पुणे : मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची(जैन बोर्डिंग) जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकली असल्याचा आरोप करत या निर्ण
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर रोजी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील महिला सुधारगृहामध्ये असलेल्या सहा नृत्यांगनांना सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या स
मुंबई : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील २१ लाख ६६ हजार १९८ शेतक-यांच्या १५ लाख १६ हजार
पुणे : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी पूर झाला. काही ठिकाणी महापूर होता. यात शेती उद्ध्वस्त झाली. तर पीक ज्या जमिनीत यायचे ती जमीनच खरडून गेली. त्यामुळे सर्व शेतक
मुंबई : जुलै महिन्यात हिंदीच्या सक्तीवरून ठाकरे बंधू अनेक वर्षांनी प्रथमच एकत्र आले. त्यानंतर त्या दोघांच्याही मनोमिलनाची , युतीची जोरदार चर्चा सुरू झाली. कधी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या
बीड : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदू मुलींना जिममध्ये न जाण्याचा सल्ला दिला. कॉलेजला जाणा-या हिंदू मुलींना सल्ला देत ते म्हणाले की, मुलींनी जिमला जाऊ नये. त्यांनी घरीच योग करावा. तुम्हा
वारजे : कर्वेनगरमधील नामांकित मुलींच्या शाळेत दाखला घ्यायला आलेल्या मुलीशी ओळख वाढवून तिला अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याबद्दल शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल बावधने
नाशिक : ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देणारी ऐतिहासिक घटना शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर रोजी नाशिककरांनी अनुभवली. देशात बनवलेले पहिले तेजस एमके १ ए लढाऊ विमान नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्
पुणे : कोथरूड येथे तरुणावर गोळीबार केल्याप्रकरणात फरार असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक २ च्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे ८७८ ग्रॅम गांजा सापडला. मुसाब इलाही शे
गांधीनगर : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गुजरातमध्ये मोठा फेरबदल केला असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यानंतर १९ नवीन चेह-यांसह २६
मुंबई : सोशल मीडिया आणि एआयच्या मदतीने हल्ली कोणाचेही व्हीडीओ एडिट केले जाऊ शकतात. परंतु अनेकांकडून या फिचर्सचा चुकीचाही वापर केला जातो आणि सेलिब्रिटींना त्याचा सर्वाधिक फटका बसतो. काही दि
वाढे : जावळी तालुक्यातील खर्शी गावची धावपटू सुदेष्णा शिवणकर हिने राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत महाराष्ट्रासह साता-याची मान अभिमानाने उंचावली आहे. नुकत्य
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री, राहुरीचे भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले(६६) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. आमदार कर्डि
आगामी निवडणुका पारदर्शक व्हाव्यात असे वाटत असेल तर मतदार यादीतील त्रुटी दूर करा, तरच निवडणुका घ्या अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडली. मतदार यादीत छेडछाड, एकाच कुटुंबात २०० मत
लातूर : प्रतिनिधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामसंसद सिकंदरपुर येथे एक दिवस गावक-यांसोबत ग्राम
लातूर : प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व ग्रामीण तंत्रनिकेतन कॅम्पस, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानतीर्थ २०२५’ अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात जयक
लातूर : प्रतिनिधी स्पर्धेत यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण कष्टाशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन ऑलिंपियन वीरधवल खाडे यांनी राजर्षी शाहु महाविद्यालयाच्या संकुलात राज्यस्तरीय शालेय जलतरण
लातूर : प्रतिनिधी लातूर हे सोयाबीन, ऊसाचे हब आहे. यावर्षी शेतक-यांच्या पिकांच्या बरोबरच शेतीचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या शेतमालाचे दर पडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतक-
छत्रपती संभाजीनगर : धुळ्यातील शाळेत चपराशी असलेल्या कल्पेश चंदुलाल अग्रवाल (३८, रा. पद्मनाभनगर, धुळे) हा मध्य प्रदेश व गुजरातहून नशेसाठी वापरल्या जाणा-या गोळ्या व पातळ औषधांची तस्करी करून सं
चंदिगड : सीबीआयने केलेल्या कारवाईत पंजाब पोलिसांच्या एका डीआयजींच्या घरातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली असून या नोटा मोजण्यासाठी चक्क मशीन मागवावी लागली. आता सीबीआयने पंजाब पोलिस द
जयसिंगपूर : चालू गळीत हंगामात तुटणा-या ऊसाला प्रतिटन एकरकमी ३७५१ रुपये पहिली उचल दिल्याशिवाय ऊसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही. गतवर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपीपेक्षा जादाचे २०० रूपये
नवी दिल्ली : भारतीय लज्जतदार जेवण त्याच्या स्वादासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. परंतू इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) एका नवीन अहवालाने भारतीय जेवणातील पदार्थ रुचकर असले तरी आरोग्
