गोवा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमधील आग प्रकरणात मुख्य आरोपी सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा यांना थायलंडमधून दिल्लीला आणण्यात आले आहे. भारतीय सुरक्षा अधिकारी मंगळवारी दुपारी सुमार
सद्यस्थितीत देवेंद्र फडणवीस पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील एकमेव योग्य व्यक्ती आहेत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर य
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृ
फडणवीस सरकारमधील मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा आज जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. सदनिका प्रकरणात कोर्टाने हा निर्णय दिला. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर पुन्
ठाकरे गटाच्या शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. मुंबईतील प्रचाराची सूत्रं, विविध मेळावे, युवकांशी संवाद आणि निवडणूक व्यवस्
एकीकडे देश ‘विश्वगुरू’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा सरकारकडून केल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे सावकाराने एका शेतकऱ्याला कर्ज
कळमनुरी तालुक्यातील कोंढूर येथे एका 65 वर्षीय गावकऱ्याचा डोक्यात शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी ता. 16 कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या खूनाच
येरवडा कारागृहात एका कैद्यावर फरशीने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दोन कैद्यांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. विशाल नागनाथ कांबळे (वय 28, रा. लक्ष्मी
अभिनेता सनी देओल अभिनीत 'बॉर्डर 2' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. मुंबईत आयोजित भव्य टीझर लॉन्च कार्यक्रमात सनी देओल, वरुण धवन आणि अहान शेट्टी उपस्थित होते. त्यांच्यासोबत चित्रप
महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या बैठकांना वेग आला आहे. मुंबई जिंकण्यासाठी सत्ताधारी महायुतीने चांगलाच जोर लावला आहे. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज व उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या युतीची पुढील 1-2 दिवसांत बातमी देऊ अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर व शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी द
राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा झाली. या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे यांची युती असणार पण अजित पवारांचा पक्ष नसणार, हा महायुतीचा डाव आहे. सत्तेचा मलिदा खाताना अजित पवारांचा पक्ष चालत
शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासातील 'शिवराज अष्टक' या संकल्पनेद्वारे एकेक सुवर्णपान उलगडणारे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता शिवचरित्रातील सर्वात रोमांचकारी अध्याय प्रेक्षक
शरीरातील आजार संपवण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक मिनी रोबोट तयार केला आहे. तो शरीरातील नसांमध्ये धावेल. तर एका व्यक्तीने पत्नीच्या पाठीमागे ५२० महिलांसोबत प्रेमसंबंध ठेवले. दुसरीकडे, चायनीज
मराठा आंदोलक मनोज जरांगे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. ते तिथे शौर्य पाटील या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांची भेट घेतली. या प्रकरणी त्यांनी शौर्य हे मराठ्यांचे लेकरू आहे म
छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाठाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका सुमित्रा गिरजाराम हाळनोर यांनी आपल्या पदाचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा रा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाख
राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर सडकून टी
मनसे-उबाठाच्या युतीची घोषणा कधी सुद्धा झाली तरी त्यांचा काहीही फायदा होणार नाही. त्यांच्याकडून ही मराठी माणसासाठी शेवटची लढाई आहे असा प्रचार केला जात आहे, पण ही एका कुटुंबांसाठी आणि संजय र
भाजपच्या राक्षसी महत्त्वकांक्षेमुळे 2029 च्या निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रो
