सांगलीच्या तासगावमध्ये हिंदकेसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत पहिल्या क्रमांकाचे फॉर्च्युनरचे बक्षीस जिंकून राज्यभरात चर्चेत आलेल्या 'लखन'ची सध्या सगळीकडेच हव
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात असंख्य वीरांनी आपले सर्वस्व अर्पण केले. या वीरांनी देशाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक गुलामगिरीच्या बेड्यांतुन मुक्त करण्यासाठी अविरत संघर्ष केला. या क
दिव्य मराठी ॲपच्या संडे पोएम मालिकेमध्ये आज चंद्रकांत देवताले यांची कविता 'वाढणारी काही देवापेक्षा कमी नव्हती'. कवितेचा अनुवाद केलाय सुप्रसिद्ध कवी प्रफुल्ल शिलेदार यांनी. आपल्या अतिशय ह
एडटेक कंपनी Unacademy आता विलीनीकरण आणि अधिग्रहण (मर्जर आणि ॲक्विझिशन) चे पर्याय शोधत आहे. कंपनीचे सह-संस्थापक गौरव मुंजाल यांनी सांगितले आहे की, ते कंपनी विकण्याची तयारी करत आहेत. Unacademy ची सुरुवात ए
येत्या 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार आहे. अमेरिकेतील एका इस्त्रायली गुप्तहेराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची माहिती बाहेर येणार असून, त्यामुळे अनेक बडे नेते अडचणीत येण्या
राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या पीएचडी फेलोशिपवर आता निर्बंध येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री
राज्य वखार महामंडळातून अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना अचानक कामावरून काढल्याने वंचित बहुजन युवा आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याच्या मागणीस
केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी हे यूपी भाजपचे नवे अध्यक्ष असतील. शनिवारी त्यांनी लखनौमधील भाजप कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. चौधरी यांच्याशिवाय इतर कोणीही उमेदवारी अर्ज दाख
अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका, एलएचव्ही आणि अन्य संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. अंबाडेकर यांना साकडे घालण्यात आले. याव
अमरावती जिल्ह्यात 'सर्वांसाठी घरे' या योजनेअंतर्गत ५ हजार घरकुलांसाठीच्या अतिक्रमित जागा नियमानुकूल करण्यात आल्या आहेत. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे. पं
अमरावती जिल्ह्यातील महिला बचतगटांनी सुरू केलेला खास वऱ्हाडी जेवणाचा थाट दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात पोहोचला आहे. 'द फ्लेवर्स ऑफ महाराष्ट्र' नावाचा हा थाट दर्यापूर तालुक्यातील तेलखेडा ये
उत्तम ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथांना पर्याय नाही. ग्रंथ हे माणसाचे मित्र असून, ते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सोबत असतात. पुस्तकांच्या वाचनातून आनंद मिळाल्यास जीवनात सुख प्राप्त होते. पुणे
पुणे महानगरपालिका निवडणुका तोंडावर असतानाच शहरात महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी पुणे महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या
पुण्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एका डेप्युटी मॅनेजरला शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली २३ लाख १४ हजार १० रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोप
दिल्ली-एनसीआरमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, शनिवार संध्याकाळपासून ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) च्या स्टेज-IV मधील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कमिशन फॉर एअर क्व
डॉ. रामचंद्र उर्फ बाळ परांजपे लिखित 'मोरपीस आणि पिंपळपान' या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात झाले. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी य
महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (एमईडीसी) द्वारे 'एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५–२६' चे आयोजन १७ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यात करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धि
पुणे येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठात केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीई यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन–२०२५ (एसआयएच–२०२५) हार्डवेअर स्पर्ध
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घे
पुरस्कार विजेते मल्याळम चित्रपट 'चोल' मधील अभिनेता अखिल विश्वनाथ यांचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन झाले आहे. अखिल शनिवारी त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्या
नाशिक मधील गोदावरी नदीच्या किनारी वसलेल्या, निसर्गसंपन्न अशा तपोवनातील झाडे तूटू नये हा संघर्ष महत्वाचा आहे. अलीकडच्या काळात साताऱ्यातील तारळी धरणावर स्थानिकांच्या माथी सौरऊर्जेचा विना
भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी अंडर-19 क्रिकेट आशिया कपमध्ये गट टप्प्यातील सामना खेळला जाईल. दोन्ही संघांमध्ये ज्युनियर स्तरावर मागील तिन्ही सामने पाकिस्ताननेच जिंकले. इतकंच काय, इमर
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हिंगोली जिल्हा परिषदेमार्फत “प्लास्टिक कचरा गावमुक्त अभियान” ही विशेष मोहिम जिल्हाभर राबविण्यात आली.
राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 15 रुपये द्या, नाहीतर तुमच्या कारखान्यातील 'काटामारी' (वजनातील घोळ) बाहेर काढू, असे म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्वात मोठे ब्लॅकमेलर आहेत
संदीप रेड्डी वांगा यांच्या 'कबीर सिंग' चित्रपटातील गाण्यावरून संगीतकार अमाल मलिक आणि सचेत-परंपरा यांच्यात वाद सुरू आहे. सचेत-परंपराने व्हिडिओ बनवून अमालवर आरोप केला की, त्यांनी एका अशा गाण
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदांसाठी रिक्त जागा काढल्या आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार OICL च्या अधिकृ
आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातून पोलिसांनी एका निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याला अटक केली आहे. आरोपीची ओळख कुलेंद्र शर्मा अशी झाली आहे. कुलेंद्रवर पाकिस्तानी गुप्तहेर एजंटशी संबंध असल्याचा आरो
हिमाचल प्रदेशमध्ये दीर्घ कालावधीनंतर वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्याने हवामानात बदल झाला आहे. शिमल्यासह बहुतेक भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसा
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांच्यावर गंभीर आरोप करत सभागृहात खळबळ उडवून दिली. माझ्याकडे 'ब्रह्मास्त्र' आहे, मला कोणीही रोखू शकत नाही
राज्य सरकारने ८० हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त उलाढाल असलेल्या बाजार समित्यांच्या अध्यक्षपदी राज्याचे पणन मंत्री आणि उपाध्यक्षपदी पणन राज्यमंत्री यांची नियुक्ती करण्याचा कायदा विधानमं
भंडारा जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणी उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही घोषणा केली. या प्र
राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील लाखो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा दिला आहे. अर्ज भरताना किंवा ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करताना अनावधानाने झालेल्या चुका सुधारण्य
आरसीबीच्या विजय मिरवणुकीनंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे न्यायालयाची बंदी अनुभवलेल्या बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पुन्हा एकदा क्रिकेट परत येणार आहे. विराट कोहली येथे विज
साल 2023 मध्ये जेव्हा सोनाक्षी सिन्हाने झहीर इकबालसोबत आंतरधर्मीय विवाह केला होता, तेव्हा सोनाक्षीचे दोन्ही भाऊ आणि वहिनी लग्नात गैरहजर दिसले. मुलीच्या लग्नात फक्त शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम
सव्वा लाखाचा चष्मा, 2 कोटींचा खर्च आणि वर्षाला 50 हजारांचा हवाई प्रवास... हे कोणत्याही उद्योगपतीचं आलिशान जीवन नाही, तर बाराबंकीचे शेतकरी रामसरन वर्मा यांचं सत्य आहे. शुक्रवारी रामसरन वर्मा म्
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील एका 3 वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणी आज सत्ताधारी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आपल्याच सरकारला चांगलेच धारेवर धरले. आम्हाला मालेगाव प्रक
शांत आणि निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात चक्क एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज तयार करणारा कारखाना उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. जावळी तालुक्यातील सावरी गावा
अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 13 डिसेंबर रोजी मथुरेत शोक सभेचे आयोजन केले. शोक सभा दुपारी 3 वाजता वृंदावन येथील श्री कृष्ण जन्माष्टमी आश्रमाच्या सभागृह
भारतीय प्रौद्योगिकी संस्था भुवनेश्वर (IIT भुवनेश्वर) ने नॉन-टीचिंग पदांसाठी रिक्त जागा काढल्या आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेमध्ये तांत्रिक आणि प्रशासकीय श्रेणीतील 101 पदांवर भरती केली ज
