मुंबई : आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात २३ हॅटट्रिक पाहायला मिळाल्या असून पहिल्या हॅटट्रिकसह सर्वाधिक तीन वेळा आणि एका हंगामात दोन हॅटट्रिकचा पराक्रम हा भारतीय गोलंदांनी करून दाखवला आ
मुंबई : नितेश तिवारी यांच्या आगामी रामायण चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत असल्याने सध्या मोठी चर्चा सुरू आहे. आज हनुमान जयंंतीच्या मुहुर्तावर या चित्रपटाचा पहिला टीझर
राज्यात धुमाकूळ, पुण्यात मुसळधार, पिकांची नासाडी, शेतकरी हवालदिल मुंबई : प्रतिनिधी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने राज्यातील अनेक भागात शेतक-याचे मोठे नुकसान झाले. बीड जिल्ह्यात वीज कोसळून एका श
नवी दिल्ली : वृत्तसंस्था २०२४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानाबाबत दिल्लीत एका पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत अनेक असामान्य ग
डॉ. बास्टेवाड नवे जिल्हाधिकारी, सोलापूरच्या जिल्हाधिका-यांची नागपुरात बदली मुंबई : प्रतिनिधी राज्यात २५ आयएएस अधिका-यांच्या आज बदल्या करण्यात आल्या असून, यात लातूर आणि सोलापूरच्या जिल्हा
प्रशासनात मोठे फेरबदल, प्रथमच मोठ्या बदल्या मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने सलग दुस-या दिवशी सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या. आज एका दिवसात तब्बल २५ सनदी अधिका-यांच्या एका फटक्यात बदल्या क
रेणापूर : प्रतिनिधी तालुक्यात बुधवारी दि. १ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसामुळे व गारपिटीने रब्बी हंगामातील शेती पिकांचे व फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे . या नुकसानीचे पंचन
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील तिरुका येथे एक हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर २४ तासांमध्ये आईनेही आपले प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . जळकोट तालु
लातूर : प्रतिनिधी तक्रारदाराच्या मेव्हण्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि ‘मदत’ करण्याच्या बदल्यात ३ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यासंर्भाने लाचलुचपत प्रत
लातूर : प्रतिनिधी ‘विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये सेवावृत्ती जोपासली, तर त्यांच्यातून जबाबदार आणि सजग नागरिक घडतात. विद्यार्थी दशेत
लातूर : प्रतिनिधी जागतिक ऑटिझम दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने गुरुवारी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वमग्नता (ऑटिझ
लातूर : योगीराज पिसाळ लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविले गेले. या अभियान कालावधीत नागरीकांना चालू बाकी पूर्ण व मागील थकीत रक्कमेच्या निम
इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा ४० ते ६० टक्के घटला असताना सिलिंडरच्या दरातही २० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने छोट्या-मोठ्या शहरांतील हॉटेल व्यवसाय प
भोकर : प्रतिनिधी भोकर तालूक्यातील भोसी परिसरात कॅनलमध्ये २ युवक वाहून गेल्याची दुदैर्वी घटना घडली गुरूवारी सायंकाळी ५ वाजता घडली. त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मोठे प्रयत्
मुंबई : प्रतिनिधी विविध सरकारी खाती, महामंडळे, प्राधिकरणे यात होणा-या आयटी आणि नॉन आयटी सल्लागारांच्या खोगीर भरतीला राज्य सरकारने चाप लावला आहे. प्रत्येक विभागाला आता दोनपेक्षा अधिक आयटी स
मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या काही भागात झालेल्या अवकाळी पावासाचा आणि गारपिटीचा शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
परभणी : परभणी जिल्हा परिषद सभापती पदासाठी गुरूवार, दि.२ एप्रिल रोजी निवड प्रक्रीया पार पडली. यात चारही विषय समित्यांच्या सभापतीपदी महिला सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे अध्यक
परभणी : न्यायालयीन कर्मचारी साहित्य, कला आणि संस्कृती प्रतिष्ठान परभणीच्या नक्षत्रांचे देणे या समुहाच्या वतीने १० व्या पुष्पातंर्गत जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने सोमवार, दि. ६ एप्रिल र
