नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील डोंगराळे येथे 3 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबीयांची भ
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या न्यायाधिकरण सुधारणा कायदा २०२१ मधील अनेक प्रमुख तरतुदी रद्द केल्या आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की संसद किरकोळ बदल करून न्यायालयाचा निर्
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरू असलेल्या कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या धरपकडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी य
पुण्यातील अग्रगण्य आरोग्यसेवा संस्था रुबी हॉल क्लिनिकने इमोहा एल्डरकेअरसोबत धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. या करारामुळे पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालय ते घरापर्यंत अखंड, वै
रिपब्लिकन सेना पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी स्पष्ट केले की, शिवसेना चिन्ह आणि नावाबाबत सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो अंतिम असेल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार स्वबळावर मैदानात उतरले असतानाच, भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा लखन सावंत भोसले या
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) चे माजी पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी भारतात दहशतवादी हल्ल्यांची कबुली दिली आहे. एका निवेदनात हक यांनी कबूल केले की पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यापास
राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर आगारातून देवपूरकडे जाण्यासाठी निघालेल्या बसचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने मोठा अपघात झाला. नियंत्रण सुटलेली बस थेट फलाटावर चढल्याने झालेल्या धडकेत सिन्न
आयटी कंपनी इन्फोसिस आतापर्यंतचे सर्वात मोठे शेअर बायबॅक करत आहेत. कंपनी तिच्या गुंतवणूकदारांकडून ₹१,८०० प्रति शेअर दराने १०० दशलक्ष शेअर्स खरेदी करेल. यामुळे तिला २.४१% हिस्सा परत मिळेल. १८,
थायलंडमध्ये होणारी मिस युनिव्हर्स २०२५ स्पर्धा सतत वादात अडकत आहे. अंतिम फेरीच्या अवघ्या तीन दिवस आधी, स्पर्धेचे जज ओमर हरफोश यांनी राजीनामा दिला आणि आयोजकांवर गंभीर आरोप केले. त्यांचा दाव
रोहित शर्माने फक्त २२ दिवसांसाठी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले. आता, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेलने त्याला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. ४६ वर्षे झाली आहेत जेव्हा क
कळमनुरी तालुक्यातील जवळापांचाळ येथे शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोजणीसाठी गेलेल्या पथकाला बुधवारी ता. १९ शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर या हे पथक पंचनामा करून माघारी प
३.५ अब्जाहून अधिक व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचे फोन नंबर धोक्यात आहेत. एका मोठ्या सुरक्षा भेद्यतेमुळे वापरकर्त्यांचे प्रोफाइल चित्र, स्टेटस आणि अबाउट सेक्शन तपशील लीक होऊ शकतात. व्हिएन्ना व
महाराष्ट्र व मुंबईच्या हितासाठी जे योग्य असेल तसेच संविधानाच्या चौकटीत बसणारे असेल त्याच भूमिकेला आमची नेहमी साथ राहील व यापुढेही राहील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
पुणे शहरातील शैक्षणिक संकुले सुरक्षित ठेवण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पोलिसांना सहकार्य करणे महत्त्वाचे आहे, असे मत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले. 'सिक्युर होरायझन इन एज्यु
बीसीसीआयने भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या वैद्यकीय अपडेटची माहिती दिली आहे. बुधवारी एका प्रेस रिलीजमध्ये भारतीय बोर्डाने म्हटले आहे की, गिल वेगाने बरा होत आहे. तो १९ नोव्हेंबर रोजी संघासोबत
नवी मुंबईतील नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच चिघळला आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यावि
राफेलची विक्री रोखण्यासाठी चीनने बनावट मोहीम चालवल्याचा दावा एका अमेरिकन अहवालात करण्यात आला आहे. मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षानंतर लगेचच, चीनने बनावट सोशल मीडिया अक
दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये स्वतःला उडवून दिल्यानंतर डॉ. उमर नबी यांच्या शेवटच्या १० दिवसांची कहाणी समोर आली आहे. फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठातील औषध विभ
उद्या, २० नोव्हेंबर रोजी नितीश कुमार १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बिहार विधानसभेत पहिल्यांदाच नंबर वन पक्ष बनूनही, भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याच
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याचे आवाहन केले. सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या (लॉ कॉल
ग.दि. माडगूळकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे. गदिमा प्रतिष्ठानतर्फे रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित गदिमा स्मृ
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जेबीएम समूहाने राष्ट्रनिर्मितीमध्ये दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आहे. पुणे येथे आयोजित 'सर्वोत्कर्ष' कार्यक्रमात ते बोलत होते. जेबीएम समूहाने रोजगारनिर्म
