मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत सर्वांना विद
मुंबई : भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाचे वातावरण असताना थायलंडमध्ये सुट्यांचा आनंद घेणा-या कॉमेडियन भारती सिंहला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. देशात संघर्षाचं वातावरण असतान
मुंबई : भारतीय फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली. यापूर्वी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची इच्छा व्यक्त क
राहुल गांधी यांचे पंतप्रधानांना पत्र नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याच्या दुस-याच दिवशी रविवारी लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी
– डीजीएमओ घई यांची माहिती, १०० अतिरेकी ठार नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी ज्या क्रूरतेने २६ निष्पापांचे जीव घेतले, याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे दहशतवादाचे कट आखणा-
पंतप्रधान मोदींचा इशारा, ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानमधून गोळ््या झाडल्या तर भारतातून तोफगोळे डागले जातील, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
उदगीर : प्रतिनिधी विवाह व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाचा असतो. परंतु विवाह पेक्षाही राष्ट्र मोठे असतेच याचा प्रत्यय उदगीर तालुक्यातील नळगीर येथील स्वप्निल गायकवाड यांनी रविवारी होणारा विव
निलंगा : प्रतिनिधी जनतेच्या सेवेसाठी राज्य सरकारकडे केलेल्या मागणीनुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून निलंगा आगरास पहिल्या टप्प्यात तीन नव्या एसटी बस देण्यात आल्या आहेत. या तिन्ही गाड
जळकोट : प्रतिनिधी एक काळ असा होता की, जळकोट तालुका आणि आसपासच्या परिसरात उन्हाळ्याच्या हंगामात फक्त गावराण आंबा उपलब्ध असायचा. प्रत्येक शेतक-यांच्या शेतात अनेक आंब्याची झाडे होती. त्यांना
लातूर : प्रतिनिधी पावसाळ्यापुर्वीची एप्रील, मे महिन्यात करावयाची नालेसफाई मनपाने जरी कागदोपत्री सुरू केली असली तरी ती प्रत्यक्षात मात्र अद्याप सुरू केली नसून रविवारी दुपारी झालेल्या अवघ
लातूर : प्रतिनिधी शहरातील संविधान चौकात एका चार चाकीतून आलेल्या अनोळखी पत्रकाराने अमिर पठाण या तरूणास तु काश्मिरहून आलास का पाकिस्तानचा आहेस म्हणून त्याला अवघड ठिकाणी मारहाण करून मारहाणी
लातूर : प्रतिनिधी लग्न समारंभ व उत्सवात मानाने डोक्यावर बांधलेला रंगीबेरंगी फेटा म्हणजे गौरव, प्रतिष्ठा आणि अभिमानाचं प्रतिक. म्हणून पाहुण्यांना फेटे बांधण्यात येतात. यासाठी मोठा खर्च ही
जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, जब गिदड की मौत आती है तब वो शहर की ओर भागता है, नमकहराम, युद्धविरामहराम अशी कितीतरी विशेषणे दिली तरी ती विश्वासघातकी पाकिस्तानसाठी कमीच पडतील. पहलगाम हल्
दमास्कस : वृत्तसंस्था इस्रायलने गाझामध्ये येणारी मानवतावादी मदत गेल्या काही दिवसांपासून थांबवली आहे. त्यामुळे गाझामधील नागरिकांना भीषण अन्न टंचाईचा सामना करावा लागत आहे. गाझामधील लोकां
ढाक्का : वृत्तसंस्था एकीकडे भारत आणि पाकिस्तानात तणावाची परिस्थिती असताना, दुसरीकडे बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांच्या ‘अवामी लीग’वर बंदी आणली आहे. त्यामुळे आता ‘अवामी ल
– १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये बैठक – पुतिन यांचे झेलेन्स्कींना निमंत्रण इस्तंबूल : गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियमांचे पालन न केल्याबद्दल वेळोवेळी बँका आणि ‘एनबीएफसी’वर दंड ठोठावते. आता रिझर्व्ह बँकेने देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानने जर काही केलं, तर भारताचे उत्तर विनाशकारी आणि कठोर असेल. जसे पाकिस्तानने २६ ठिकाणांना लक्ष्य केल्यानंतर दिले गेले, अशा स्पष्ट शब्दात पंतप्रधान नरेंद्र म
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमियर लीग २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित केली आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता दोन्ह
कोलंबो : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने श्रीलंकेच्या मैदानात रंगलेल्या तिरंगी मालिकेतील फायनलमध्ये यजमान श्रीलंकेला ९७ धावांनी पराभूत करत ट्रॉफी जिंकली आहे. या दोन
पुणे : गेली दोन वर्षे खरीप पीकविमा योजना एक रुपयात उपलब्ध करून दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई दिली जात होती. मात्र, याच घटकातून महसूल विभाग देखी
मुंबई : महाराष्ट्र सरकारची बहुचर्चित लाडकी बहीण योजनेवरून वाद निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्य
नाशिक : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळाला. अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली, यामुळे शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. अवेळी आलेल्या या पावसा
पुणे/मुंबई : राज्यात १५ मे पर्यंत वरुणराजा धो..धो..बरसणार असून पुढील पाच दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात १३ व १५ मे रोजी तर विदर्भात १२ मे व १३ मे दरम्यान काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण
मुंबई : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये मोठा करार झाला आहे. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी एका महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक करार झाला आहे. सुमारे १९,२४४ कोटी रुपयांच्या या प्रकल
सिंधुदुर्ग : मालवणच्या ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण रविवार दि. ११ मे रोजी करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्यास रा
पुणे : कर्वेनगर परिसरात हमास या वादग्रस्त संघटनेच्या समर्थनार्थ पोस्टर्स वाटणा-या काही तरुणांना भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. या प
सातारा : काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच आहे, काँग्रेसचा विचार व धोरणे ही भारताची संस्कृती, परंपरा व लोकजीवनातून आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला एक जाज्वल्य इतिहास आहे, काँग्रेसने देशाला स
नांदेड : प्रतिनिधी नांदेड शहर व परिसरात गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले यातून तीन जणांमध्ये वाद होऊन एकाने दुस-यावर गोळीबार केला. यात एक जण ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. वसरणी येथील
मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान तात्काळ शस्त्रसंधी करण्यासाठी तयार झाले अशी घोषणा केली. त्यानंतर तीन-चार तासांतच पाकिस्तानी लष्कराने ट्रम्प यांना वाकुल
पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानमधील काही शहरांवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर उत्तरेकडील काही महत्त्वाच्या विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा गेल्या तीन दिवसांपासून तात्पुरती स्थग
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ २० जून पासून इंग्लंड दौ-यावर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्याआधी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यात आता
मुंबई : सध्या भारत-पाकिस्तान देशामध्ये तणावाचे वातावरण आहे. या वातावरणात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पाकिस्ताननेही भारतावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला.
लोणंद : उज्जैन येथे देवदर्शनास चाललेल्या खासगी प्रवासी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीनजण ठार झाले. हा अपघात रविवारी पहाटे अडीचच्या दरम्यान फलटण तालुक्यातील सालपे येथील बिरोबा मं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था काश्मीर खो-यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत होता. या संतापानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील दहशत
कठोर कारवाईसाठी भारतीय लष्कराला सूट : मिस्री नवी दिल्ली : वृत्तसंस्था युद्धबंदी झाल्यानंतरही सीमेपलिकडून गोळीबार सुरू आहे. अवघ्या काही तासांतच पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. ही अतिशय न
आधी शरणागती, ४ तासांत युद्धविरामाचे उल्लंघन नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील चार दिवसांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला होता. हल्ले-प्रतिहल्ले सुरूच होते. अशा स्थितीत प
नवी दिल्ली : वृत्तसंस्था शनिवारी रात्री पाकिस्तानने दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानने दिल्लीच्या दिशेने मिसाइल सोडली
लाहोर : वृत्तसंस्था लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार भारतीय ड्रोन्सने हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या अनुषंगाने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. चीन असो अमेरिका असो किंवा युरोपीय देश किंवा आखाती देश असोत; जगभरात बहुतांश देशांम
मुंबई : राज्यातील महायुती सरकारकडून विविध जिल्ह्यात ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ रविवार दि. ११ मे रोजी पायी यात्रेचे आणि तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्याती
वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. हा दावा अम
नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान वाढत्या तणावादरम्यान भारताने मोठा निर्णय घेतला असून भविष्यातील कोणतेही दहशतवादी कृत्य युद्ध समजले जाईल. त्यानुसार त्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असा इश
पुणे : प्रतिनिधी राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खरेदी केलेला शेतमाल तसेच शेतक-यांच्या शेतमालाची साठवणूकही वखार महामंडळाच्या
परभणी : शहरातील ठाकरे कमान परीसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या एका धक्कादायक घटनेत विशाल कदम आर्वीकर (वय ३२) याचा चार जणांनी मिळून चाकू आणि हातोड्याच्या सहाय्याने निघृन खून केला.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ७ ठिकाणांवर हल्ले करुन खूप मोठे नुकसान केले आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घाबरला आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानचे ५ एअरबेस आणि २ रडार बे