लातूर : प्रतिनिधी राजराजेश्वर भगवान परशुराम जन्मोत्सव सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने यंदाही उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या उत्सवात व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, म
लातूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम ठरवून त्या दृष्टीने पूढे गेले पाहिजे. प्लॅनिंग करण्यात चुक झाली की, तुम्ही अपयशाचे प्लॅनिंग केले हे लक्षात घ्यावे. एकदा नियोजन ठरले की, त्या
लातूर : प्रतिनिधी शक्ती आणि ज्ञानाचे प्रतीक असलेले व दु:ख नाहीसे करणारे संकटमोचन श्री हनुमान यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी गुरुवा
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेतील टाऊन प्लॅनिंग विभागातील अधिका-यांचा भ्रष्टाचार आणि मुजोरीचा फटका थेट लातूर शहराच्या विकासावर होत आहे. अनाधिकृत ले-आऊट टाकुन शहरातील ११० सर्व्ह
मुंबई : प्रतिनिधी सध्या शेतक-यांवर चहूबाजूंनी संकट उभे ठाकले आहे. ‘एल निनो’मुळे वेळेत आणि पुरेसा पाऊस पडेल का? खरीप हंगामातील पेरण्या वेळेत झाल्या तर खतांच्या वाढत्या किमती यामुळे बळिराजा
मुंबई : प्रतिनिधी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आईचं निधन झालं आहे. आयएएस तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं पुण्यात निधन झालं. त्यांचं पार्थिव बीडच्या ताडसोन
नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स(एआय) संदर्भात फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ डी जानेरोच्या नवीन अभ्यासानुसार, चॅट जीपीटीसारख्या एआय टूल्सचा वापर तुमच्या मेंदूवर परिणाम करू शकतो. प्रत्येक
मुंबई : तोंडात किंवा घशामध्ये झालेली जखम, गाठ किंवा आवाजात झालेला बदल याकडे अनेकदा दुुर्लक्ष केले जाते. मात्र हीच लक्षणे हेड आणि नेक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात, असा इशारा तज्ज्ञां
नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला १ महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धामुळे जगभरात महागाईचा धोका वाढला आहे. दरम्यान, भारत सरकारने एक
म्हैसूर : देशभरातील उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालये आणि सरकारी संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देऊन खळबळ उडवून देणा-या एका उच्चशिक्षित व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली. श्रीनिव
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जनहिताचे विविध प्रश्न उपस्थित केल्याने आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्डा हे समाजमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. मात्र एकीकडे राघव चड्डा हे जनमानस
परभणी : निझामाबाद ते तिरुपती एक्सप्रेस रेल्वेचा परभणीपर्यंत विस्तार करण्याच्या बालाजी भक्तांच्या मागणीची खा. संजय जाधव यांनी दखल देत आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेत
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच राज्यात एसआयआरची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. या दरम्यान, राज्यातील मालदा येथे बुधवारी ७ न्यायिक अधिका-यांना घेराव घालून कों
मुंबई : गेल्या काही काळापासून वादाचा मुद्दा राहिलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात पुन्हा बदल करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतून जाणारा हा मार्
नागपूर : प्रतिनिधी रोखठोक आणि परखड मतांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहेत. नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी मनुस्मृ
धुळे : प्रतिनिधी निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि भीषण गार
पुणे : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील खेड तालुका येथील चांडोली गावात अध्यात्माच्या आड महिलांचे कथित शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवदत्त आश्रम येथे ‘महाराज’ म्हणून वावरणा-या
मुंबई : मावळ तालुक्यातील उकसान येथील शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूडची प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा गोल्डी बेहल अडचणीत सापडले आहेत. स्थानिक शेतकरी चंद्रकांत श
