दोन कुटुंबात चाकू, कोयत्याने वार, ३ ठार मुंबई : प्रतिनिधी मुंबानगरीतील दहिसर पश्चिम एम.एच.बी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपत पाटीलनगर परिसरात दोन कुटुंबात तुफान हाणामारीची घटना घडली. दोन कु
ओडिशातील पुरीपर्यंत पोहोचली हेरगिरीची लिंक? चंदीगड : वृत्तसंस्था हरियाणाच्या हिस्सार येथील प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक झाल्यानंतर गुप्तचर विभागाने आता सखोल तपास सुरु केला
तोयबाचा अतिरेकी सैफुल्लाहला गोळ््या घालून केले ठार भारतातील कटात होता सहभाग इस्लामाबाद : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील मुख्यालयावर २००६ मध्ये बॉम्बस्फोट हल्ल्या
जरांगे यांच्याशी चर्चेनंतर माघार बीड : प्रतिनिधी मारहाण आणि गु्न्हेगारी टोळींच्या व्हिडिओने गाजत असलेल्या बीडमध्ये पुन्हा एकदा जबर मारहाणीची घटना घडली. शिवराज दिवटे या युवकास वाल्मिक कर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने बांगलादेशातून आयात होणा-या ४२ टक्के वस्तूंवर बंदी घातली आहे. यामुळे बांगलादेशला अंदाजे ७७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे ६६ हजार कोटी रुपयांचे नुकस
गुजरातचा शानदार विजय, दिल्लीला दे धक्का नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुजरात टायटन्सने आयपीएलच्या ६० व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर १० गडी राखून शानदार विजय मिळविला. दिल्लीने गुजरातला विजया
लातूर : प्रतिनिधी तथागत बुद्ध व सम्राट अशोक यांच्या काळातील भारत निर्माण करावयाचा असेल तर धम्म संस्थेच्या वतीने राबविण्यात येणा-या २४ प्रकारच्या शिबिरामध्ये उपासक उपासिकांनी व त्यांच्या
लातूर : प्रतिनिधी लातूरची जीवनवाहिनी असलेल्या मांजरा नदीवरील लातूर तालुक्यातील मांजरी, सामनगाव जलसेतूजवळ मांजरा प्रकल्पाचा उजवा कालवा दि. १६ मे रोजी पहाटे फुटला. यामुळे हजारो दशलक्ष घनमी
लातूर : प्रतिनिधी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, सुनिल कॉम्प्लेक्स येथिल फ्रुट मार्केट आणि अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सोन्या मारूती देवस्थान परिसरात सडक्या फळांच्या व कॅर
सोलापूर : प्रतिनिधी सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण ८ जणांचा मृत्य
बीड : परळी तालुक्यातील लिंबोटा गावातील तरुण शिवराज दिवटे याला सप्ताहात झालेल्या किरकोळ वादावरून १९ ते २० तरुणांनी काठी,बेल्ट आणि रॉडने मारहाण केली. या प्रकरणामध्ये मराठा संघटना आक्रमक झाल
नाशिक : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलिस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास
परळी : परळीत शुक्रवारी शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. अपहरण करून एका टेकडीवर नेत त्याला पट्टा, लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करण्यात आली. मस्स
बीड : शिवराज दिवटे या युवकाला अपहरण करून मारहाण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू, अशी धमकी मारहाण करणा-या आरोपींनी दिल्यानंतर या प्
पुणे : केरळात वा-याच्या वेगाने दाखल होणारा मान्सून यंदा महाराष्ट्रातही लवकर दाखल होणार आहे. केरळमध्ये अंदाजे २७ मे रोजी मान्सून (चार दिवस कमी-अधिक) दाखल होईल, अशी सरासरी तारीख अपेक्षित धरली त
पुणे : महिला आरक्षणाचे विधेयक मान्य होणार नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज थांबणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी घेतली आणि महिलांना ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक मान्य झा
सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सेंट्रल टेक्स्टाईल कंपनी या टॉवेल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाइल मिल या कारखान्यात पहाटे स
मुंबई : क्रिकेटच्या या सर्वात जुन्या फॉरमॅटला जिवंत ठेवल्याबद्दल विराटचे सर्वत्र कौतुक झाले. त्यातच आता भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना याने विराट कोहलीला भारतरत्न देण्याची मागणी केली आहे
