ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय समुदायाविरोधातील हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. अलीकडेच मेलबर्नमधील जिलॉन्ग परिसरात २२ वर्षीय शीख नर्स हरमनप्रीत सिंग यांच्यावर वर्णद्वेषी हल्ला करण्यात आला.
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी बुधवारी सांगितले की, ते गांधीवादी, नेहरूवादी आणि राजीववादी आहेत, पण 'राहुलवादी' नाहीत. मणिशंकर यांनी त्यांच्या जुन्या विधानावर झालेल्या वादावर स्पष्टीकर
बांगलादेशमधील विरोधी पक्षांनी पंतप्रधान तारिक रहमान यांच्यावर निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, तारिक रहमान हे निवडणुकीच्या निकालांमध्ये फेरफार करणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही गटांतील राजकीय तणाव कमालीचा वाढला असून, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित दादांचे विमान मुद्दाम पाडले, असा
सातारा नगरपरिषदेने शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आघोरी नृत्य कार्यक्रम आयोजित केला असून तो कार्यक्रम अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी क
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी आणि आदिवासींच्या हक्कांसाठी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. ते मेळघाटात २५० किलोमीटरची पदयात्रा काढणार आहेत. ही पदयात्रा १ मार्च रोजी सुरू होऊन ९
अमरावती जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला आहे. शुक्रवार, २० फेब्रुवारीपासून य
अमरावती येथील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आज शिव महोत्सव साजरा केला जात आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या महोत्सवाचे
अमरावती जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार बुधवारी एकाच वेळी सर्व १४ तालुक्यांमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आले. या दरबारांमध्ये एकूण १,०९७ नागरिकांनी आपल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाल्याच्या चर्चा सुरू असतानाच, त्यांचे पुत्र जय पवार यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपली रोखठोक प्रतिक्रिया
जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित संतोष जगदाळे यांच्या
शिवजयंतीच्या महापर्वावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' जाहीर केले असून, हे अभियान राज्यातील सर्व मंडल तसेच नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षे
भिवंडी महानगरपालिका महापौरपदाच्या निवडणुकीला अनपेक्षित वळण लागले असून, भाजपने ऐनवेळी आपला अधिकृत उमेदवार बदलल्यामुळे पक्षात मोठी फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. पक्षाने सुरुवातीला नार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी सांगितले की, संघ भाजपचा रिमोट कंट्रोल नाही. संघाचे स्वयंसेवक भाजपमध्ये जातात. तेथे ते पुढेही वाढले आहेत. पण संघ भाजपला चालवतो, असे
पुणे महानगरपालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेली ५ टक्के मिळकतकर वाढ आजच्या सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आली. सत्ताधारी भाजपने पुणेकरांवर कोणतीही अतिरिक्त करवाढ लादण्यास स्पष्ट नकार दिला,
छत्रपती शिवाजी महाराजांनी गिरिदुर्ग आणि जलदुर्गांसोबत स्वराज्यासाठी लढणारे 'नरदुर्ग' (माणसे) उभारले, असे मत इतिहास अभ्यासक, लेखक व शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केल
ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले-पाटील यांनी पुणे जात वैधता समितीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे लेखी तक्रार सादर करत समिती बर
कॅनडा सरकारने 2025 च्या पहिल्या 10 महिन्यांत 2,831 भारतीय नागरिकांना देशातून बाहेर काढले आहे. ही माहिती कॅनडाच्या कॅनेडियन बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सी (CBSA) च्या आकडेवारीतून समोर आली आहे. यानुसार, गेल
मुंबईतील पालखी बंगल्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कुटुंबीयांची उपस्थिती होती. साध्या पण भावनिक वातावरणात झालेल्या या समारंभात
अजित पवार यांच्या विमान अपघातातील सर्वात विश्वासार्ह साक्षीदार असलेला ब्लॅक बॉक्स च जळाला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तपास संस्थे AAIB चा हवाला देत हा दावा केला आहे. विमानातील ब्लॅक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाच्या चर्चांवरून रोहित पवारांनी केलेल्या दाव्यानंतर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत च
पुणे पोलिसांनी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत मोठी कारवाई करत ११ बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतले आहे. आठवडभरातील ही दुसरी मोठी मोहीम असून, बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी ही कारवाई करण्यात
रिन्यूएबल एनर्जी कंपनी क्लीन मॅक्स एनवायरो एनर्जी सोल्युशन्स आपला इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) 23 फेब्रुवारी रोजी उघडेल. गुंतवणूकदार 25 फेब्रुवारीपर्यंत यात बोली लावू शकतील. कंपनी या IPO द्वारे 3,100 रु