SIT ने आळंद मतचोरी प्रकरणात अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (ACMM) न्यायालयात शनिवारी 22 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. तपासामध्ये भाजपचे माजी आमदार सुभाष गुट्टेदार आणि त्यांचे पुत्र हर्
महाराष्ट्राच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी शनिवारी राज्याच्या महत्त्वाकांक्षी ऊर्जा उद्दिष्टांची माहिती दिली. राज्याची वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी चंद्रप
धुरंधर या चित्रपटाने अक्षय खन्नाचे जीवन आणि काम दोन्ही प्रसिद्धीच्या झोतात आणले आहे. अक्षयने साकारलेल्या रेहमान डकैतच्या भूमिकेने प्रेक्षकांवर अशी जादू केली आहे की आता लोकांना त्याच्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लहान मुले पळवण्याविषयी पत्राद्वारे उपस्थित केलेल्या शंकांना उत्तर देण्याची ग्वाही दिली आहे. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल
2026 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्था (पंचायत आणि नगरपालिका) निवडणुकांमध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) चे पारडे जड दिसत आहे. तर, भाजपच्या नेतृत्वाखालील एनड
केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी 'विकसित भारत शिक्षण अधीक्षण विधेयक' मंजूर केले आहे. यानुसार, आता उच्च शिक्षणासाठी देशात एक मंडळ असेल आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), अखिल भारतीय तंत्रशिक्षण
सोन्या-चांदीच्या दरात सलग तिसऱ्या आठवड्यात वाढ झाली. मात्र, या आठवड्यात चांदीमध्ये मोठी वाढ दिसून आली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 5 डिसेंबर रोजी एक किलो चांदीची किंमत 1,78,210 र
केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) ने 2499 पदांसाठी नवीन भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट kvsangathan.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी परी
निवडणुकीत प्रत्येक बुथवरील अधिकारीच सत्ताधारी पक्षाला 100 ते 150 मते टाकत असल्याचा गंभीर आरोप करून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. सद्यस्थितीत मतांच
तुर्कीचे अन्नभांडार म्हणून ओळखले जाणारे कोन्या मैदान सध्या एका गंभीर समस्येचा सामना करत आहे. येथे तुर्कीतील सर्वाधिक गहू पिकवला जातो. कोन्या मैदानाचे एकूण कृषी क्षेत्र सुमारे 2.6 दशलक्ष हे
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित जमीन खरेदी-विक्री व्यवहारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर हस्तक्षेप करत तातडीची स्थगिती दिली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार
किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वापराचे मोठे आकर्षण असून, त्याचे चांगले-वाईट परिणाम माहीत असूनही त्यांना त्याचा मोह आवरता येत नाही, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलांना मोबाईल
नवजोत कौर सिद्धू यांच्या ५०० कोटी रुपयांमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या विधानावरचा वाद थांबताना दिसत नाहीये. नवजोत कौर यांनी काल पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करत सुरक्षेची मागणी केली होती,
हिंगोली येथील जिल्हा न्यायालयात शनिवारी तारीख १३ घेण्यात आलेल्या महालोक अदालतीमध्ये अवघ्या एका महिन्यात 14 पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे. या लोक अदालतीमध्ये ॲड सुरेश गडदे यांच्या पुढा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज सभागृहात मंत्री नीतेश राणे यांना डिवचले. सभागृहात एखादा प्रश्न विचारला म्हणून चिडायचे नसेत. त्यासाठी बाहेर मैदान मोकळे आह
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यातील लहान मुले पळवण्याच्या टोळ्यांबाबत आणि लहान मुले बेपत्ता होण्याच्य
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सुरू असलेला तणाव आता महायुतीसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. राज्यभरात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय सामना रं
