उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या जळगाव येथील नूतन कार्यालयाचे 4 जून रोजी उद्घाटन होणार आहे. पण या कार्यालयात भूत असल्याच्या अफवेमुळे एकच खळबळ माजली आहे. या अफवेम
करिअर क्लिअॅरिटी सीझन २ च्या पहिल्या भागात आपले स्वागत आहे. आज आपण दोन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहोत. पहिला प्रश्न राजस्थानच्या गंगापूरचा आहे आणि दुसरा प्रश्न मध्य प्रदेश
रविवारी झालेल्या इटालियन ओपनच्या अंतिम फेरीत कार्लोस अल्काराझने जॅनिक सिन्नरचा ७-६ (७/५), ६-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. या हंगामात हे त्याचे तिसरे जेतेपद आहे. यासह, तो जागतिक क्रमवारीत
'आशिकी' चित्रपटातून स्टार बनलेली अनु अग्रवाल गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. अलीकडेच, चित्रपटसृष्टीच्या बदलत्या काळाबद्दल बोलताना अभिनेत्रीने खुलासा केला की एक काळ
हैदराबादमध्ये दहशतवादी संघटना आयसिसशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप आहे. रविवारी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनी
भारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि पुणे शहरातील खराडी पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत भारतीय हवाई दलाच्या जवानाच्या वेशात सोशल मीडियावर वावरून फसवणूक करणाऱ्
गेल्या महिन्यात गायिका सोनू कक्कडने जाहीर केले होते की ती तिचे धाकटे भाऊ टोनी कक्कड आणि नेहा कक्कड यांच्याशी असलेले नाते संपवत आहे. तथापि, काही दिवसांनी, पुन्हा एकदा कक्कड भावंड त्यांच्या प
शेख मुजीबुर रहमान यांच्या बायोपिक 'मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन'मध्ये शेख हसीना यांची भूमिका साकारणारी बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारिया हिला रविवारी संध्याकाळी विमानतळावरून अटक करण्यात आली
मुंबईच्या दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगरमध्ये रविवारी सायंकाळी दोन कुटुंबांमध्ये जुन्या वादातून तुफान हाणामारी झाली. हातघाईपासून थेट चाकू आणि कोयत्यांपर्यंत गेलेल्या या राड्यात 3 जणा
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील
आज, सोमवार, १९ मे रोजी आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी, सेन्सेक्स सुमारे १०० अंकांनी घसरून ८२,२५० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी १० अंकांनी खाली आला आहे, तो २५,००० च्या पातळीवर आहे. स
आज इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १८व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी स्टेडियम (एकाना), लखनऊ येथे संध्याकाळी ७:३०
सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाधित झालेल्या जावली, महाबळेश्वर तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखिंडी, कुसापूर, तांबी,वासोटा येथील प्रकल्पग्रस्त आपल्या मूळ गावी पुन
नवीन वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय २० मे रोजी सुनावणी करणार आहे. त्यापूर्वी, केंद्र आणि ५ मुख्य याचिकाकर्ते आज त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करतील. १५ मे रोजी दा
सोमवारी हवामान खात्याने मध्यप्रदेश-झारखंडसह १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसासह गारपीट होऊ शकते. त्याच वेळी, राजस्थानम
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी रविवारी सांगितले की, पाकिस्तान कधीही भारतासमोर झुकणार नाही. ते म्हणाले की भारत अमेरिका किंवा इस्रायल नाही आणि पाकिस्तान अ
मुंबई-गोवा महामार्गावर खेडजवळील जगबुडी नदीच्या पुलावर सोमवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट नदीच्या 100 ते 150 फूट खोल पात्रात क
पिंपळखुटा (ता.हिंगोली) येथील तलावाच्या कामासाठी नियमबाह्य पध्दतीने करण्यात आलेल्या ब्लास्टिंगचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने अहवाल मागविला असून या प्रकरणात दोषींवर कारवाई क
कन्नड तालुक्यातील पिशोर येथील झोपडपट्टीत शनिवारी रात्री गवंडीकाम करणाऱ्या शेख शकील शेख जमील या ४० वर्षीय व्यक्तीचा खून झाला. शेख शकील घरात पलंगावर बसलेला असताना आरोपी अलीम सलीम पठाण (२५) य
पैठण तालुक्यात २९६ पेक्षा अधिक अनधिकृत वीटभट्ट्या सुरू आहेत. एकाही वीटभट्टीकडे परवानगी नाही. बिडकीन, चितेगाव, पारोळा, शेकटा, पाटेगाव, शहागड रोड परिसरात रस्त्यालगत आणि गावालगत या वीटभट्ट्या