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाच्या संगनमताने केलेली वोटचोरी आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतील घोळ देशासमोर आणला आ
मुंबई : प्रतिनिधी मतदार याद्यात दुरुस्ती होईपर्यंत निवडणुका घेऊ नका असा आग्रह विरोधकांनी धरला असला तरी राज्य आयोगाने मात्र निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकांसाठी मोठ्याप्रमाणात म
लातूर : प्रतिनिधी राज्यातील सहकारी साखर कारखानदारीत अव्वल स्थानावर असलेल्या विलासनगर लातूर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या स्वमालकीचे
मुंबई : प्रतिनिधी निवडणूक आयोगाकडे गेलेले शिष्टमंडळ हे मतदार याद्यातील घोटाळे आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेतील दोष यासंदर्भात होते. यात कोणत्या पक्षाला आघाडी वा युतीत सहभागी करून घेण्याचा
लातूर : प्रतिनिधी माहे जुन ते सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यात अतिवृष्टी व पुर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दि. ९ ऑक्टो
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कालच राज्य निवडणूक आयुक्त व मुख्य निवडणूक अधिका-यांची भेट घेऊन मतदार याद्यांमधील घोळ निदर्शनास आणले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंटी-वन अॅग्री लिमिटेडच्या संचालिका सौ. अदितीताई अम
पाटणा : वृत्तसंस्था बिहारमधील राजकीय पक्षांनी विधानसभेची लढाई जिंकण्यासाठी ‘एअर स्ट्राइक’चा मार्ग निवडला आहे आणि पाटणा विमानतळाचा उपयोग ‘कमांड सेंटर’ म्हणून होणार आहे. थोडक्यात, निवडणु
इंदूर : वृत्तसंस्था इंदूरच्या नंदलालपुरा क्षेत्रात चालू असलेल्या तृतियपंथींमधील वादात एका गटातील सुमारे २४ तृतियपंथींनी विष प्यायले आहे. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितली
लखनौ : वृत्तसंस्था लखनौमध्ये १३ वर्षांचा एक मुलगा घरी मोबाईलवर फ्री फायर गेम खेळत होता आणि अचानक बेडवर झोपला. बहिणीला वाटलं की, तिचा भाऊ झोपला आहे, पण तो बराच वेळ उठला नाही. हालचालही केली नाही,
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतामध्ये सरकारी बँकांची संख्या आणखी कमी होणार आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बँक विलीनीकरणाचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळेच आता काही लहान सा
पुणे : प्रतिनिधी जीई एरोस्पेस कंपनीच्या चाकणमधील प्रकल्पातून विमान इंजिनांसाठी महत्त्वाच्या सुट्या भागांची निर्मिती केली जात आहे. या भागांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या इंजिनचा पुरव
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी बीड येथे शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर रोजी होणा-या ओबीसी समाजाच्या मोर्चावर सडकून टीका केली आहे. हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पव
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कशाच्या आधारावर सुरक्षा पुरविली जाते आणि या सुरक्षा व्यवस्थेवर किती खर्च होतो, याची माहिती मागणा-या अर्जावर कायद्यानुसार निर्णय द्या, असे आदेश मुंबई उच
मुंबई : ब्लू एनर्जीने भारतात आपला अतिशय आधुनिक आणि पहिला इलेक्ट्रिक ट्रक लॉन्च केला असून याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या ट्रकचे वैशिष्टय म्हणजे यात बॅटरी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने लाखो सरकारी कर्मचा-यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता कर्मचा-यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काच्या पेंशन आ
मुंबई : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी, मनसे आणि राज्यातील इतर राजकीय पक्षांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिका-यांची भेट घेतली. याव
गांधीनगर : दिवाळीच्या अगदी तोंडावर गुजरात मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सोडून सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री पटेल यांनी मंत
पुणे : प्रतिनिधी जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार,नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत असताना या अनिश्चित जगात कौशल्य मदतीला येऊ शकते.त्यामुळे सर्वांनी मिळून कौशल्याच्या मा
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. इंदूर शहरातील नंदलालपुरा भागात बुधवारी संध्याकाळी २२ तृतीयपंथीयांनी एकाच वेळी फिनाईल पिऊन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्
कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी दूध संघांपैकी एक असलेल्या गोकुळ दूध संघावरून आता शेतकरी, संस्था चालक आणि प्रशासन यांच्यात तीव्र संघर्ष उभा ठाकला आहे. गोकुळ दूध संघाने
मुंबर्द : प्रतिनिधी महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये मतभेद दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
मुंबई : मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर एका तरुणाने डॉक्टरकीचं कसलंही प्रशिक्षण घेतलं नसताना एका महिलेची प्रसुती केली. जो प्रसंग घडला तेच थ्री इडियट्स चित्रपटातील रँचोने केले होते. ख-य