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शुक्रवार, १२वा दिवस आहे. लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज सुरू झाले आहे. सरकारचे लक्ष आता दोन्ही सभागृहांमध्ये प्रलंबित असलेल्या विधेयकांवर चर्चा करणे आणि ती मं
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची संपत्ती 600 अब्ज डॉलर (₹54.50 लाख कोटी) च्या पुढे गेली आहे. मस्क हे या निव्वळ संपत्तीचा आकडा गाठणारे जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत. स्पेसएक्सचे 800 अब्ज
संजय राऊत यांच्याकडे मुंबईबद्दल बोलण्यासाठी काही मुद्दे नाहीत. त्यांना विकसित मुंबईचा प्लॅन काय आहे माहिती नाही. त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही म्हणून ते केवळ टीका करतात असे असे भाजपच
“मी श्रवण (नाव बदलले). मी ११ वी सायन्सचा विद्यार्थी. १३ डिसेंबरच्या सायंकाळी ७ वाजेची ती वेळ, जेव्हा सततच्या मोबाइल वापरावरून आणि अभ्यासावरून वडील मला रागावले. त्यांच्या अपेक्षा आणि त्यांचे
भारताने मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) खुल्या चर्चेदरम्यान पाकिस्तानवर तीव्र टीका केली. राजदूत हरीश पर्वतनेनी यांनी पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकीय अस्थिरतेल
लखनऊमध्ये इंडिया क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी धुरंधर चित्रपट पाहिला. सोमवार रात्री सर्व खेळाडू इकाना स्टेडियमजवळच्या फिनिक्स पॅलेसियो मॉलमध्ये गेले होते. येथे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्
राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांची चाचपणी, मुलाखती, केलेल्या कामांचा आढावा आणि जनसंपर्क
काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सरकारकडून संसदेत सादर होणाऱ्या विधेयकांच्या शीर्षकांमध्ये हिंदी शब्दांच्या वाढत्या वापराची टीका केली आहे. ते म्हणाले की, हा बदल बिगर-हिंदी भाषिक लोकांचा अ
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथील मजालता परिसरातील सोहन गावाजवळ सलग दुसऱ्या दिवशी, मंगळवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी झालेल्या
जनतेच्या नाराजीमुळे एका तडीपार गुंडाचा सत्ताधारी भाजपत होणारा प्रवेश फसल्याची घटना ठाण्यात घडली आहे. या आरोपीचा सोमवारी भाजपमध्ये प्रवेश होता. पण जनतेची नाराजी पाहून भाजप प्रदेशाध्यक्ष
ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघातून अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजाला वगळण्यात आले आहे, तर कसोटी कर्णधार पॅट कमिन्सन
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच राज्याच्या राजकारणात प्रचंड हालचालींना वेग आला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरी भागात होणाऱ्या या निवडणुकांकडे संप
औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद येथे बुथ लेव्हल अधिकारी असलेल्या मुख्याध्यापिकेस नांव वगळल्याच्या कारणावरून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवार
हिंगोली शहरालगत गंगानगर भागात बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी 70 हजाराचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 15 रात्री गुन्हा दाखल करण्यात आला
राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल अधिकृतपणे वाजल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वेग पाहायला मिळत आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सक्रिय
महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजताच राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर अव
राज्यातील सर्वात वेगवान आणि आधुनिक दळणवळणाचा मार्ग म्हणून ओळख निर्माण केलेल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची नोंद झाली आहे. कमी वेळात प्रवास शक्य करून देणारा हा महामार्ग
सोलापूर जिल्ह्यातील वाळूची मागणी पाहता आता जिल्हास्तरीय कृत्रिम वाळू निर्मितीच्या युनिटची मर्यादा 50 वरून 100 पर्यंत वाढवण्यात आली. त्याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार शासनाने आता जिल्हाधि