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपच्या वतीने सैनिकांच्या सन्मानार्थ रविवारी (दि. १८) सकाळी फुलंब्रीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. आमदार अनुराधा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजप जिल्हाध
सोयगाव जरंडी येथील आदर्श ग्राम पंचायतीतर्फे गावात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामुळे आदर्श ग्राम पंचायतीला राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट ग्राम पंचायत म्हणून पुरस्कार
आज संपूर्ण जग नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनय प्रतिभेची कबुली देते. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील बुढाना या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नवाजचा बॉलिवूडमधील प्रवास सो
तालुक्यातील ओतूर धरणाच्या दुरुस्ती कामामुळे ११०० एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या धरणाच्या आवश्यक सर्व कामांसाठी निधी कमी पडू देणार देणार नाही, असे स्पष्ट करत जून २०२६ पर्यंत धरणाचे क
निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर येथे शनिवारी दि. १७ ते २४ मे दरम्यान जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी अनेक भाविक अनुष्ठानाला बसले होते. भाऊसाहेबनगर य
सहकारातून समृद्धीकडे हे ब्रीदवाक्य घेऊन जात असताना सहकार वाढीसाठी सर्व घटकांनी योगदान देणे गरजेचे आहे. शहरातील सर्वच सहकारी संस्था त्यासाठी चांगले कार्य करत असल्याचे प्रतिपादन नाशिक जि
शहरातील डीके चौक ते सबस्टेशन रोड व पुढे दौलती शाळेपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीट रस्ते झाले.मात्र मुख्य रस्ते व उपरस्त्यांच्या मध्ये असलेले विद्युत पोल तसेच उभे राहिल्या
राष्ट्रनिर्मानाचे काम करण्यासाठी सज्ज असलेल्या शिक्षण संस्थेला सगळ्यांनी आपल्या परिने मदत करा. तर शिक्षण संस्थेने दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि आधुनिक इमारतीसाठी सर्वस्व
उचंदे (ता.मुक्ताईनगर) येथील तापी पूर्णा परिसर विद्या प्रसारक मंडळ संचालित घाटे आनंदा शंकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दहावी व बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी म
जम्मू-काश्मीरमधील शोपियां येथील डीके पोरा भागात संयुक्त कारवाईत, लष्कर आणि सीआरपीएफने दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, चार ग्रेनेड आणि ४३ क
शनिशिंगण ापूरातील शनिदेवास दिल्लीतील एका शनिभक्ताने ८० लाख रुपये खर्चाचा २५० किलोवॅटचा सोलर प्रकल्प दान दिला. यामुळे शनिशिंगणापूर सौरऊर्जेच्या प्रकाशाने लखलखणार आहे. भक्ताच्या दानातील
ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल व देशाच्या सैनिकांविषयी देशवासीयांच्या कृतज्ञता युक्त सद्भावना व्यक्त करण्यासाठी आयोजित तिरंगा रॅलीला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देश प्रेमा
भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थती अतिशय बिकट असतानाही पद्मश्री पवार यांच्या नेतृत्वाखाली हिवरे बाजारकरांनी जो गावाचा कायापालट घडवून आणला.ते राज्यातील नव्हे तर देशातील इतर गावांनी अन
थॅलेसेमियामुक्त भारत होण्यासाठी प्रत्येकाने लग्नाअगोदर थॅलेसेमियाची तपासणी केली पाहिजे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी केले. थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून आयु
तालुक्यातील सुमारे ५० गावांतील अवैध दारूविक्री बंद करण्याबाबत तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या दालनात शासकीय तालुकास्तरीय दारूबंदी समितीची स्थापना करण्यात आली. अकोले तालुक्याच्या इ
अहिल्यानगर शहरात वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करत तब्बल ३६ रस्ते व जागांवर ''पे अँड पार्क'' मंजूर करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी होऊन नागरिकांकडून शुल्क व
अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून जेऊर गावात जाण्यासाठी असणाऱ्या खोलओढा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून महामार्गाजवळ रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या रस्त्याबाबत
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले आहे. हा आजार आता हाडांपर्यंत पसरला आहे. बायडेन यांच्या कार्यालयाने रविवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिल
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामुळे अक्कलकोटचे नाव देशभरात नाव झाले आहे. आता वैभव वाढवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. स्वामींच्या आशीर्वादाने सर्व कामे होत आहेत. प्रवेशद्वाराचे लोकार्पण झा
