येथे सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला महाराष्ट्राती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आखाती देशात युद्ध सुरू असल्याने शेतक-यांवर मोठा परिणाम होत आहे. भारत-अमेरिका कराराचा मोठा फटका शेतक-यांना बसणार आहे. भारताचे परराष्ट्र धोरण १०० टक्के चुकले आहे, अशी
पंढरपूर : नाशकात कार विहिरीत पडल्याने मोठा अपघात झाला, त्या अपघातात ९ जण ठार झाले, ही घटना ताजी असतानाच इरटीका कार कालव्यात पडल्याने ३ जणांचा मृत्यू झाला. ही घटना पंढरपूरच्या नातेपुते निरा उ
नाशिक: प्रतिनिधी जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये मध्यरात्री झालेल्या अपघाताने अक्षरश: काळीज पिळवटले आहे. शिवाजीनगर परिसरात एका मंगल कार्यालयात खासगी क्लासचे स्रेहसंमेलन आटोपून घरी इर्टीका का
नांदेड : प्रतिनिधी गँगवॉर मधील वर्चस्वातून नांदेड शहरात तिहेरी हत्याकांडाची घटना शनिवारी पहाटे घडली. यात एकाची निळा रोड लगतच्या कॅनल रोडवरील ई-स्क्वेअर परिसरात करण्यात आली तर ‘खून का बदला
मुंबई : प्रतिनिधी आखाती देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधन आणि गॅसची अभूतपूर्व अशी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने सध्या पाईप गॅसवर भर दिला आहे. तसेच त्या
युद्धामुळे कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत, रुपयाचीही घसरण नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण देशाला वेगवेगळ््या पातळीवर फटका बसत आहे. भार
चेन्नई : आयपीएलचा सामना एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जमध्ये रंगला. या सामन्याची नाणेफेक पंजाब संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकली. श्रेयसने चेपॉकमध्ये प्र
दिल्ली ते जम्मू-काश्मीरदरम्यान जोरदार धक्के नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजधानी दिल्ली ते जम्मू आणि काश्मीरपर्यंत अनेक राज्यांत शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के बसले. पंजाब, चंदीगड, हरियाणा
वाहतूक ठप्प, तब्बल ४७ कि. मी. अंतरापर्यंत वाहने अडकली धाराशिव : प्रतिनिधी येरमाळ््यात शुक्रवारी येडेश्वरीदेवीचा चैत्री पालखी सोहळा उत्साहात पार पडला. या निमित्ताने येडेश्वरीच्या दर्शनासा
जळकोट : प्रतिनिधी सन २०२५-२६ चे शैक्षणिक सत्र आता याच महिन्यामध्ये संपणार आहे . दि ११ एप्रिलपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मू
लातूर : प्रतिनिधी सद्यस्थितीत न्याय व्यवस्थेत केवळ प्रक्रियावादी भूमिका मांडली जात आहे. न्यायमूर्तींनी एकाद्या प्रकरणातील निकाल देत असताना किंवा वकिल ज्या प्रकरणाची मांडणी करीत आहे. त्य
रेणापूर : प्रतिनिधी एकेकाळी रेणापूरच्या विकासात व वैभवात भर पाडणारा तसेच पंचक्रोशीत नावारूपास आलेला रेणापूरचा जनावराचा बाजार केवळ जागा व मूलभूत सुविधा नसल्यामुळे गेल्या दोन अडीच दशकांप
गत काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने, सोसाट्याच्या वादळी वा-याने आणि भीषण गारपिटीने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. ऐन कापणीच्या आणि तोडणीच्या हंगामा
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा ते पाटोदा खुर्द दरम्यान अतिशय कमी उंचीचा पूल आहे. पावसाळ्यात थोडाही पाऊस पडला तरी या पुलावरून पाणी वाहते . गतवर्षी पावसाळ्यात या पुलावरून प्
रेणापूर : प्रतिनिधी लातूर ग्रामीणचे युवा नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील पोहरेगाव येथील प्राथमिक आर
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पावसासह आलेल्या जोरदार वादळी वा-यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या तोंडावर आलेल्या या नैसर्गिक संकटा
लातूर : योगीराज पिसाळ जिल्हयात पावसाळा लांबल्यामुळे साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगामही उशिराने सुरू झाला. जिल्हयातील १२ साखर कारखान्यांनी मार्च अखेर पर्यंत ५५ लाख ३१ हजार २५० मेट्रीक टन ऊस
लातूर : प्रतिनिधी २०२४-२५ च्या व २०२५_-२६ च्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनापूर्वी लातूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या रिक्त असलेल्या विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक व प्राथमिक
लातूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना चालना देत त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींचे दालन खुले करून देणारे एमआयटी शिक्षण संकुलातील ‘विश्वमैदान’ हे आगामी
लातूर : प्रतिनिधी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाला क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स २०२५-२६’ या कार्यक्रमात ‘बेस्ट
लातूर : प्रतिनिधी सामाजिक जाणीवेचा सुंदर संदेश देणारी एक हृदयस्पर्शी घटना नुकतीच घडली. सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांच्या घरी नवजात मुलीचा जन्म झाला आणि या आनंददायी क्षणाला त्यांनी स
लातूर : प्रतिनिधी येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुष्का पाटोळे या विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत तिच्या कुटूंबियांकडून तिच्या मृत्यूबाबत घा
लातूर : प्रतिनिधी गंधर्व मिडीया, लातूर यांची जाहिरात करण्याची मुदत संपुष्टात आल्यामुळे व सदर युनिपोल मुदतीत काढन न घेतल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीप्रमाणे स
सोलापूर : आरोग्य व्यवस्थापन व माहिती पध्दती – कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत फेब्रुवारी २०२६ अखेर झालेल्या कामाबद्दल सोलापूर महापालिका राज्यात ९१ गुण मिळ
नाशिक : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी भोंदू अशोक खरातची भेट घेतल्याचा पुनरुच्चार केला आहे. नीलम गो-हे यांनी अनेकदा भों
बीड : भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश ऊर्फ खोक्या भोसले वर्षभरानंतर कारागृहाबाहेर आला आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे ढाकणे पिता-पुत्र मारहाण प्रकरणात तो मागील वर्षभरापास
मुंबई : राज्यातील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत समाधानकारक असला तरी यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसपाण्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाने ओढ दिल्यास टंचाई
पुणे : राज्यातील शाळांची नियतकालिक मूल्यांकन चाचणीदरम्यान पटपडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार ११ एप्रिल, १५ एप्रिल आणि २२ एप्रिल या दिवशी शिक्षण विभागाचे पथक शाळांना भेट देऊन विद्यार्
मुंबई : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्षाने केला असून पक्षश्रेष्ठी
पुणे : यंदाच्या ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीला देशात ३५० लाख टन, तर राज्यात ११० लाख टन साखरेचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता हे एकूण साखरेचे उत्पादन अनुक्रमे ३१५ आणि १०० लाख टन होईल
पुणे/मुंबई : राज्यातील शहर व परिसरात गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळामुळे अनेक अतिउच्चदाब व उच्चदाब वाहिन्यांमध्ये बिघाड झाला. परिणामी, राज्याती
जळगाव : राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात होणा-या पोटनिवडणुका लढण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या निर्णया
मुंबई : आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात २३ हॅटट्रिक पाहायला मिळाल्या असून पहिल्या हॅटट्रिकसह सर्वाधिक तीन वेळा आणि एका हंगामात दोन हॅटट्रिकचा पराक्रम हा भारतीय गोलंदांनी करून दाखवला आ
मुंबई : नितेश तिवारी यांच्या आगामी रामायण चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत असल्याने सध्या मोठी चर्चा सुरू आहे. आज हनुमान जयंंतीच्या मुहुर्तावर या चित्रपटाचा पहिला टीझर
राज्यात धुमाकूळ, पुण्यात मुसळधार, पिकांची नासाडी, शेतकरी हवालदिल मुंबई : प्रतिनिधी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने राज्यातील अनेक भागात शेतक-याचे मोठे नुकसान झाले. बीड जिल्ह्यात वीज कोसळून एका श
नवी दिल्ली : वृत्तसंस्था २०२४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानाबाबत दिल्लीत एका पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत अनेक असामान्य ग