बुलडाणा : प्रतिनिधी जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक बोगस मतदारांची नावे मतदार यादीत असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. मृत व्यक्तींची नावे, तसेच स्थानांतरित
कोल्हापूर : प्रतिनिधी ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे प्रमुख संशोधक तेजस ठाकरे आणि त्यांच्या ग्रुपने पुन्हा एकदा पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या खजिन्यात मोलाची भर घातली आहे. कोल्हापूर जिल्ह
नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी सुरु केलेली ‘कायद्याचा बालेकिल्ला’ ही मोहीम राज्यभरात चर्चेत आहे. पोलिसांच्या धाकाने एकीकडे अनेक गुन
मुंबई: प्रतिनिधी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचा-याला मारहाण केल्यामुळे चर्चेत आलेल्या आणि त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने ‘एफडीए’ परवाना निलंबित केलेल्या आमदार निवासा
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याच्या काळात सुरू करण्यात आलेल्या योजना बंद केल्या जात असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी
मुंबई : अल्पसंख्याक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अशा शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नसल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा क्रीडा आणि य
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत केरळमधील तरुण आयटी इंजिनिअर आनंदू अजि यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
बारामती : प्रतिनिधी दिवाळीच्या सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र दिवाळीची जोरदार तयारी सुरु असून बाजारपेठा सजल्या आहेत. राजकीय नेते देखील मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करत अ
मुंबई : प्रतिनिधी पीएम किसान योजनेत मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. शेतकरी सध्या २१ व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहे. पण त्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ३१ लाख शेतक-यांवर आसमानीच
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ वर्षीय चिमुकलीवर नात्यातील ज्येष्ठ व्यक्ती अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ५९ वर्षांच्या आरोपीला पो
पुणे : येथे आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या मिमिक्रीवर उत्तर दिले आहे. ते म्हणाले उद्या तू जरी माझी मिमिक्री केली तरी माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत. मिमिक्री करणारे मि
रोहतक : हरयाणा पोलिस अधिकारी संदीप कुमार यांच्या आत्महत्येप्रकरणी रोहतक सदर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या एफआयआरमध्ये चार लोकांची नावे आहेत.
मुंबई : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत शेवटचा खेळला होता. त्यानंतर त्याचा विचार केला गेला नाही. ऑस्ट्रेलिया विर
राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल दिसून येत असून हवामान विभागाने पुढील एक-दोन दिवसांत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात विजांच्या कडकडाटा
निलंगा : प्रतिनिधी तालुक्यातील औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार येथे नवीन शेतकरी भवन बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच मंजूरी दिली असून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रय
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी तालुक्यातील अंकुलगा राणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. सुलोचना गणेश गुराळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेत सौ. चित्रकला अरूण काकडे या
जळकोट : प्रतिनिधी राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावळ व माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या माध्यमातून जळकोट कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी अत्याधुनिक शेतकरी भवन’ मंजूर झाले असून लवकरच या भवनाच
मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे मराठवाडा तसेच विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी जमीन खरडून गेली तर काही ठिकाणी शेतातील उभे पीक पाण्याखाली गेल
लातूर : प्रतिनिधी खास दिवाळीच्या निमित्ताने महिलांच्या कर्तृत्वाला नवी दिशा देण्यासाठी विलासराव देशमुख फाउंडेशन, लातूरच्या वतीने दि. १४ व १५ रोजी दोन दिवसीय ‘महिला उद्योजिका व्ही. डी. एफ. ब
लातूर : प्रतिनिधी दयानंद कला महाविद्यालयाने ‘ज्ञानतीर्थ युवक महोत्सव २०२५’ मध्ये पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत एकूण अकरा पारितोषिकांसह उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. महाविद्य
लातूर : प्रतिनिधी अलीकडील पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने लातूर डिस्ट्रिक्ट होमिओपॅथिक डॉक्टर्स ग्रुप तर्फे निधी संकलन उपक्रम राबविण्यात