मुंबई : प्रतिनिधी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लाडकी बहीण योजनेचे श्रेय अनेकांनी घेतले. निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून निकष, नियम न बघता राज्याच्या तिजोरीतून पैसे वाटण्यात आले. आता आर्थिक बो
-पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी
मुले अत्यवस्थ, रुग्णालयात उपचार सोलापूर : प्रतिनिधी उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे गावात वडिलांनी स्वत:च्या तीन चिमुकल्या मुलांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केल्याची घटना उघडकीस आली. उत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था युरोपसोबत भारताचा जो व्यापार सुरू आहे, तो लाल समुद्र आणि सुएझा कालव्यातून होतो. त्यामुळे बाब अल-मंडेब मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आधीच होर्मुझ सामुद्रधु
ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा वॉशिंग्टन : वृत्तसंस्था पश्चिम आशियातील तणाव टोकाला पोहोचला असून, इराणला सातत्याने धमक्या देऊनही इराण माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्
२ गंभीर, समृद्धी महामार्गावर ट्रकची मजुरांच्या पिकअपला धडक, मजूर महिलांच्या पिकअपचा चक्काचूर जालना : प्रतिनिधी जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर जामनेर-कडवंची शिवारात मुंबईकडे जाणा-य
जळकोट : ओमकार सोनटक्के एकीचे बळ आणि मिळते फळ ही म्हण फार पूर्वीपासून प्रचलित आहे. अशीच एकी मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण अशा रेल्वे मार्गासाठी लातूर व नांदेड जिल्ह्यातील खासदारांनी लोकसभेमत
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील अतनूर मध्ये ३१ मार्चच्या मध्यरात्री वादळी वारे सुटले होते. यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक सुटलेल्या वा-यामुळे हाता तोंडाशी आलेला घास निस
रेणापूर : प्रतिनिधी तालुक्यात बुधवारी (दि. १ एप्रिल) सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी गारपीट व वादळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान केले. मोरवड, गरसुळी, लखमापूर, चाडगाव वाला व ततापूर परिसरात गा
लातूर : प्रतिनिधी सध्या उन्हाळ्याचे दिवस असून मोठ्या प्रमाणावर सुर्यदेव आग ओकत आहे. यातच किरकोळ बाजारपेठेत भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणावर वाढ झाली असली तरी, बाजारपेठेत लिंबू सध्या चा
लातूर : प्रतिनिधी सोलापूर येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव स्पर्धेत हासेगावच्या सेवालय बालगृहातील एचआयव्ही संक्रमित अनाथ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन एका सुवर्
लातूर : प्रतिनिधी आखातातील युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याने महाराष्ट्रात कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, दरात मोठी घसरण झाली आहे. लातूर जिल्ह्यात कलिंगड शेतात पडून असल्याने शेत
जालना : जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज बुधवार दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. जालन्यातील कडवंची शिवारात हा भीषण अपघ
नवी दिल्ली : सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर १ एप्रिल रोजी ‘वॉर लॉकडाउन’ नोटीस व्हायरल झाली, ज्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. अशोकचक्र आणि मंत्रालय यांसारख्या चिन्हांसह तयार केलेली ही नोटी
नवी दिल्ली : मध्य-पूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पण, पेट्रोलियम मंत्रालया
अकोला : प्रतिनिधी पोलिस दलाची मान शरमेने खाली घालणारी धक्कादायक घटना अकोल्यातून समोर आली आहे. ८० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे, कर्तव्यावर असलेल
मुंबई : प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची शेवटची मुदत ३१ मार्च २०२६ रोजी म्हणजे काल संपली होती. पण आता लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा एक मोठी बातमी आहे. लाडक्या बहिणींना आता
मॉस्को : स्ट्रेट ऑफ होर्मुझ हे जगभरातील ऊर्जा पुरवठ्यासाठी प्रसिद्ध असले तरी, आता ते एक महत्त्वाचे डिजिटल चोकपॉईंट म्हणून समोर आले आहे. आशिया आणि युरोपला जोडणा-या बहुतांश उपसागरी इंटरनेट क