कराची : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या चौथ्या दिवशी सुद्धा तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देश मिसाईल आणि ड्रोनने एकमेकांचे लक्ष्य भेदण्याचा प्रयत्न करत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर प
कराची : वृत्तसंस्था बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा झाला तर मोठा झटका पाकिस्तानला बसणार आहे. पाकिस्तानमधील सोने आणि तांबे यांचे भांडार संपणार आहे. एका अंदाजानुसार, पाकिस्तानातील बलुचिस्
नाशिक : भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्याला प्रभावी उत्तर दिले आहे. सध्या या दोन्ही देशांत युद्धसदृश्य स्थिती आहे. यावेळी प्रत्येक नागरिक देखील त्यामध्ये जबाबदारीने आपले योगदान देऊ श
नाशिक : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश्य स्थिती आहे. देशभर अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मात्र सरकारी अधिका-यांचा थाट आणि मौजमजा यावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही, असा विरोधाभास प
मालेगाव : भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबविले. यामध्ये दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले. या कारवाईचे मालेगाव शहरात एमआयएम पक्षाकडून जोरदार स्वागत करण्यात आले. मालेगाव शहरात ‘एमआय
पुणे : सोशल मीडियावर एका तरूणीने पाकच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने खळबळ माजली असून पुण्यातील येथील कोंढवा भागात राहणा-या एका तरूणीने इन्स्टाग्रामवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहील्याचा आरोप
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर अतंर्गत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्डयांवर हल्ला करत त्यांना उद्ध्वस्त केले. यानंतर बलुचिस्तान आक्रमक झाला असून बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तान नाही असे म
पुणे : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाले आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. भारताच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्य कुरघोड्या करतच आहे, त्याला भारतीय सैन्य सडेतोड उत्त
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत असलेल्या तणावात सलग चौथ्या दिवशी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानकडून सुरू असलेल्
कोलकाता : भारत-पाक यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा निर्णय आधीच घ्यायला हवा, होता असाही सूर उमटताना दिसतोय. त्यात आठवड्याभरानंतर स्पर्धा पुन्हा सुरु करणे शक्य होईल का? हा न
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे मुंबईत निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. आज संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर दादरमधील शिवाजी पार्क
मुंबई/पुणे/बीड : ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताकडून पाकिस्तानवर हल्ला चढविला जात आहे. त्याअनुषंगाने लष्कराच्या सर्व दलाच्या सुट्या रद्द केल्या. त्याप्रमाणे आरोग्य विभागालाही सतर्कतेच्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने सीमेलगत गोळीबार सुरू केला. तसेच भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, भारताने पाकिस्तानचे हल्
कुरापती सुरूच, भारताने मनसुबे उधळले सीमा भागात अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑपरेशन सिंदूरनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा भारतातील सीमेलगतच्य
उदगीर : प्रतिनिधी तालुक्यातील हेर येथे सस्ती अदालतचे आयोजन करण्यात आले होते. सदर सस्ती आदालत मध्ये उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर , गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, उप
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हयात पडणा-या पावसाचे पाणी शेतात मुरवून पाणी पातळी वाढवण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जलतारा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग-क व वर्ग-ड कर्मचा-यांच्या नियमित बदल्यांसाठी कार्यरत पदावरील कर्मचा-यांची सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या वर्ग-क
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जाती जमाती विभागाचा निधी अन्य विभागांना वळवू नये तसेच याबाबत कायदा करण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच
लातूर : प्रतिनिधी क्रीडा प्रेमीसाठी पर्वणी असलेले ग्रामीण टी १० क्रिकेट सामने १० मे २०२५ पासून सुरु होणार होते मात्र हे सामने स्थगित करण्यात आले असल्याची माहिती आयोजन समितीकडून देण्यात आल
लातूर : प्रतिनिधी काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांनी सातत्याने जातीनिहाय जनगणनेची मागणी केली. विविध सभा, संसदेतसुद्धा राहूल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरला. त्यामु