मुंबई : बॉलिवूडमधील कलाकार वजन घटविण्यासाठी ड्रग्सचा वापर करत असल्याचा खुलासा सोनाली कुलकर्णीने केला आहे. सोनाली कुलकर्णी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सकस आहार आणि नियमित व्यायाम करते. मात्र ड
अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही गांधीनगर : वृत्तसंस्था पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना भारताच्या सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्
बंगळुरू : आयपीएलच्या ५८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना होणार होता. परंतु पावसामुळे ह
खा. राऊत लिखित पुस्तक प्रकाशनप्रसंगी पवार यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ््यात ईडीला देण्यात आलेल्या अधिकारांबद्
विविध देशांचा दौरा करणार भारतीय खासदार नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑपरेशन सिंदूरच्या भारताच्या कारवाईची माहिती जगातील सर्व देशांना देण्यासाठी ७ भारतीय शिष्टमंडळ लवकरच परदेश दौ-यावर रवाना ह
इस्लामाबाद : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव वाढला. ६ आणि ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त क
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था जगातील आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहणार आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूएन) ताज्या अहवाल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम आणि इतर दहशतवादी पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. त्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानला करण्यात येणार आहे. हव्या असल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था समोर आलेल्या कामात स्वत:ला पूर्ण झोकून देणे हे चांगलेच असते. त्यामुळे बॉस आणि सहका-यांकडून कौतुकही मिळते. मात्र, सतत बौद्धिक काम केल्याने भावनिक आणि मानसिक क्षमतांव
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलशी संबंधित दोन फरार आरोपींना अटक केली. २०२३ मध्ये पुण्यात आयइडी (स्फोटक यंत्र) तयार करणे आणि चाचणी करणे या
लातूर : प्रतिनिधी उन्हाची प्रचंड तीव्रता त्याततच महाविद्यालयांना लागलेल्या सुट्ट्या यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या खुपच कमी झाली. परिणाती लातूर जिल्ह्यातील नऊ रक्तपेढ्यांमध्ये रक्ता
लातूर : प्रतिनिधी शहरात गेल्या दोन वर्षापासून नारायणा ई-टेक्नो स्कूल ही शाळा शिक्षण विभागाची कसलीही मान्यता नसतानाही सुरु आहे. अनेकवेळा निवेदने देवून व आंदोलन करुनही शिक्षण विभाग व पोलीस प
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील मांजरा आणि निम्न तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पांसह आठ मध्यम व १३५ लघु असे एकुण १४५ प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ७०४.६०५ दशलक्ष घनमीटर आहे. मागील
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. यामुळे भारत सरकारने पाकिस्तानातून थेट किंवा कोणत्याही तिस-या देशातून येणा-या सर्व व
लातूर : प्रतिनिधी केंद्र शासन पुरस्कृत १५ व्या वित्त आयोगांतर्गत या वर्षात लातूर शहरातील एकुण २३ ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिर कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. हे केंद्र सुरु झाल्यापासून
लातूर : प्रतिनिधी विलासराव देशमुख फाउंडेशनने महापूरमधील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. गावात मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ रेणा
लातूर : प्रतिनिधी अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ, गोरक्षनाथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने पवित्र नाथदिक्षा (कानचिरा) सामुहिक कार्यक्रम येथील श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानात दि. १२
लातूर : प्रतिनिधी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समित गेल्या आठ दिवसापूर्वी घसरलेल्या भाजीपाल्याची आवक दि. १७ मे रोजी काहि प्रमाणात वाढली असल्याचे दिसून आले आहे. मागील काहि दिवसापुर्वी बाजार स