परभणी : महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ३५ महिलांचा शोध घेऊन त्यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने एकता सेवाभावी संस्थेने सन्मानित केले आहे. एकताचे
तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव आता आणखी तीव्र झाला असून इराणकडून मोठ्या अमेरिकन टेक कंपन्यांना थेट इशारा देण्यात आला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने मेटा प्लॅटफॉर्म, ग
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेले विलीनीकरणाबाबतचे एक विधान पुन्हा चर्चेत आले आहे. ‘दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला माझा विरोध नव्हत
पुणे : प्रतिनिधी सध्या राज्यात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे खळबळ उडाली आहेत. त्यातच आता दुसरीकडे पुण्यातील एका महिलेला जाळ्यात ओढून स्वत:ला साक्षात महादेवाचा अवतार सांगणा-या
नवी दिल्ली : पेमेंट्स व्हिजन २०२८ अंतर्गत केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ग्राहकांना दर्जेदार बँकिंग सेवा मिळाव्यात यासाठी खास प्लॅन आखला आहे. आता ज्या बँका चांगली सेवा देणार नाहीत आणि स
मुंबई : प्रतिनिधी राज्यमंत्री मंडळाची बैठक बुधवारी होत असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत दोन महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार असल्याचे पुढे आले आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्य
मुंबई : प्रतिनिधी महामार्गावरून प्रवास करणा-यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. आता टोलमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक
राहुरी : प्रतिनिधी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार जा
नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरॅकलने भारतात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने भारतातील सुमारे १२,००० कर्मचा-यांना कामावरून कमी केल्याचा अंदाज
रत्नागिरी : राज्य सरकारने आंबा व काजू उत्पादक शेतक-यांसाठी जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची आर्थिक मदत तुटपुंजी आहे. या मदतीतून शेतकरी सावरणार नसल्याने आंबा व काजू उत्पादक शेतक-यांचा
नवी दिल्ली : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक शहरांमध्ये गॅससाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, सर्वसामान्यांच्या याच हतबल
तेहराण : मध्यपूर्वेतील युद्ध परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली असून अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर आपले हल्ले अधिक तीव्र केले. ताज्या घडामोडीत इस्रायलनेइराणच्या इस्फहान शहराला पुन्हा एक
मुंबई : प्रतिनिधी छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय कॉमेडी मालिका ‘भाभीजी घर पर हैं २.०’चा काही महिन्यांपूर्वीच प्रीमिअर झाला होता. यामध्ये अंगुरी भाभीच्या भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री श
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर यांचे काल दुपारी ३१ मार्च रोजी दुचाकी आणि टिप्परच्या भीषण अपघातात निधन झाले. नांदेड शहरातील ढवळे कॉर्नर परिसर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचे पडसाद भारतात उमटत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील ते
जळकोट : प्रतिनिधी जळकोट शहर तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वा-यासह हलका पाऊस झाला. यामुळे फळाचा राजा आंब्याचे नुकसान झाले आहे. यामुळे आंबाउत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. जळकोट शहर तसेच
सरकार आणि समाज यांनी सामूहिकपणे समस्यांचा सामना केल्यास त्या लवकर सोडवणे शक्य होते. अन्यथा अनेक समस्या दीर्घकाळापासून समाजाच्या मानगुटीवर ठाण मांडून राहतात. दीर्घकाळापासून भेडसावणारी स
लातूर : प्रतिनिधी लातूर दुष्काळाने जखम झालेलं शहर. पाण्यासाठी रेल्वे धावली, आणि त्या घटनेने लातूरच्या नावावर एक वेदनादायक कलंक उमटला. कोरडं आभाळ, पाण्याची टंचाई, शेतक-यांची हलाखीची परिस्थि