बोल्हेगाव येथील दिव्यांग महिलेच्या खुनाचे रहस्य तीन दिवसांनी उलगडले. दागिने चोरण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चौघींनी चोरीला विरोध करणाऱ्या महिलेचा गळा चिरून खून केल्याचे स
सोशलाइट, लेखिका आणि फॅशन डिझायनर बीना रमानी यांनी त्यांची मैत्रीण रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल सांगितले आहे. त्यांच्या अलीकडील मुलाखतीत त्यांनी दावा केला की रेखा अमिताभ बच्च
माणुसकी आणि निसर्गाच्या अतूट नात्याचा एक अनोखा सोहळा रविवारी महाबळ कॉलनीत पाहायला मिळाला. निमित्त होते ‘राधा'' नावाच्या गीर गायीच्या डोहाळे जेवणाचे! नाम संस्कृती शिंपी समाज फाउंडेश
पंजाब स्टेट ट्रान्समिशन कॉर्पोरेशनमध्ये 270 पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याचा आज म्हणजेच 16 डिसेंबर रोजी शेवटचा दिवस आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट pstcl.org वर जाऊन अर्ज करू शकतात. र
भेंडी जवळजवळ प्रत्येक हंगामात सहज उपलब्ध होते, पण तुम्हाला माहीत आहे का की ते पोषक तत्वांचे पॉवरहाऊस देखील आहे. त्यात फायबर, व्हिटॅमिन सी, के, अँटीऑक्सिडंट्स आणि फोलेट यांसारखे पोषक घटक भरपू
फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्सची सहावी आवृत्ती १५ डिसेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली. या समारंभात आलिया भट्ट, विकी कौशल यांच्यासह अनेक मोठे तारे उपस्थित होते. पाताल लोक सीझन २, ब्लॅक वॉरंट आण
KSH इंटरनॅशनल लिमिटेडचा IPO आज म्हणजेच 16 डिसेंबरपासून खुला होईल. यात 18 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. कंपनी या इश्यूद्वारे 710 कोटी रुपये उभे करू इच्छिते. IPO मध्ये 420 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जा
भाजपकडून महापालिका निवडणूक इच्छुकांच्या मुलाखती सुरू असून माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. प्रभाग क्र. 23 मधून तब्बल 32 जणां
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 ची सुरुवात गुरुवार, 26 मार्च रोजी होईल, तर स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 31 मे रोजी खेळला जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप संपूर्ण वेळापत्रकाची अधिकृत घोष
रोमानियाची प्रसिद्ध टीव्ही होस्ट आणि गायिका यूलिया वंतूरचा बॉलिवूड प्रवास सोपा नव्हता. सलमान खानसोबतच्या तिच्या व्यावसायिक प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक नात्याबद्दल खूप चर्चा झाली, पण या का
अभिनेता राकेश बेदी त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' चित्रपटात पाकिस्तानी राजकारणी जमील खानच्या भूमिकेत दिसून आले आहेत. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना राकेश बेदी यांनी इं
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील बॉन्डी बीचवर 14 डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. खरं तर, 14 डिसेंबर रोजी बीचवर उत्सव साजरा करणाऱ्या ज्यू लोकांवर दोन दहश
जुनाट आठवणी म्हणजेच स्मृती खऱ्या अर्थाने आपल्या खऱ्या मैत्रिणी असतात. त्या आपल्याला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देतात आणि आपल्या चुका उघड करतात. आठवणी सांगतात की आपण कुठे चुकलो, कोणत्या स
भारतातील 75% क्रिप्टो गुंतवणूकदार टियर-3, 4 आणि 2 सारख्या लहान आणि मध्यम शहरांमधून आहेत. कॉइनस्विचच्या इंडिया क्रिप्टो पोर्टफोलिओ 2025 अहवालानुसार, 2025 मध्ये क्रिप्टो स्वीकारण्याची वाढ सर्वाधिक ल
आपल्या बुद्धीला धार लावली आणि आपली भक्ती बळकट केली तरआपला दर्जा कितीही लहान असला तरी, मोठ्या उंचीचे लोकही आपल्याकडे काहीतरी शोधण्यासाठी येतील. याचे एक उदाहरण म्हणजे काकभूशुंडी. तो कावळ
त्रिवेंद्रम नगरपालिका निवडणुकीत भाजपचाआश्चर्यकारक विजय कदाचित असंतुष्ट काँग्रेस नेतेशशी थरूर यांच्या अलिकडच्या हताश प्रयत्नांनादर्शवतो. त्यांना बहुदा वाऱ्याची दिशा समजली अस
अमेरिका-चीन संबंध आता पूर्णपणे वेगळ्या पातळीवर पोहोचले आहेत. हे भूतकाळातील परस्पर सामंजस्याच्या पातळीवर परतणे शक्य नाही. उलट स्पर्धा आणि सहभागाने परिभाषित केलेला हा एक नवीन टप्पा आहे.