लातूर : प्रतिनिधी शहरातील संविधान चौकात एका चार चाकीतून आलेल्या अनोळखी पत्रकाराने अमिर पठाण या तरुणास अवघड ठिकाणी मारहाण करून मारहाणीचे व्हीडोओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने सदरील तरूण
लातूर : प्रतिनिधी भारतीय आदिवासी वा लोकसंगीताचे दर्शन घडवण्यासाठी स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेने भारतीय संगीत क्षेत्रातील शिक्षिका, संशोधक व गायक प्राची माया गजानन यांना आमंत्रित
दुबई : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान यांच्यात अल्पकालिन किंवा पारंपरिक युद्ध झाल्यास, भारताला थेट लष्करी खर्चासाठी दररोज सुमारे रु.१,४६० कोटी ते रु. ५,००० कोटी इतका खर्च येऊ शकतो. असं दुबईच
गांधीनगर : वृत्तसंस्था ८ मे रोजी सलग दुस-या दिवशी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. कच्छ सीमेवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करताना तीन ड्रोन पाडण्यात आले. गु
कराची : वृत्तसंस्था पाकिस्तानने भारताच्या जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरातमध्ये हल्ले केले. मात्र हे हल्ले परतवून लावल्यानंतर भारताने देखील पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला आहे. पाकिस्तान
जम्मू : वृत्तसंस्था भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. दरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा महेबु
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने ९ ठिकाणी हल्ले केल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता जम्मू शहर व अन्य ठिकाणी हल्ले क
कराची : वृत्तसंस्था पाकिस्तानी सैन्य आपल्या खोट्या दिखाव्यासाठी भारतासोबत लष्करी संघर्ष वाढवत आहे आणि त्याचे परिणाम तेथील जनतेला भोगावे लागत आहेत. विशेष म्हणजे भारतासोबत वाढत्या तणावान
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले प
मुंबई : एसटी महामंडळ दरवर्षी ५ हजार याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन.२०२५-२६ पासून उर्वरित २० हजार बसेस या पर्यावरण पूरक अशा सी.एन.जी. व एल.एन.जी. सारख्या इंधनाब
मुंबई : भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पूर्ण तयारीची गरज असताना, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलला हाय अलर्टवर
मुंबई : भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या पदांवरील विशेषत: आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या सुट्या रद
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने डिजीटल आणि इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांना लाइव्ह रिपोर्टिंग टाळण्याचा सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकांचा जोर असून गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच प्रमुख अधिका-यांसमवेत बैठक घेतली. दुसरीकडे संरक्षण मंत्रालयाने सैन्य दलाल
मुंबई : भारताच्या सीमेवर कमालीचा तणाव असताना मुलाखत, गप्पा यासारखे कार्यक्रम करणे उचित नाही, असे माझे मत आहे असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची एका वृत्तवाहिनी सो
छत्रपती संभाजीनगर : पहलकाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ब्लॅक आऊट करण्याची आवश्यकता भासल्यास यंत्रणा अलर्ट राहावी यास
नाशिक : देशाची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील साकीनाका परिसरात एक संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर काही ठिकाणी हेलिकॉप्टरने उड्डाणे रद्द करण्
मुंबई : पाकिस्तानचे हल्ले परतवून लावत असताना भारतीय सैन्य दलातील २ जवान शहीद झाले आहेत. यात मुंबईतील रहिवाशी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे मुरली नाईक, तर दुसरे जवान दिनेश शर्मा यांना पूँछ
गांधीनगर : ८ मे रोजी सलग दुस-या दिवशी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. कच्छ सीमेवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करताना तीन ड्रोन पाडण्यात आले. गुजरातच्या सीम
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही बाजू सतत प्रत्युत्तर देत असल्याने, नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असताना, केंद्राने माध्यमांमध्ये पस
मुंबई : भारताने सीमावर्ती भागात ब्लॅकआऊट केला आहे. पंजाब, अंबाला, राजस्थान आणि हरियाणातील गावांना ब्लॅक आऊट करण्यात आला. देशभरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षिततेमध्ये वा
नवी दिल्ली/श्रीनगर : भारताकडून दहशतवाद्यांना टार्गेट केले जाण्याची भीती पाकिस्तानला असल्याने त्यांनी सर्व दहशतवाद्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. भारताने सलाल धरणाचे दरवाजे उघडलेले आहे
नागपूर : भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. आरएसएसच्या वतीने ज
श्रीनगर : बुधवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू आणि पठाणकोटसह ११ भागात पाकिस्तानने १०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला, परंतु क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली एस ४०० आणि आ