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व वेताळ शेळके यांच्या सुमारे ४० मिनिटे तुल्यबळ लढत झाली. यात पिंपळगाव केसरी कुस्ती स्पर्धेचे समान मानकरी ठरले. जन्मभूमी प्रतिष्ठान व पिंपळगाव ग्रामस्थां
अस्मानी संकटे आली की, क्षणात होत्याचे नव्हते करतात, हे सरकार काही देत नाही, परवा डीपीडीसीत इन्शुरन्स कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्याला मी चांगलेच झापले आहे. तुम्ही देत काहीच नाही, पैसे घेता, पंचना
अक्कलकोट स्टेशन आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य रोग निदान शिबिर आयोजित करण्याची काळाची गरज बनली आहे. या साठी सामाजिक उपक्रम म्हणून डॉ. मलगोंडा हॉस्पिटल व आरोग्य विगाग यांच्या विद्यमाने र
'हा आजार नाहीये.' हे एक विचारपूर्वक रचलेले षड्यंत्र आहे. जर कोणताही आजार असता तर गावातील इतर लोकांनाही त्याचा त्रास झाला असता. जेव्हा मी कुटुंबात इतक्या मृत्यूंबद्दल एकत्र विचार केला तेव्हा
शाळा, महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले आपले सरकार सेतू केंद्रांच्या माध्यमातून मिळवण्यासाठी सध्या पालकांची धावपळ सुरु आहे. त्यातच आता त्यासाठी लागणाऱ्या दरात शासनाने व
यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे विक्रीला प्रारंभ झाला असला तरी सध्या कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी झालेली नसल्याचे रविवारी दिसून आले. काहींनी कृषी केंद्रांना स्व:तासाठ
कधी अनियमित तर कधी अतिवृष्टीसह अन्य कारणांमुळे गतवर्षीची सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांची उत्पादक घटल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनची उत्पादकता प्रती हेक्टर क्विंटल १७.७१ राहण्याचे प्रस्त
पातूर कधीकाळी उन्हाळा आला की कैऱ्या पाडण्यासाठी झाडावर चढणे, अंगणात गोट्यांचा खेळ, आणि शेताच्या बांधावरून धावणे हेच बालपण होते. तसाच उन्हाळा आहे, झाडे आहेत, कैऱ्या आहेत, पण त्या झाडांवर दगड
शासनाच्या महसूल नोंदणी व मुद्रांक विभागाने राज्यात कोणत्याही जिल्ह्यातील जमीन खरेदी विक्रीचा दस्त कोणत्याही जिल्ह्यात, कोठेही नोंदवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचा पहिला टप्प
‘स्वच्छ अकोला, सुंदर अकोला’ अभियानाने आता पाचवा टप्पा पार पाडला. या टप्प्यात शहरातील पूजेनंतर दुर्लक्षित, तुटलेल्या किंवा अवमानित स्थितीत आढळणाऱ्या देवमूर्तींचे सन्मानपूर्वक संकलन आणि
महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा उपक्रमांतर्गत खामगाव नगर परिषदेने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. खामगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिष
'जर नियंत्रण रेषेवर तणाव नसेल आणि गोळीबार नसेल तर पूंछमधील आपले जीवन सौदी अरेबियापेक्षा चांगले आहे.' जेव्हा गोळीबार होतो तेव्हा असे वाटते की आपल्या आयुष्यात काहीच उरले नाही. जर शांती असेल तर
अमरावती धारणी तालुक्यात रविवारी सायंकाळी ५ ते साडेसहा या दीड तासात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा तालुक्यातील सहा ते सात गावांना जबर
राज्यासह देशभरातील लाखो नागरिकांच्या मनावर सप्त खंजिरी प्रबोधनातून मागील ५५ वर्षांपासून अधिराज्य करणारे सप्त खंजिरीचे जनक राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा जन्मदिन प्रबो
महाराष्ट्र महिला बीच सॉकर (फुटबॉल) राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अमरावती जिल्हा संघात इंडिपेंडंट फुटबॉल अकादमीच्या सात उदयोन्मुख महिला खेळाडूंची निवड झाली आहे. यात आराध्या सोलीव, सृष्टी टिपर्
औद्योगिक क्षेत्र वाढत असल्याने नामांकित उद्योग समूह व कंपन्यांची गुंतवणूकही वाढली आहे. या सर्व आस्थापनांना त्यांच्या गरजेनुसार मनुष्यबळ पुरवण्याची गरज आहे. त्यामुळे त्याच पद्धतीचे अभ्य
मुख्यमंत्री १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत महावितरणच्या चांदुरबाजार उपविभागीय कार्यालयाने अमरावती महसूल विभागातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशामुळे चांदूर बा
येत्या काळात होऊ घातलेली जिल्हा परिषदेची निवडणूक ५९ जागांसाठी की ६६ मतदारसंघांसाठी याचा फैसला लवकरच होणार आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाने पंचायत समितीनिहाय (तालुका) लोकसंख्येची माहित
तालुक्यातील धामोडीसारख्या छोट्या व अल्पसंसाधन असलेल्या गावातील जान्हवी राजेंद्र ढेंगे या मुलीने जिद्द, सातत्य आणि कष्टाच्या बळावर एकापाठोपाठ एक अशी तीन मोठी शैक्षणिक शिखरे सर केली आहेत.