बिहार विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये नितीश कुमार यांची एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. ते लवकरच राजभवनात जाऊन राजीनामा सादर करतील आणि नवीन सरकार स्थापनेचा दावा कर
महाराष्ट्राची राजधानी मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्रातील कोट्यवधींच्या उलाढालीमुळे वाढणारी गुन्हेगारी पुन्हा एकदा उघड झाली आहे. मुंबईतील कांदिवली-चारकोप परिसरात भर
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीनंतर आता धुळे जिल्ह्यातील दोंडाई नगरपरिषद निवडणुकीतही बिनविरोध निवड झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दोंडाई येथे भाजप नेत्या आणि राज्याचे मंत्री जयकु
राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली दहशत कमी होताना दिसत नाही. कोपरगाव तालुक्यात दोन चिमुकल्यांचा जीव घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला शार्प शूटर पथकाने नुकतेच ठार केले असताना,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. ते तिथे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी राज्यातील राजकीय घटनाक्रमावर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. सत्ताधार
पुण्यात मुस्लिम संस्था आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारला निवेदन दिले आहे. उम्मीद पोर्टलवर वक्फ मालमत्तेचा डेटा अद्ययावत करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी त्यांच
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना धमकावून लूटमार करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले आहे. मालधक्का परिसरात केलेल्या या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली अ
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट (VVPAT) वापरण्याची मागणी धुडकावून लावली आहे. यासाठी आयोगाने स्थानिक संस्था कायद्या
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसने आता आपला जुना मित्रपक्ष असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी खा
राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या मुद्द्या
गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आणि बुधवारी दिल्लीला आणण्यात आले. त्याला विमानतळावरून थेट पतियाळा न्यायालयात हजर केले जाईल. अमेरिकेतून एकूण २०० जणांना हद
रशियाने भारताला Su-57 स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ सर्गेई चेमेझोव्ह यांनी दुबई एअर शोमध्ये सांगितले की ते कोणत्याही अटीशिवाय या लढाऊ विमानांस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या नाराजीनाट्याचा आज दुसरा अंक पहावयास मिळाला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका कार्
मुंढव्यातील बॉटनिकल गार्डन जमीन प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना लक्ष्य केले आहे. या प
१५ नोव्हेंबर रोजी गुजरातमधील राजकोटमधील नागेश्वर भागात एका पतीने आपल्या पत्नीची गोळी झाडून हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये हत्या आण
पुण्यातील मुंढवा भूखंड प्रकरणात सरकारने केवळ चौकशीचा फार्स केला. या प्रकरणी अजित पवार यांच्या उद्योगी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी
वैद्यकीय संचालनालयाच्या अहवालानुसार, छत्रपतीसंभाजीनगर येथील घाटी रुग्णालय (शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय) शस्त्रक्रियांच्या संख्येत राज्यात पहिल्याक्रमांकावर आले आहे. ३ ते ८ नोव्हें
अपघातानंतर उपचार घेत असलेल्या ऋषिकेश ऊर्फ अजय अनिल गव्हाणे (२४, रा. जयभवानीनगर) या तरुणाचा मंगळवारी (१८ नोव्हेंबर) मृत्यू झाला. उपचारात हलगर्जीपणाची शक्यता व्यक्त करत नातेवाइकांनी रुग्णालय
आपल्या देशात दीडशे वर्षांपासून अस्तित्वात असलेले फौजदारी कायदे हे ब्रिटिशांनी भारतीयांवर केवळ 'राज्य' करण्याच्या आणि वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने तयार केले होते. त्या कायद्यात आपण के
येरवडा परिसरात लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेचा किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आराेपींनी सदर महिलेचा खून केल्यानंतर तिचा
परिणीती चोप्राने १९ ऑक्टोबर रोजी एका मुलाला जन्म दिला. आता जवळजवळ एक महिन्यानंतर, राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राने एका पोस्टमध्ये त्यांच्या मुलाचे नाव नीर ठेवल्याचे उघड केले आहे. तिच्या अधि
केंद्र शासनाकडून आश्रमशाळेसाठी मिळालेल्या अनुदानात तब्बल २ कोटी ४८ लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मयत कर्मचाऱ्याच्या नावे पगार लाटणे आणि निधी खाजगी
भाजपकडून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांवर घराणेशाहीचे आरोप केले जातात. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिल्याची थक्क करणारी बाब उजेडात आ
स्वार्थासाठी एकत्र आलेले पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहेत, त्यांची सुरवात झाली आहे. ज्या पद्धतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शिंदे गटाच्या लोकांना
१७ नोव्हेंबर रोजी लोकप्रिय चित्रपट निर्माते विक्रम भट्ट, त्यांची पत्नी श्वेतांबरी आणि इतर आठ जणांविरुद्ध ३० कोटी रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. इंदिरा आयव्हीएफचे मालक डॉ.