प्रशासनात मोठे फेरबदल, प्रथमच मोठ्या बदल्या मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने सलग दुस-या दिवशी सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या. आज एका दिवसात तब्बल २५ सनदी अधिका-यांच्या एका फटक्यात बदल्या क
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभा लातूर संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती दयानंद सुरवसे यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठ
रेणापूर : प्रतिनिधी तालुक्यात बुधवारी दि. १ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसामुळे व गारपिटीने रब्बी हंगामातील शेती पिकांचे व फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे . या नुकसानीचे पंचन
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील तिरुका येथे एक हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर २४ तासांमध्ये आईनेही आपले प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . जळकोट तालु
लातूर : प्रतिनिधी तक्रारदाराच्या मेव्हण्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि ‘मदत’ करण्याच्या बदल्यात ३ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यासंर्भाने लाचलुचपत प्रत
लातूर : प्रतिनिधी ‘विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये सेवावृत्ती जोपासली, तर त्यांच्यातून जबाबदार आणि सजग नागरिक घडतात. विद्यार्थी दशेत
लातूर : प्रतिनिधी जागतिक ऑटिझम दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने गुरुवारी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वमग्नता (ऑटिझ
लातूर : योगीराज पिसाळ लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविले गेले. या अभियान कालावधीत नागरीकांना चालू बाकी पूर्ण व मागील थकीत रक्कमेच्या निम
भोकर : प्रतिनिधी भोकर तालूक्यातील भोसी परिसरात कॅनलमध्ये २ युवक वाहून गेल्याची दुदैर्वी घटना घडली गुरूवारी सायंकाळी ५ वाजता घडली. त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मोठे प्रयत्
मुंबई : प्रतिनिधी शाळेच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो यासारखे शब्द वापरून पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करणा-या शिक्षण संस्थांना सरकारने चाप लावला आहे. राज्याच्
मुंबई : प्रतिनिधी विविध सरकारी खाती, महामंडळे, प्राधिकरणे यात होणा-या आयटी आणि नॉन आयटी सल्लागारांच्या खोगीर भरतीला राज्य सरकारने चाप लावला आहे. प्रत्येक विभागाला आता दोनपेक्षा अधिक आयटी स
मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या काही भागात झालेल्या अवकाळी पावासाचा आणि गारपिटीचा शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
परभणी : परभणी जिल्हा परिषद सभापती पदासाठी गुरूवार, दि.२ एप्रिल रोजी निवड प्रक्रीया पार पडली. यात चारही विषय समित्यांच्या सभापतीपदी महिला सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे अध्यक
परभणी : न्यायालयीन कर्मचारी साहित्य, कला आणि संस्कृती प्रतिष्ठान परभणीच्या नक्षत्रांचे देणे या समुहाच्या वतीने १० व्या पुष्पातंर्गत जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने सोमवार, दि. ६ एप्रिल र
लातूर : प्रतिनिधी राजराजेश्वर भगवान परशुराम जन्मोत्सव सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने यंदाही उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या उत्सवात व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, म
लातूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम ठरवून त्या दृष्टीने पूढे गेले पाहिजे. प्लॅनिंग करण्यात चुक झाली की, तुम्ही अपयशाचे प्लॅनिंग केले हे लक्षात घ्यावे. एकदा नियोजन ठरले की, त्या
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेतील टाऊन प्लॅनिंग विभागातील अधिका-यांचा भ्रष्टाचार आणि मुजोरीचा फटका थेट लातूर शहराच्या विकासावर होत आहे. अनाधिकृत ले-आऊट टाकुन शहरातील ११० सर्व्ह
तेहरान : अमेरिका-इस्रायल यांनी केलेल्या हल्ल्यानंतर इराणने जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला समुद्री मार्ग रोखून धरला आहे. यानंतर मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्ष सध्या श