राज्यातील महायुती सरकारने मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयासोबतच मुस्लीम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र वितरणाच
बंगळूरुच्या अवलाहल्ली पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या एका निवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
तरनतारन जिल्ह्यातील पट्टी परिसरात एका अनिवासी भारतीयाचे (NRI) लग्न पंजाबमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. लग्न समारंभाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात दिसत आहे की नवरदेव आपल्या नवरीवर नोटांचा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर मुख्य आरोपी वाल्मीक कराड सध्य
गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा अनेकदा त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत असतात. कधी दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येतात तर कधी त्या अफवा असल्याचे सांगितले जाते. आता नुकतेच स
'जर एखाद्या प्रकरणात महिलेसोबत पूर्ण पेनिट्रेशन म्हणजेच प्रवेश सिद्ध होत नसेल, केवळ खासगी भागाला रगडले गेले असेल, तर कायद्याच्या दृष्टीने याला बलात्कार मानले जाणार नाही. असे कृत्य बलात्का
वसमत तालुक्यातील मरलापूर शिवारातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परसह ५.१० लाख रुपयांचा मुद्देमाल वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पकडला आहे. या प्रकरणी चालका विरुध्द बुधवारी ता. १
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा २०
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल 9 जानेवारी रोजी जाहीर झाले. या निकालांमध्ये सातारा जिल्हा परिषदेत कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने चित्र त्रिशंकू झ
लोणी-काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा वार्षिक टेक्नो-कल्चरल फेस्टिव्हल ‘पर्सोना फेस्ट–२०२६’ आजपासून सुरू होत आहे. हा भव्य महोत्सव १९ ते २१ फेब्रुवारी २०२६ या
पुणे शहरातील कात्रज-मांगडेवाडी येथील निर्जन खाणीत आढळलेल्या ४० वर्षीय महिलेच्या खून प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट २ ने छडा लावला आहे. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्
पश्चिम बंगालमध्ये I-PAC शी संबंधित रेड प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी ममता सरकारने आरोप केला की, केंद्र सरकार अंमलबजावणी संचालनालयाचा (ED) वापर विरोधी पक्षांची सरकार
नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीनंतर मालेगाव महानगरपालिकेची आज, १८ फेब्रुवारी रोजी झालेली पहिलीच महासभा प्रचंड गदारोळात पार पडली. टिपू सुलतान यांच्या फोटोंचा वाद, काँग्रेस प
निवडणूक आयोगाने बुधवारी 10 राज्यांमधील राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक घेतली जाईल. रिक्त होणाऱ्या जागांपैकी 12 जागा एनडीएच्या त
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात लग्नाच्या खरेदीसाठी गेलेल्या एका तरुणीचे भरदिवसा आई आणि भावासमोर अपहरण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. अपहरण करणाऱ्या दोन तरु
खरगोनमध्ये मेहंदीच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेवाच्या मामाला हृदयविकाराचा झटका आला. ते नाचता नाचता जमिनीवर कोसळले. कुटुंबीयांनी त्यांचा डान्स स्टेपच समजले. काही वेळ ते उठले नाहीत, तेव्हा
सातारा नगरपरिषदेच्या वतीने गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमात ‘अघोरी नृत्य’ या प्रकाराचा समावेश करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल
आयसीसीने टी-20 विश्वचषक 2026 दरम्यान ताजी टी-20 रँकिंग जाहीर केली आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन टॉप-10 फलंदाजांमध्ये समाविष्ट झाला आहे. त्याला पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात खेळलेल्या 77
राजपाल यादव यांना दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात 30 दिवसांची अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्याने सर्वांचे आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी चित्
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एखाद्या मुलीच्या पायजम्याचा नाडा खेचणे आणि स्तन पकडणे हा बलात्काराचा प्रयत्न मानला जाईल. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा तो न
औंढा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केले त्यानंतर मुलगी गर्भवती राहिल्याने लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर बुधवारी ता. १८ सकाळी औंढा नागनाथ पोल
चीनने सोमवारी जगाला आपली तांत्रिक ताकद दाखवली. एका कार्यक्रमात माणसांसारखे दिसणाऱ्या ह्युमनॉइड रोबोट्सनी मार्शल आर्ट्स आणि डान्स केला. सुमारे 25 रोबोट्स मुलांसोबत तलवार फिरवताना, बॅकलिफ्