महापालिका निवडणूकीसाठीसर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांची मते जाणून घेण्यासोबतच त्यांचे पक्षांर्तगतअर्ज दाखल करून घेण्याचीप्रक्रिया सुरू केली असूनभाजपकडे आठच दिवसात १२२जागांस
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तुरुंगात असलेले इम्रान खान यांच्या बहिणींना रावळपिंडी पोलिसांनी मारहाण केली. त्यांना रस्त्यावरून ओढत नेण्यात आले आणि जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले. मीडि
आज १९ नोव्हेंबर रोजी सोने आणि चांदीच्या किमती वाढत आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव १,२६८ रुपयांनी वाढून १,२३,४४८ रुपयांवर पोहोचला आहे. पूर्वी
देशभरातील २७२ निवृत्त न्यायाधीश आणि नोकरशहांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर कडक टीका करणारे एक खुले पत्र जारी केले आहे. यामध्ये १६ माजी न्यायाधीश, १२३ निवृत
आयडीएफसी फर्स्ट बँकेने रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी रिक्त जागा जाहीर केली आहे. शॉर्टलिस्टेड उमेदवार ग्रामीण बँकिंग क्षेत्रातील नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याची जबाबदारी घेतील. याव्यतिर
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१वा हप्ता आज, १९ नोव्हेंबर रोजी जारी होणार आहे. देशभरातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ वा हप्ता जारी
कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (क्लॅट) परीक्षा ७ डिसेंबर रोजी आयोजित केली जाईल. या परीक्षेद्वारे देशातील२५ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजमध्येप्रवेश मिळतो. दरवर्षी ६० ते ७५हजारांवर विद्यार्थी परी
उत्तराखंडचे बद्रीनाथ धाम आता केवळ तीर्थक्षेत्र राहिलेले नाही, तर लवकरच ते एक स्मार्ट आध्यात्मिक शहर म्हणून विकसित होईल. भाविकांची वाढती संख्या आणि विद्यमान सुविधांचा अभाव लक्षात घेता, ४८
उद्या (२० नोव्हेंबर) रोजी, Realme त्यांचा नवीन मध्यम-बजेट फ्लॅगशिप स्मार्टफोन, Realme GT8 Pro, भारतीय बाजारात लाँच करणार आहे. हा लाँच कार्यक्रम दुपारी १२ वाजता सुरू होईल. या फोनमध्ये शक्तिशाली कामगिरी, प्
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याचा धडाका लावला आहे. या प्रकरणी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ
दिल्ली बॉम्बस्फोटांबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातील डॉ. शाहीन सईद आणि डॉ. मुझम्मिल यांनी एनआयएसमोर चौकशीदरम्यान कबूल केले आहे की त्यांनी बॉम्ब बनवण्यासाठी
आमदार विजयकुमार देशमुख यांचे श्रध्दानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टवरील अध्यक्षपद वादात सापडले आहे. त्यांच्या निवडीला ट्रस्टचे मुख्य विश्वस्त चंद्रशेखर कळमणकर, कमलकांत करमाळकर आ
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर पंचायत निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानंतर राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी त्यांनी अजित पवारां
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात माणुसकीला काळीमा फासणारी आणि मनाचा थरकाप उडवणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. वडिलांसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून अवघ्या तीन वर्षांच्या निष
तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांच्या भाजप प्रवेशावरुन सुरू असलेल्या वादावर आता भाजप नेते राणाजगजितसिंह पाटील यांचे थेट सुप्रिया सुळेंना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्या
गुस्ताख इश्क हा चित्रपट ९० च्या दशकातील प्रेमाच्या साधेपणाची पुनर्कल्पना करणारा आहे, जो लवकरच प्रदर्शित होणार आहे. विभू पुरी दिग्दर्शित या रोमँटिक ड्रामामध्ये फातिमा सना शेख आणि विजय वर्
छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवर सुरक्षा दलांनी सात नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या चकमकीत पॉलिटब्युरो सदस्य आणि नक्षलवाद्यांचे सरचिटणीस देवजी
भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मंगळवारी संध्याकाळी त्याची मैत्रीण, मॉडेल आणि अभिनेत्री महिका शर्मासोबत इंस्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. व्हिडिओंमध्ये दोघेही एकत
लेखक सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सलमा खान यांनी १८ नोव्हेंबर रोजी त्यांचा ६१वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यांचा वाढदिवस सोहेल खानच्या घरी साजरा करण्यात आला, जिथे संपूर्ण खान कुटुंब
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठे राजकीय व प्रशासकीय वादंग निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक 3-ब हा महिला राखीव (सामान्य) असा घोषित असूनही या यादीत एका पुरुष उमेदवाराचा अर्ज वैध ठरल्याने न