गंगापूररोड, काॅलेजरोड परिसरातअचानक केलेल्या कारवाईत ६३ टवाळखोरांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.या कारवाईने परिसरात टवाळखोरांचीसंख्या रोडावली आहे. परिसरातील नागरिक, व्यावसायिकां
पैठण तालुक्यात २९६ पेक्षा अधिकअनधिकृत वीटभट्ट्या सुरू आहेत. एकाहीवीटभट्टीकडे परवानगी नाही. बिडकीन,चितेगाव, पारोळा, शेकटा, पाटेगाव, शहागडरोड परिसरात रस्त्यालगत आणि गावालगतया वीटभट्
शहर व परिसराला रविवारी (१८ मे) जोरदार पावसाचे झोडपून काढले. सायंकाळी साडेपाचपर्यंत ५९. ४ मिमी पावसाची नोंद झाली. फेब्रुवारीतच उदघाटन झालेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गात या पावसामुळे कंबरेपर
विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षाही जास्त कृषी कर्ज वाटप एकट्या मुंबईत करण्यात आले असून रिझर्व्ह बँकेच्या कृषी कर्जाच्या व्याख्येमुळे अंबानी, अदानीही कृषी कर्ज घेत असल्याचा स्पष्ट आरोप महारा
महाराष्ट्रातील नव्याने बांधलेली २०० हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे आवश्यक पुरवठा आणि कर्मचाऱ्यांसाठी निधीची तरतूद न केल्यामुळे वापराविना पडून आहेत, असे सार्वजनिक आरोग्
सीमाशुल्क विभागाच्या मुंबई विभाग -३ येथील सीएसएमआय विमानतळ आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी १७ मे रोजी दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये एकूण ५.७५ किलो सोने जप्त केलं असून त्याची अंदाजे किंमत ५ कोटी
राज्य सरकारने गाजावाजा करत एप्रिल २०२४ मध्ये सुरू केलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेच्या अंमलबजावणीतील विसंगती आता समोर येत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींच्या शिक्षण, आरोग्य व सर्व
गेल्या ७ मेच्या रात्री जम्मू भागातील पूंछ येथील रहिवाशांना आयुष्यभर बोचणाऱ्या वेदना दिल्या. त्या रात्री पाकने नागरिकांवर गोळीबार केला. एकट्या पूंछमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. १२ कुटुंबे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर २००६ मध्ये झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी रजाउल्ला निजामानी ऊर्फ अबू सैफुल्ला रविवारी मारला गेला. पाकिस्तानच्
बांगलादेशात राजकीय संकट गडद होत आहे. लष्कर समर्थित युनूस सरकारने शेख हसीनांच्या अवामी लीगवर बंदी घातली आहे. या पक्षाच्या कार्यक्रमांवर बंदी घातल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांनी परदेशात शरणागत
आयपीएल-१८च्या ६०व्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा १० गडी राखून पराभव केला. यासह गुजरात या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. अरुण जेटली स्टेडियमवर गुजरातने
छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर परिसरातील भुयारी मार्ग काल झालेल्या पावसात पार तुडुंब भरला होता. या भुयारी मार्गाला सुरू होऊन केवळ 3 महिनेच उलटले आहेत. त्यातही पहिल्याच पावसात या भुया
रविवारी इस्रायली सैन्याने गाझातील अनेक भागांवर हवाई हल्ले केले. अल जझीराच्या वृत्तानुसार, एका दिवसात झालेल्या या हल्ल्यांमध्ये १४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २ महिन्यांतील
पुरस्कारातून कलाकाराला उत्साह आणि प्रेरणा मिळते. जो ‘पुरे साकार’ करतो त्याला पुरस्कार दिला जातो. मनोरंजन व विचारधारा रसिकांपर्यंत पोहोचविणे हे कलाकाराचे प्रथम कर्तव्य आहे. कलाकाराच्य
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नागपुरात महत्त्वपूर्ण घोषणा केली. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संस्थांच्या समन्वयातून 'एक राष्ट्र एक शेती आणि एक संघ' हे तत्त्व प्रत्यक्षात य
दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने भारत जिंदाबाद, पाकिस्तान मु
अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी आरक्षणाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी मातंग समाज २० मे २०२५ रोजी लाखोंच्या संख्येने
नागपूर मेडिकलमधून कैदी पळून जाण्याच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. मध्यवर्ती कारागृहातील घरफोडी आरोपी हर्ष महेंद्र रामटेके याने शनिवारी मध्यरात्री मेडिकलमधून पलायन केले. २३ वर्षीय ह
सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाधित झालेल्या जावली, महाबळेश्वर तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखिंडी, कुसापूर, तांबी, वासोटा येथील प्रकल्पग्रस्त आपल्या मूळ गावी पुन
व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स स्क्वेअर येथे नवीन पोप लिओ-१४ यांचा शपथविधी समारंभ संपन्न झाला आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक नेते व्हॅटिकनला पोहोचले आहेत. या कार्यक्रमात हजारो लो
अमेरिकेने लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को आणि अटलांटा विमानतळांवर भारतीय आंब्यांच्या १५ शिपमेंट नाकारल्या. यामुळे निर्यातदारांना ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. आंब्यांच्या का
शनिवारी रात्री रशियाने २७३ ड्रोनने युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनियन हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांच्या युद्धात रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला होता. या हल्ल्यात २
आयपीएल-१८ च्या ५९ व्या सामन्यात, पंजाब किंग्ज (पीबीकेएस) ने राजस्थान रॉयल्स (आरआर) चा १० धावांनी पराभव केला. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना पीबीकेएसने ५ गडी गमावून २१
जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी
अमरावती जिल्हा परिषदेत नियमित परिचर नाही. नोकर भरतीची मुभा नसल्यामुळे त्यांची भरतीही करता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने २५ लाख ७९ हजार ३६२ रुपयांचा वार्षिक कंत्राट दिला आहे. य
अमरावती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदारसंघांची संख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामविकास विभागाने पंचायत समितीनिहाय लोकसंख्येची माहिती मागवली आहे. सध्या जिल्हा
भरत नाट्य संशोधन मंदिराची वार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी पांडुरंग मुखडे यांची तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री देसाई यांची निवड झाली आहे. सुमारे 131 वर्षांची अखंडित परंपरा असलेल्
व्यावसायिकाला बाजारभावापेक्षा कमी दरात कपडे विक्रीच्या आमिषाने हडपसर भागातील एका कपडे विक्रेत्याची तीन कोटी ४६ लाख ५९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात दुचाकीच्या धडकेनंतर झालेल्या वादातून एका टोळक्याने तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाख
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला होत असलेला विरोध लक्षात घेता राज्य सरकारने शेतकऱ्यांना पॅकेज देऊ केले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच जमिनी विकल्या आहेत, अशा जमिनी देण्यास संबं
झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पौड रस्ता येथील भीमनगरच्या रहिवाशांची सहमती नसताना देखील घरे खाली करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिलेली नोटीस मागे घ्यावी. भीमनगरवासीयांना आहे त्य
आयुष्यात गुरू, ग्रंथ हे केवळ तुमचे पथदर्शक म्हणून काम करत असतात. शेवटी जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा सामना हा तुमचा तुम्हालाच करायचा असतो. त्यामुळे जोपर्यंत तुमच्यात आत्मविश्वास आहे, तोव