जगात ऑस्ट्रेलियाची ओळख तीन ठिकाणांमुळे आहे - ओपेरा हाऊस, सिडनी हार्बर ब्रिज आणि बॉन्डी बीच. ओपेरा हाऊस आणि सिडनी हार्बर ब्रिज पूर्वीप्रमाणेच गजबजलेले आहेत, पण सिडनीच्या प्रसिद्ध बॉन्डी बीच
रविवारी सकाळी इंदूरमधील सेज युनिव्हर्सिटी परिसरात आयोजित ‘एज्युकेशन लीडर्स समीट’मध्ये एका शिक्षकाने विचारले, “जेव्हा बहुतेक पालकांना वाटते की, त्यांच्या मुलांना शिस्त लावण्याची आणि शि
लातूरमध्ये एका व्यक्तीने ₹1 कोटीच्या पॉलिसीसाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला. आरोपीची ओळख बँक रिकव्हरी एजंट गणेश चव्हाण अशी झाली आहे. खरं तर पोलिसांना रविवारी सकाळी औसा तालुक्यात एक जळाले
शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत अकोला व वाशीम जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा हा क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सव प्रेरणादा
येथून जवळच असलेल्या शिवर येथील श्री दुर्गादेवी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा ३४ वा तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा २० वा वर्धापन दिन उत्सव आयोजित करण्यात आला. यानिम
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 19 व्या हंगामासाठी मिनी लिलाव आज दुपारी 2.30 वाजता अबू धाबीमध्ये सुरू होईल. 10 संघांकडे 237.55 कोटी रुपयांचे पर्स आहे. लिलावात 350 खेळाडू उतरतील, पण फक्त 77 खेळाडू विकले जातील.
दरवर्षी ठाणे, मुंबईतील भाविकांनी सलग ९ वर्षे जोपासलेली ही वारी आज श्रद्धेचा नवा इतिहास घडवत आहे. ही वारी चालते पायांवर, पण तिचा ठसा उमटतो मनावर. कारण इथे चाल फक्त रस्त्यावर नसते तर ती चालते सं
पंतप्रधान मोदींच्या जॉर्डन दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. ते आज भारत-जॉर्डन बिझनेस फोरमच्या बैठकीला संबोधित करतील. यापूर्वी सोमवारी जॉर्डनचे किंग अब्दुल्ला यांनी हुसैनीया पॅलेसमध्ये पंतप्
गीतानगरातील विद्यार्थिनी आत्महत्येचे प्रकरण विधिमंडळापर्यंत पोहोचल्यानंतर आता कारवाईसाठी सत्ताधारी भाजप ओबीसी आघाडीनेही आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शाळेतील ‘तक्रार पेटी’ या उपक्रमा
कृषी प्रधान देशातील कष्टकरी शेतकरी आर्थिक, सामाजिक संपन्न होण्यासाठी शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा व कृषिपूरक व्यवसायाचा प्रभावी वापर गरजेचा आहे. कृषी अभियांत्रिकी
देशातील मैदानी प्रदेशात दाट धुके पसरले आहे. मध्य प्रदेशातील १२ जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सकाळी दाट धुके होते. या जिल्ह्यांमध्ये सकाळी ८ वाजेपर्यंत ५० मीटर अंतरावर काहीही दिसणे कठीण होते. रा
पंचायत समिती भातकुली मधील उत्तमसरा येथे सोमवारी आयुष्यमान आरोग्य मंदिर उत्तमसरा अंतर्गत सिकलसेल जनजागृती सप्ताह राबवण्यात आला. यामध्ये डॉ. सोनाली देशमुख यांनी सिकलसेल विषयी विस्तृत माह
ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या जलजीवन मिशन (हर घर जल योजना) अंतर्गत फुलसावंगी गावातील काम गेल्या आठ महिन्यांपासून पूर्
रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रीय, ताज्या भाज्या मिळतात, ज्यामुळे आरोग्य सुधारते कुटुंबाला रोजच्या आहारात आवश्यक असलेले जीवनसत्त्वे आणि पोषण मिळते. हाच धागा पकडुन साखरखेर्ड्यातल्या श
देशाची राजधानी दिल्ली चोहोबाजूंनी सुरक्षा प्रणालीने सुसज्ज होणार आहे. याला कॅपिटल डोम असे नाव देण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकिस्तानने दिल्लीवर क्षेपणास्त्रे डागली होती, परंत
आगामी महापालिका व जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडी संयुक्तपणे लढणार आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच
अमरावती शहरातील ठोक व चिल्लर बाजारात पालक, मेथी, कोथिंबिर, शेपू, चवळी, लाल माठ, चाकवत, पातीचा कांदा या पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे त्या आता स्वस्त झाल्या असून अगदी दर्जेदार मिळत असल्याने ग
16 डिसेंबर, मंगळवारी ध्वज योग तयार होत आहे. यामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या व्यवसायात मोठे बदल होतील. ज्यामुळे आर्थिक स्थिती बऱ्याच अंशी मजबूत होईल. मिथुन राशीच्या लोकांना शेअर बाजारात गुंतव
दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी विषारी धुराचे (स्मॉग) थर पसरले होते. हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 'गंभीर' श्रेणीत पोहोचला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) मते, दिल्लीतील 40 पैकी 27 नि
‘सगळे कामावर जातात तेव्हा मी खाली खुर्ची टाकून बसते. एकटी वर राहू शकत नाही. रात्री १२ वाजेपर्यंत जागी राहते, असं वाटतं की आता मुलगा दरवाजा ठोठावत म्हणेल, मम्मी उघड. जर मला मारलं असतं तर बरं झाल
मार्गशीर्ष महिन्यातील सफला एकादशी एकादशीला एक लाखाहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती. गोपाळपूर येथील विष्णूपदावर भाविकांनी दर्शन आणि वन भोजनासाठी मोठी गर्दी केली होती. सोमवार, दि.१५ डिसे
उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमंगल साखर कारखान्यासमोर ऊस दरवाढीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे. बीबी दारफळ आणि पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसांप
सोलापूर प्राध्यापक भरतीत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) नियम डावलून सरकार पात्र उमेदवारांच्या आयुष्याशी खेळत आहे. राजकीय हस्तक्षेप वाढल्याने भरती प्रक्रियेचा निकष (फॉर्म्युला) वारंव
साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टरच्याद्वारे उसाची वाहतूक केली जाते. दिवसा व रात्री अपरात्रीही ट्रॅक्टर चालक कर्ण कर्कश आवाजामध्ये गाणी लावून वाहतूक करीत असल्याने माढा
शेतकरी, व्यापारी व ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून काम करणारी संस्था अशी ओळख असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद हे सहकारी संस्था मधील एक महत्वाचे पद आहे. सोलापूर जिल्हयातील सोलाप
मिडल ईस्टमध्ये सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यामध्ये एक छोटा देश आहे - जॉर्डन. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 आणि 16 डिसेंबर रोजी याच देशाच्या दौऱ्यावर आहेत. जॉर्डनचे किंग अब्दुल्ला II यांच्या भव्य
रेणापूर तालुक्यातील मागासवर्गीय अल्पभुधारक शेतकऱ्यांना जे.व्ही.एस.संस्था आणि परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र लातूर कडून मौजे तत्तापूर येथील ७५ शेतकऱ्यांना बी.डी.एन.ग
आजच्या सोशल मीडियाच्या काळात नवनवीन येणाऱ्या विविध ॲप्सचा वापर विद्यार्थ्यांनी जपून व समजून करावा. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे खरे आधारस्तंभ म्हणजे त्यांचे आईवडील असून, विद्यार्थ्यांनी
सफला एकादशीच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरामध्ये सोमवारी हजारो भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले. यावेळी शेकडो दिंड्यांनी येथे ज्ञानोबा
संगमनेर तालुक्यात बिबट्यांमुळे अनेकांचे बळी गेले, तरीही शासनाला याची गंभीरता नाही. बिबट्यांची नसबंदी करावी, अशी मागणी आम्ही सातत्याने केली. केंद्रीय वनमंत्र्यांशीही चर्चा केली; मात्र ‘बि
अहिल्यानगर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा राहिल्याने प्रत्येकाला मनापासून आनंद झाला आहे. नगर शहरात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभ
अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या महामार्गावरील रखडलेल्या दुरुस्तीच्या कामाला अखेर पुन्हा प्रारंभ झाला आहे. जेऊर टोलनाका ते डोंगरगण फाटा या टप्प्यातील खड्डे बुजवण्याचे क
मनमाड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन स्ट्राँग रुममध्ये ठेवल्या आहेत त्या परिसरात जामर लावावे, या मागणीसाठी उमेदवारांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पालिकेच्या प्रव
मथुरेत मंगळवारी पहाटे 4 वाजता यमुना एक्सप्रेस-वेवर धुक्यामुळे 7 बसेस आणि 3 कार एकमेकांवर आदळल्या. टक्कर होताच गाड्यांना आग लागली. या अपघातात 4 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. एका प्रत्यक्षदर्शीन
दुय्यम निबंधक यांना कोर्ट वाटपाचे हुकुमनामे व सुलेह नामे नोंदणी न करण्याबाबत पत्र तहसीलदार सुनील सैंदाने यांनी दिले आहे. हे पत्र कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणारे आहे. पत्राद्वारे तहसीलदार

32 C