पुणे : शासनाने कृषी विभागाच्या विविध योजनांचा व नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी करणे अनिवार्य केले आहे. पण गेल्या पंधरा दिवसांपासून
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार, अशी मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असताना केंद्र सरकारच्या अधिकृत पत्रात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाच्या पुढे पक्षाचा उल
मुंबई : पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे परदेश दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी या घटनेवर कोणतेही भाष्य केले नव्हते. आता मात्र ठाकरे यांनी भारत
मुंबई : पहलगामचा माणुसकीला काळीमा फासणारा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या काळात भारताने पाकिस्तानचा जगासमोर आणलेला दहशतवादाचा चेहरा हा कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा मोठा विजय
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी
नागपूर : दहशतवाद्यांना मांडीवर बसवणा-या पाकड्यांना भारताने चांगलीच अद्दल घडवली. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरने पाक सरकार आणि लष्कराच्या इभ्रतीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली गेली. पा
पुणे : तब्बल ११७ टीएमसी क्षमता असणा-या उजनी धरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतून येणारे २० टीएमसी पाणी संपूर्ण धरणाला विषारी बनवू लागले आहे. यामुळे लाखो नागरिकांना दुर्धर आजार झाल्याच
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील जंगलातील घनदाट कुडकेली परिसरात बनावट दारु कारखान्याचा गुन्हे शाखेने १४ रोजी रात्री पर्दाफाश केला. याप्रकरणी धुळ्याच्या चौकडीला अटक केली होती तर दोघे अंधार
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे. या हत्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक गुन्हे समोर आले. दरम्यान, आता परळीतील मारहाणी
पुणे : महायुतीचे सरकार येऊन पाच महिन्यांचा कार्यकाळ उलटला आहे. मात्र, पुण्यातील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेसह राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या कार्यकारी परिषदेच्या पुनर्रच
कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने शुक्रवारी इंग्लंड दौ-यासाठी १८ सदस्यीय भारत अ संघाची घोषणा केली. भारताचा हा संघ कॅन्टरबरी आणि नॉर्थम्प्टन येथे इंग्लंड लायन्सविरुद
मुंबई : अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या कायमच त्याच्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. सध्या शाहरुख त्याचा आगामी चित्रपट किंग मुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून तो लवकर
वीज पडून १ ठार, उन्हाळी पिके, फळबागांसह घरांचे नुकसान नांदेड : प्रतिनिधी दिवसभराच्या उकाड्यानंतर शुक्रवारी सायंकाळी शहर परिसरात धुंवाधार अवकाळी पाऊस झाला. जवळपास एक तास झालेल्या पावसाने न
सर्वपक्षीय खासदार पाकचा खरा चेहरा उघड करणार प्रतिनिधीमंडळ लवकरच विदेश दौ-यावर जाणार नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यानं
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई पुणे : प्रतिनिधी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि पोलिसांच्या मटन पार्टीची चर्चा चांगलीच रंगली. पुण्यात मुख्य कारवाई झाल्यानंतर सुरक्षेच्या दृ
काबूल नदीतून पाकला जाणारे पाणी रोखणार नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली आहे. भारताने सर्वप्
केजमध्ये भीषण दुर्घटना, एक ठार १५ जण जखमी बीड : प्रतिनिधी भरधाव वेगातील कंटेनरने आज ८ ते १० वाहनांना धडक दिली, या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला असून, १५ जण जखमी झाले आहेत. ही घटना बीड जिल्ह्यात
राज्य सरकारचा आदेश जारी मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १४ पोलिस अधीक्षकांना बढती देण्यात आली असून उपमहानिरीक्षक पदावर त्यांची पदोन्नती करण्यात आली. यात नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम
पुण्यासह अनेक शहरांत मेट्रोचे काम सुरू पुणे : प्रतिनिधी भारताविरोधात पाकिस्तानचे समर्थन करत त्यांना लष्करी ड्रोन्स पुरवणा-या तुर्कीला भारताने धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली आहे. आ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारताने पाकिस्तानच्या ८ ठिकाणांसह १३ लक्ष्यांना अचूकपणे भेदले. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व डावपेच उलटे पडले. ९ आणि १० मे रोजी रात्री प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार मुंबई : प्रतिनिधी खरे तर लोक पूर्वी लॉर्डस ही क्रिकेटची पंढरी आहे, असे म्हणायचे. परंतु खरी क्रिकेटची पंढरी वानखेडे स्टेडियम आहे. पंढरी तिथे देव
पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याला उत्तर देताना भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारा पाकिस्तानला एकामागून एक दणके दिले. या दणक्यांमुळे पाकिस्तानची होत असलेली ससेहोलपट पाहणे, ऐकणे हा रोमांचकारी अनु
दिल्लीत स्वतंत्र उच्चायुक्तालय स्थापन करा नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू असताना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. बलुच नेता मीर यार बलोच याने
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपायोजना करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून नव्या सूचना जा
पाकिस्तानची पत्राद्वारे याचना, भारत भूमिकेवर ठाम इस्लामाबाद : वृत्तसंस्था पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली. सिंधू जल समझोता रद्द करण्याचा निर्णय पा
५ हजार कोटींची गुंतवणूक, ब्लॅकस्टोन समुहासोबत सरकारचा करार मुंबई : प्रतिनिधी राज्यातील लॉजिस्टिक्स पार्क्स क्षेत्रात ५ हजार १२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक आणि २७,५१० रोजगाराच्या संधी निर
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग-क व वर्ग-ड कर्मचा-यांच्या नियमित बदल्या मंगळवारी दोन वर्षानंतर पार पडल्या. यात कर्मचा-यांची सेवा जेष्ठतेनुसार यादी तयार करून लातूर जिल्हा
लातूर : प्रतिनिधी उपसचिव, महसूल व वनविभाग, महाराष्ट्र शासन यांचे दि. १७ मार्च २०२५ यांच्या पत्रास अनुसरुन जिल्हाधिकारी, लातूर यांनी दि. ११ ऑगस्ट २०२३ पासून शासनाने उशिरा नोंदीबाबतच्या आदेशा
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात सोयाबीन आणि इतर शेतमालाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत ‘सोयाबीन साठवणूक क्लस्टर’ विकसित करण्याचे महत्त्वाकांक्षी नि
लातूर : प्रतिनिधी गरजू व गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी लातूर ग्रामीणमध्ये घरकुल आवास प्लस सर्वेक्षण सुरु असून ही मोहीमह्याअज दि. १५ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेपासून एकह
लातूर : प्रतिनिधी लातूर तालुक्यात आलेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्यासह इतर फळबागा, फुलशेती, भाजीपाला आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैस
गोपाळपूर : वृत्तसंस्था हवाई हल्ल्यांदरम्यान ड्रोनच्या ताफ्यांपासून होणारा धोका रोखण्यासाठी भारताकडे आता एक नवीन आणि कमी खर्चिक उपाय आला आहे. ‘भार्गव अस्त्र’ नावाची ही हार्ड किल मोड काउंट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जयशंकर यांना बुलेटप्रूफ कार आणि कमांडो दिले जा
कराची : वृत्तसंस्था भारताच्या ऑपरेशन सिंदूरने कुख्यात दहशतवादी मसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात मसूद अजहरचे भरपूर नुकसान झाले आहे. मात्र, आता पाकिस्तान सरकार त्याच्
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगातील तिसरे सर्वात मोठे ताज्या पाण्याचे स्त्रोत हिमालयात आहे. या ठिकाणी हिमपर्वत आणि हिमनद्यातून पाणी वाहत असते. जे कोट्यवधी लोकांची तहान भागवते. गंगा नदीचे उगमस्
मुंबई : मुंबईच्या वसई-विरार परिसरातील बहुचर्चित ४१ बेकायदेशीर इमारती प्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने कारवाईचा बडगा उगारला आहे. बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता या