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत जिल्हा तज्ञ, गट संसाधन केंद्र, कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर कंत्राटी कर्मचा-यांचे गेल्या चा
जयपूर : जैसलमेर बस दुर्घटनेत अनेकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना जयपूरच्या टोंक रोडवर सीटी ट्रान्सपोर्टच्या मिनीबसला अचानक आग लागली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झा
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील बदलाचे पर्व सुरू झाले असून युवा फलंदाज शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी रवाना झा
जळगाव : राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून चोरी आणि दरोडेही पोलिसांपुढे आव्हान बनत आहेत. जळगावजल्ह्यातील मुक्ताईनगर व वरणगाव शिवारातील पेट्रोल पंपांवर गेल्या आठवड्
न्यू यॉर्क : वृत्तसंस्था फ्रान्सनंतर आता अमेरिकेमध्ये सर्वात मोठं आंदोलन होणार आहे. १८ ऑक्टोबर रोजी अमेरिकेतली जनता डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. तब्बल २,५०० ठिकाणी
पाटणा : वृत्तसंस्था बिहारमधील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत सी-व्होटरच्या ताज्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की आरजेडी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सध्या आघाडीवर आहे
मॉस्को : वृत्तसंस्था रशियन सैन्याने युक्रेनमधील दुस-या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खार्किव्हला लक्ष्य केले. रात्रभर त्यांनी शक्तिशाली ग्लाइड बॉम्ब आणि ड्रोन हल्ले केले, एका हॉस्पिटलवर हल्
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात मुसळधार पावसाने कहर मांडलेला असतानाच ८६ टक्के हिमालयास बर्फाने आच्छादले आहे; परिणामी आता कडाक्याची थंडी ती देखील गेल्या १०० वर्षांतील तिसरी सर्वात जास्त
पाटणा : वृत्तसंस्था बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीतिकार आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंड देण्याच्या पद्धतीवर सरकारला कठोर शब्दांत सुनावले आहे. न्यायालयाने विचारले की सरकार काळानुसार बदल स्वीकारायला तयार का नाही? ही टिप्पणी त्या जनह
चेन्नई : वृत्तसंस्था तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा भाषावाद पेटण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सत्ताधारी ‘डीएमके’ने हिंदी भाषेच्या वापरावर बंदी घालणारे विधेयक विधानसभेत सादर केले आ
मुंबई : जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतक-यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौ-याचे कृषी विभागामार्फत आयोजन केले जाते. २०१२ नंतरच्या काळात प्रवास, निवास आणि परकीय चलनाती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. ही निवडणूक जवळ आल्याने आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. युती आणि आघाडीची गणित
मुंबई : प्रतिनिधी एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि सदावर्ते गट यांच्यात हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीत अपमानास्पद भाषा वापरल्याने आ
मुंबई : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरं कोणतरी चालवतो’, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पा
बीड : प्रतिनिधी येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची अखेर नागपूर कारागृहात बदली करण्यात आली आहे. कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर त्यांच्यावर आरोप होता.
भंडारा : मध्य प्रदेशात उत्पादित करण्यात आलेल्या कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर घटना समोर आल्या आहेत. या नंतर महाराष्ट्रातही औषध निर्माण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. यात काही कफ सिर
मुंबई : प्रतिनिधी ग्रंथ हे मनुष्याचे मित्र असावेत. प्रत्येकाने सतत वाचत राहिले पाहिजे. ही वाचनाची सवय मनुष्याला ज्ञान समृद्धी मिळवून देत असल्याचे प्रतिपादन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किर
मुंबई : प्रतिनिधी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सचिव मनीषा वर्मा यांनी त्यांच्या
मुंबई : प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते पंकज धीर यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत त्यांनी कर्णाची भूमिका साकारली होती, ज्यामुळे त
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाच्या आक्रमकतेपुढे राज्य निवडणूक आयोगाची भांबेरी उडालेली दिसली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,मनसे, शेकाप यासह इतर पक्षा
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत तब्बल पाच महिन्याचा विलंब झाल्याने हजारो कामगारांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावं लागत आहे. नोंदणी प्रमाणपत
मुंबई : प्रतिनिधी राज्यात पुन्हा एकदा आकाशात ढग दाटले असून पावसाचे संकेत मिळत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत हलक्या ते मध्यम
मुंबई : प्रतिनिधी ‘लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले होते. त्यांच्या या असंवेदनशील वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर सारवास