अनगरमध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केला तिथेच माझा विजय झाला आहे. कारण यांच्याविरोधात उभे राहण्याची कुणी हिंमत करत नव्हते, मी उमेदवारी अर्ज किती संघर्ष करत भरला हे महाराष्ट्रातील जनतेने पाहि
नितीश कुमार उद्या, गुरुवारी सकाळी ११:३० वाजता गांधी मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पंतप्रधान मोदीदेखील या समारंभाला उपस्थित राहतील, असे जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी सां
पुण्यातील मुंढवा येथील शासकीय भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एका समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना कथितपणे क्लीन चिट द
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सध्याच्या राजकीय घडामोडींवर टीका केली. त्यांनी निवडण
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली. मॉस्कोमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत ही भेट झाली. जयशंकर यांनी बैठक
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान, वकिलांनी व्हिस्कीचा एक टेट्रापॅक सादर केला, ज्यामुळे न्यायाधीशांना धक्का बसला. त्यांना विश्वासच बसत नव्हता की अल्कोहोल टेट्रापॅकमध्येही विकला ज
राज्यात अनेक ठिकाणी 50 टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण गेले आहे. सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत की 50 टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण गेले तर आम्ही निवडणूक थांबवू शकतो, स्थगित करु शकतो, आणि रद्द्ह
मनाला सत्याग्रही बनवणे महत्त्वाचे आहे, सत्याग्रही म्हणजे जीवनात सत्य स्वीकारणे. असे केल्याने आपली हट्टीपणा आणि शंका यासारख्या वाईट गोष्टी दूर होतात. अनावश्यक हट्टीपणा मनाला अस्वस्थ करतो.
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक यंदा राजकीयदृष्ट्या अत्यंत गाजत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नगरपंचायतीत राजन पाटील यांचे वर्चस्व आहे. स्थानिक राजकारणात त्यांना अनभिष
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील
पिंपरी-चिंचवड महानगर पालिका निवडणुकीची तयारी वेगाने सुरु झाली असून, यंदाच्या निवडणुकीत अनेक उमेदवार वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. मात्र, या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत राहिलं ते शरद पवार
मंगळवारी ढाका येथील राष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या एएफसी आशियाई कप सौदी अरेबिया २०२७ क्वालिफायर्स ग्रुप सी सामन्यात भारताचा बांगलादेशकडून ०-१ असा पराभव झाला. बांगलादेशच्या शेख मोर्सालिन
दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये स्वतःला उडवून दिल्यानंतर डॉ. उमर नबी याच्या शेवटच्या 10 दिवसांची कहाणी समोर आली आहे. फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठातील औषध विभागा
मंगळवारी रात्री बॉलीवूड अभिनेता सलमान खान मुंबईच्या खाजगी कलिना विमानतळावरून बाहेर पडताना दिसला. कडक सुरक्षेत निघालेला सलमान खान गेल्या काही दिवसांपासून दोहा येथे त्याच्या दबंग टूरमध्य
आज, १९ नोव्हेंबर रोजी शेअर बाजार स्थिर आहे. सेन्सेक्स ८४,७०० वर आणि निफ्टी २५,९०० वर व्यवहार करत आहे. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये वाढ झाली आहे, तर वित्त आणि ऊर्जा शेअर्समध्ये घसरण झाली आहे. जाग
हिंगोली जिल्हयातील तीन पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी बंड केलेल्या इच्छुक बंडोबांना थंड करून त्यांचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी राजकिय हालचाली गतीमान झाल्या आह
नागपूर जिल्ह्यात काँग्रेसमधील गटबाजीचे राजकारण काही केल्या थांबत नाही. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला मजबूत उभे करण्याऐवजी नागपूर काँग्रेसम
मनपाच्या प्रभागांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्ष व एमआयएम यांच्या आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. ही चर्चा
महाराष्ट्र शासनाने तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या छोट्या भूखंडांच्या व्यवहारांना नियमित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, महसूल विभागाने यासाठी आवश्यक कार्यपद्धती
श्रीमद भागवताची रचना ही जगाच्या कल्याणासाठी झाली असून, या भागवताचे कार्य धर्मरक्षण करणे होय. भागवत कथा ही सदा धर्मसेवा करत असते. धर्माच्या कल्याणासाठी भगवंताच्या या श्रीमद्भागवतचे मनन प्
येथील स्टेट बँक ऑफ इंडिया समोरून दोन लाख रुपये चोरी गेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. एका युवकाने बँक व एटीएममधून पैसे काढून पिशवी दुचाकीला अडकवली. मात्र, तेव्हढ्यात तीन-जार जण तेथे आले व
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, राष्ट्रविरोधी दहशवादाचा निषेध नोंदवत हिंदू राष्ट्र समन्वय समितीने

30 C