पाकिस्तानमधील कराची येथील न्यायालयात भारतीय चित्रपट ‘धुरंधर’ विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यात आरोप करण्यात आला आहे की, चित्रपटात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो या
डेहराडून येथील भारतीय सैन्य अकादमी (IMA) च्या ऐतिहासिक ड्रिल स्क्वेअरमध्ये शनिवारी १५७ व्या पासिंग आउट परेडचे भव्य आयोजन झाले. परेडमध्ये परंपरा, शिस्त आणि लष्करी प्रतिष्ठेचे जिवंत प्रदर्शन
टेस्लाचे मालक एलॉन मस्क आणि कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम यांच्यात सोशल मीडिया X वर जोरदार वाद झाला. गव्हर्नर न्यूसम यांच्या प्रेस ऑफिसने एलॉन मस्क यांच्या ट्रान्सजेंडर मुलीच्या म
इराणमध्ये नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या आणि मानवाधिकार कार्यकर्त्या नरगिस मोहम्मदी यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. नरगिस मशहद शहरात कार्यकर्ते खोसरो अलिकोरदी यांच्या शोक सभेत सहभागी
सर्वोच्च न्यायालयाने वरळीत गतवर्षी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणावर कठोर टीप्पणी केली आहे. प्रस्तुत प्रकरणातील आरोपीसारख्या मुलांना धडा शिकवलाच पाहिजे, असे कोर्टाने म्हटले आहे. गतवर्षी जुल
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी सांगितले की, युद्ध केवळ वक्तृत्वाने नाही, तर स्पष्ट ध्येय आणि उद्देशपूर्ण कृतीने जिंकले जातात. CDS तेलंगणातील डुंडीगल येथील एअर फोर्स अका
दिल्लीतील कालकाजी परिसरात शुक्रवारी दुपारी एका घरात एकाच कुटुंबातील ३ जणांनी आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केली. स्थानिक न्यायालयाने त्यांना भाड्याचे घर शुक्रवारपर्यंत रिकामे करण्यास स
विधानसभेत आज सत्ताधारी शिवसेना व विरोधी बाकावरील ठाकरे गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख असा केला. त्यावर शिवस
मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता झाल्या आहेत हे शोभनीय नाही. मुंबई सारख्या शहरातून जर हे होत असेल तर महाराष्ट्रामधील नागरिकांमध्ये भीतीचे काय वातावरण आहे हे आपल्
हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील नारनौल येथे 42 वर्षीय हॉटेल मालकाचा हॉटेलमध्ये मोबाईल बघत असताना अचानक मृत्यू झाला. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात हॉटेल मालक खुर्चीवर बसून मोबाईल ब
तामिळनाडूच्या IAS अधिकारी सुप्रिया साहू यांना UNEP म्हणजेच युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामकडून 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' पुरस्कार मिळाला आहे. बुधवार, 10 डिसेंबर रोजी नैरोबी येथील एका का
साउथ सुपरस्टार रजनीकांत यांनी १२ डिसेंबर रोजी आपला ७५ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी, ते आपल्या कुटुंबासह भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी तिरुमला तिरुपत
राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार ही गंभीर समस्या बनली आहे. जवळपास रोज कुठे ना कुठे बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना समोर य
लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. पण लग्नासोबतच आणखी एक महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे हनिमून. हा काळ फक्त एकत्र फिरण्याचा नाही, तर पती-पत्नीच्या नात्याच्या सुरु
विधानसभेत आज सारथी, बार्टी, महाज्योती आदींसह विविध विभागांच्या रखडलेल्या शिष्यवृत्तीच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दरमहा 42 हजार रु
केंद्रीय कृषि मंत्री शिवराज चौहान यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाला मिळालेल्या माहितीनंतर, शुक्रवारी रात्री उशिरा भोपाळ आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी त्यांची सुरक
भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने संसदेला सांगितले आहे की, गेल्या 5 वर्षांत सुमारे 9 लाख भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडले आहे. राज्यसभेत उत्तर
बिहारमधील नवादा येथे 5 डिसेंबर रोजी जमावाकडून मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा शुक्रवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताची ओळख नालंदा जिल्ह्यातील रहिवासी मोहम्मद अतहर हुसेन (4
मुकुंदवाडीच्या गजबजलेल्या गल्लीत कावेरी (नाव बदलले) घर होतं. २२ वर्षांची कावेरी दिसायला शांत, पण मनानं तितकीच खंबीर. पदवी शिक्षण पूर्ण करून ती ‘शॉर्टहँड’चे धडे गिरवत होती. घरच्यांना वाटायच
महाराष्ट्रातील 2.56 लाख महिला आणि मुली गायब आहेत. यामागे एक मोठे रॅकेट आहे. ते शोधण्यासाठी सरकारने स्वतंत्र यंत्रणेचा वापर करावा. सरकार एक-दोन महिलांना शोधून 80 टक्के सापडल्याचे सांगते असे काँ
हिवाळ्यात लोक थंड वाऱ्यापासून वाचण्यासाठी घरातील सर्व खिडक्या-दारे बंद ठेवतात. जर चुकून एखादा कोपरा उघडा राहिला तर संपूर्ण घर बर्फासारखे थंड होते. थंडीपासून वाचण्याच्या या प्रयत्नांमुळे
पुणे मनपासाठी शिवसेनेकडे 165 उमेदवार तयार आहेत. पुणे मनपासाठी युती होणार की नाही हे एकनाथ शिंदे ठरवतील. पण पुणे शहरात लढण्याची आमची तयारी आहे. पुण्याच्या विकासासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत.
यूपीमध्ये पुन्हा सीमा-सचिनसारखी प्रेमकथा समोर आली आहे. बांगलादेशी तरुणीने अमरोहाच्या तरुणाशी सौदी अरेबियात लग्न केले. बांगलादेशच्या विमानतळावर 'बाय-बाय बांगलादेश' असे बोलून रील बनवली. नं
कलर्स टीव्हीवर प्रसारित होणारा नवीन शो ‘सहर होने को है’ अशा सामाजिक रूढी आणि विचारांना समोर आणतो, जे धर्माच्या नावाखाली मुलींना पुढे जाण्यापासून रोखतात. शोची कथा आणि त्याच्या सामाजिक संदे
दप्तराचे ओझे पाठीवर घेऊन रोज शाळेमध्ये जाणाऱ्या छोट्या दोस्तांना दर शनिवारी शाळेत न चुकता जावे वाटेल. त्याला कारणही तसेच आहे. शाळांमध्ये हसत-खेळत शिकण्यासाठी ‘दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रम र
एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने तिचे मूल्यांकन 800 अब्ज डॉलर निश्चित केले आहे. कंपनीचे CFO ब्रेट जॉनसन यांनी भागधारकांना पाठवलेल्या मेमोमध्ये ही माहिती दिली. नवीनतम दुय्यम ऑफरिंगमध्ये शेअरच
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पक्षाला भाजप सुद्धा टाळू शकत नाही. त्यांच्या एका दट्ट्यामुळे महाराष्ट्र भाजपने एक पाऊल मागे टाकत महापालिका निवडणुकांसाठी शहांच्या पक्षाबरोबर युती केली,
रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावर शुक्रवारी रात्री इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाची हार्ड लँडिंग होत असताना मोठा अपघात टळला. भुवनेश्वरहून रांचीला येत असलेल्या इंडिगोच्या विमान क्रमांक 6ई
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने जोर धरला असून, या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक वर्षांपासून अधूनमधून उपस्थित होणारी ही मागणी
अभिनेत्री महिमा चौधरीचा चित्रपट 'दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी' सेकंड चान्सच्या थीमवर आधारित आहे. या चित्रपटात समाजाचा दबाव आणि मर्यादा-नैतिकता यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. अलीकडेच
भारतात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होत असून जीवनशैलीशी निगडित आजार वाढत आहेत, असे निरीक्षण पद्मश्री डॉ. रवी कन्नन आर यांनी नोंदवले. आसाममधील प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ आणि रॅमन मॅगसेसे पुर
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील
सिक्कीममधील औषध कंपनीचे औषध बिहारमधील परवाने मुदतबाह्य झालेल्या वितरकाच्या नावाने औषधाची बनावट निर्मिती करुन ते देशभर विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यासंदर्

23 C