मुंबई : प्रतिनिधी सध्या शेतक-यांवर चहूबाजूंनी संकट उभे ठाकले आहे. ‘एल निनो’मुळे वेळेत आणि पुरेसा पाऊस पडेल का? खरीप हंगामातील पेरण्या वेळेत झाल्या तर खतांच्या वाढत्या किमती यामुळे बळिराजा
मुंबई : प्रतिनिधी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आईचं निधन झालं आहे. आयएएस तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं पुण्यात निधन झालं. त्यांचं पार्थिव बीडच्या ताडसोन
नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स(एआय) संदर्भात फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ डी जानेरोच्या नवीन अभ्यासानुसार, चॅट जीपीटीसारख्या एआय टूल्सचा वापर तुमच्या मेंदूवर परिणाम करू शकतो. प्रत्येक
मुंबई : तोंडात किंवा घशामध्ये झालेली जखम, गाठ किंवा आवाजात झालेला बदल याकडे अनेकदा दुुर्लक्ष केले जाते. मात्र हीच लक्षणे हेड आणि नेक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात, असा इशारा तज्ज्ञां
नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला १ महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धामुळे जगभरात महागाईचा धोका वाढला आहे. दरम्यान, भारत सरकारने एक
म्हैसूर : देशभरातील उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालये आणि सरकारी संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देऊन खळबळ उडवून देणा-या एका उच्चशिक्षित व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली. श्रीनिव
परभणी : निझामाबाद ते तिरुपती एक्सप्रेस रेल्वेचा परभणीपर्यंत विस्तार करण्याच्या बालाजी भक्तांच्या मागणीची खा. संजय जाधव यांनी दखल देत आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेत
परभणी : मागील अनेक वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता निराधार व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यासह आवश्यक ती मदत देण्याचे कार्य परभणी शहरातील आचार्य नगर मधील रहिवासी असलेल्या अश
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच राज्यात एसआयआरची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. या दरम्यान, राज्यातील मालदा येथे बुधवारी ७ न्यायिक अधिका-यांना घेराव घालून कों
मुंबई : गेल्या काही काळापासून वादाचा मुद्दा राहिलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात पुन्हा बदल करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतून जाणारा हा मार्
नागपूर : प्रतिनिधी रोखठोक आणि परखड मतांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहेत. नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी मनुस्मृ
धुळे : प्रतिनिधी निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि भीषण गार
पुणे : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील खेड तालुका येथील चांडोली गावात अध्यात्माच्या आड महिलांचे कथित शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवदत्त आश्रम येथे ‘महाराज’ म्हणून वावरणा-या
मुंबई : मावळ तालुक्यातील उकसान येथील शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूडची प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा गोल्डी बेहल अडचणीत सापडले आहेत. स्थानिक शेतकरी चंद्रकांत श
मुंबई : प्रतिनिधी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लाडकी बहीण योजनेचे श्रेय अनेकांनी घेतले. निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून निकष, नियम न बघता राज्याच्या तिजोरीतून पैसे वाटण्यात आले. आता आर्थिक बो
-पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी
५४ प्रदूषित नदी पट्ट्यांचे पुनरुज्जीवन करणार मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून नदीच्या संवर्धन-पुनरुज्जीवनासाठी नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यास बुधवारी झ
मुले अत्यवस्थ, रुग्णालयात उपचार सोलापूर : प्रतिनिधी उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे गावात वडिलांनी स्वत:च्या तीन चिमुकल्या मुलांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केल्याची घटना उघडकीस आली. उत

30 C