लातूर : प्रतिनिधी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहणा-या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कासारसिरशी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत निलंगा तालुक्यातील तांबाळा येथे परप्रांतीयांकडून चालविण्यात य
लातूर : प्रतिनिधी दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील प्रकल्पांत ब-यापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात
लातूर : प्रतिनिधी भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या लातूर शाखेच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेविकासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस १९ नगरसेविका उपस्थित होत्या. या प्रसंगी महापाल
लातूर : प्रतिनिधी सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्च लातूरच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त सोसायटी फॉर वेल बी इंग अवेअरनेस अँड रिहॅबिलिटेशन अर्थात स्वर च्या संयुक्त विद्यमाने दि. २८ व
अमरावती : हिंदू उत्तराधिकार कायद्याबाबत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल दिला आहे. जर एखाद्या हिंदू महिलेला तिच्या आई-वडिलांकडून वारसाह
मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध जिल्ह्यांत झालेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमु
मुंबई : प्रतिनिधी मुंबईत आयोजित जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर यांनी ‘स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या’ असे विधान केल्याने नव्या वा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जनता गॅस सिलिंडरसाठी तासन्तास रांगेत उभी आहे. हा गॅस-पेट्रोलचा तुडवडा पंडित नेहरूंमुळेच झाला असेल! गॅस सिलिंडरसाठी जनता तासन्तास रांगेत उभी आहे, हायवेवरची हॉटे
मुंबई : प्रतिनिधी मार्च महिन्यातील कडक उन्हामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणा-या बाष्पयुक्त वा-यांमुळे र
वणी : प्रतिनिधी राज्यात वाढत्या उष्णतेने सर्वसामान्य जनजीवनासह आता पशु-पक्ष्यांनाही हैराण केले आहे. सुरगाणा तालुक्यात सध्या तापमानाचा पारा ३७ अंशांच्या आसपास पोहोचला असून, या भीषण उन्हाच
पुणे : प्रतिनिधी वडील आणि मुलीचं नातं हे फार वेगळं असतं. लहानपणी बाप लेकीचा आधार बनतो तर कठीण काळात मुलगी वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. असेच बाप-लेकीच्या प्रेमळ नात्याचे हृदयस्पर्शी
पिंपरी : प्रतिनिधी गॅस टंचाईमुळे वाढत्या महागाईच्या झळा आता बेकरी उद्योगालाही अस होऊ लागल्या आहेत. एकेकाळी गोड सुगंधाने भरलेले बेकरीचे वातावरण सध्या चिंतेच्या छायेत आहे. त्यामुळे बेकरी च
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी आखाती देशांतील तणावाचे पडसाद आता थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर उमटू लागले. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थ
मुंबई : प्रतिनिधी नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने पुरोगामी महाराष्ट्राची देशपातळीवर अब्रूचे धिंडवडे निघालेत. महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला, मुलींच्या सु
नाशिक : प्रतिनिधी अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक आणि खळबळ उडवणारी माहिती तपासात समोर आली आहे. अशोक खरात याच्या संपर्कात दररोज ४० ते ४५ राजकीय नेते असायचे. खरातच्या मोबाइलमध्ये विशेष क
नालंदा : प्रतिनिधी बिहार शरीफ येथील मघरा येथे स्थित सुप्रसिद्ध ‘माँ शीतला मंदिरा’त आज मंगळवारी (३१ मार्च) प्रार्थनेदरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली. प्रचंड गर्दीमुळे निर्माण झालेल्या या ग
-तुळजापुरात शेतकरी संघर्ष न्याय यात्रेत सपकाळ यांचा हल्लाबोल -शेतक-यांचा सातबारा कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या तुळजापूर : प्रतिनिधी शेतकरी अस्मानी, सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाल
बीड जिल्ह्यात जनावरे दगावली, साता-यात २४ शेळ््या मृत्युमुखी छ. संभाजीनगर : प्रतिनिधी पुणे, नाशिक, सातारा, धुळे, नंदूरबारसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यांत सोमवा

32 C