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर सीमेवरील वातावरण आता कुठे शांत होते ना तोच आता चीनने भारताची कुरापत काढली आहे. चीनकडून एक नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्य
बीड : जिल्ह्यातील गेवराई शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यसनी बापाने स्वत:च्याच गतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबल्याचे समोर आले आहे. आईच्या मृत्यूनं
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान पी.के. साहू यांना पाकिस्तानने सोडले आहे. काही दिवसांपूर्वी पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून सीम
मुंबई : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दर आज म्हणजे बुधवारी प्रति १० ग्रॅमसाठी ९६ हजार ५९३ रुपयांवर आला आहे. २२ एप्रिल रोजी सोन्याचा दर १ लाख २ हजार ७३ रुपयांपर्यंत पोहोचला ह
मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणा-या टोळीचा छडा पोलिसांनी लावला असून तब्बल अडीच हजारांहून अधिक बनावट ख
पुणे : राज्याला मान्सूनचे वेध लागले आहे. पण अचानक अवकाळी पावसाचे संकट पुढ्यात येऊन उभे ठाकले आहे. काल राज्यातील अनेक भागाला अवकाळी पावसाने तडाखा दिला. राज्यातील अनेक भागात गडगडाटासह पाऊस पड
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मोबाइलवरून धमकाविणारा प्रशांत कोरटकर (वय ५५, रा. नागपू
नागपूर : शालांत परीक्षांचा निकाल घटला असून यंदा विद्यार्थ्यांच्या टक्केवारीलादेखील धक्का लागला आहे. ७५ टक्के किंवा अधिक गुण घेत प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांच्या संख
मिरज : रेल्वे दुहेरीकरणासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर वसगडे येथे मंगळवारी शेतक-यांनी रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे दुपारपासून प
नवी दिल्ली : न्यायमूर्ती भूषण गवई यांनी देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून बुधवार दि. १४ मे रोजी शपथ घेतली. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जीवनप्रवास महाराष्ट्रातील अमरावती पासून सर्वोच्च न्याया
मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट एका नव्या वळवणावर आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यात अनुभवी आर. अश्विन याने क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली. आता इंग्लंड दौ-यावरील कसोटी मालिकेआधी रोहित शर्मा पाठ
मुंबई : सितारे जमीन पर सिनेमाची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. काल या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. आमिर खान या सिनेमात बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. बास्केटबॉल कोच बनून आ
यंदाचा निकाल ९४.१० टक्के, २०११ मुलांनी घेतले १०० टक्के गुण पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता
लातूर : प्रतिनिधी येथील अभिनव मानव विकास संस्थाद्वारा संचालित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. मागच्या सलग १४ वर्षांपासून दैदिप्यमान निकालाची परंपर
लातूर : प्रतिनिधी अकरावी प्रवेशप्रक्रिया यंदापासून केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून राबविण्यात येणार असून याचे संकेतस्थळ दि. ९ मे पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. पण प्रवेशप्रक्रि
जोडप्याची सुरक्षा पोलिस आयुक्त करणार मुंबई : प्रतिनिधी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. आंतरजातीय किंवा आं
आता आमच्या अटींवर कारवाया, मोदींचा पुनरुच्चार आदमपूर : वृत्तसंस्था ऑपरेशन सिंदूर हे भारताचे न्यू नॉर्मल आहे. भारताने आता तीन सूत्र समोर ठेवली आहेत. यापुढे भारतावर हल्ला झाला तर भारत आपल्या
इस्लामाबाद : वृत्तसंस्था भारतासोबतचे तणावपूर्ण संबंध कायम असताना आता पाकिस्तानची अडचण वाढली आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्कराशी प्रदीर्घ काळापासून लढा देत असलेला बंडखोर गट बलुच लिबरेशन आर