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना प्रफुल पटेल यांनी पूर्णविराम दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या विमान दुर्घटनेची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी करत सत्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला. विलिनीकरण
राज्यातील मुस्लिम समुदायाला देण्यात आलेले 5 टक्के 'एसबीसी' (SBC) आरक्षण, त्यासंदर्भातील शासनादेश आणि परिपत्रक रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे
हिंगोली येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दिले जाणारे श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार बुधवारी ता. १८ जाहिर करण्यात आले अाहे. या पुरस्कारासाठी सहा जणांची निवड करण्यात आली असू
देशातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरण गढूळ झाले असून, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जनतेला सोबत घेऊन पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन १५ व्या विद्रोही साहि
आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असलेल्या भूपेन कुमार बोरा यांच्यावर टिप्पणी केली आहे. त्य
पुण्यात सायबर चोरट्यांनी गॅस पुरवठा खंडित करण्याची धमकी देऊन दोन नागरिकांना तब्बल 16 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. खराडी आणि विमाननगर परिसरात घडलेल्या या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका ज्ये
अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात आज रक्ताचा सडा पडला. वरूड-राजुरा बाजार रोडवरील रेल्वे क्रॉसिंगसमोर एका भरधाव इलेक्ट्रिक एसटी बसने प्रवासी ऑटोला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात
पुणे, प्रतिनिधी –भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या मान्यतेने, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे 68 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि ‘महाराष्ट्र के
अमेरिकेने गेल्या 24 तासांत मध्य पूर्वेत 50 हून अधिक लढाऊ विमाने पाठवली आहेत. स्वतंत्र विमान-ट्रॅकिंग डेटा आणि लष्करी विमानचालन मॉनिटर्सनी अनेक F-22, F-35 आणि F-16 लढाऊ विमाने मध्य पूर्वेकडे जाताना नो
वसमत येथे एका खाजगी ट्रॅव्हल्स समोर ठेवण्यात आलेले 7.37 लाख रुपये किंमतीचे 12 मोबाईल असलेले पार्सल चोरट्याने पळविल्याची घटना घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झाला असून या प्रकरणी वस
आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी सादरीकरण करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. विमानाची वेळ का बदलली, पायलट का बदलले गेले, विमानाच्या देखभालीची स्थिती काय होती आ
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण रद्द करून, जात प्रमाणपत्रांची प्रक्रियाही थांबवण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर मुंबई काँग
आज 18 फेब्रुवारी रोजी चांदीमध्ये सलग चौथ्या दिवशी घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 4 हजार रुपयांनी वाढून 2.37 लाख रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी काल ती 2.33 लाख
गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आज म्हणजेच 18 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पिचाई 'ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट 2026' मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. 20 फेब
सरकारने नव्हे तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांची धास्ती घेतली आहे. राहुल गांधी यांची धास्ती सोनिया गांधी यांनी घेतली आहे, भाजपला धास्ती घेण्याची काही गरज नाही. जो पर्यंत राहुल ग
भंडारा जिल्ह्यात आज पार पडलेल्या 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत आज 66 तक्रारीची जनसुनावणी यशस्वी ठरली असून एकूण 58 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘म
देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ७ जागांचा समावेश असून, या जागांसाठी
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दुर्दैवी घटनेवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कुटुंबियांना मोठे दुःख झाले
काँग्रेस नेते पवन खेडा यांनी मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांचा जेफ्री एपस्टाईन फाइल्सशी संबंध असल्याचा दावा फेटाळून लावला आणि म्हटले की, भाजप नेते या प्रकरणात खोटी कहाणी रच
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाले. मुंबईहून सभेसाठी निघालेल्या त्यांच्या विमानाने बारामती विमानतळाजवळ येताना अचानक ए
सृष्टीने, निसर्गाने किंवा ईश्वराने म्हणा जगात अस्तित्वात असलेले कोणतेही दोन जीव दोन प्राणी एक सारखे बनवले नाहीत. दिसण्यामध्ये कोणतेही दोन प्राणी हुबेहूब सारखे नसतात किंवा त्यांच्या प्रव
निवडणूक आली की इंडिया आघाडी वळवळ करते जिवंत आहे हे दाखवते, असे दाखवून चालणार नाही, राष्ट्रीय प्रश्नांवर आतापासूनच एकत्रित लढा देणे आवश्यक आहे, राहुल गांधींच्या नेतृत्वाची धास्ती सत्ताधाऱ
हद्दवाढ भागातील कामगारबहुल नगरांमध्ये पाण्यासाठी चक्क जागरणच असते. पाण्याचा दिवस म्हणजे रात्रीची जेवणावळी झाली, की नळाकडे डोळे लावून बसायचे. दिवसभर काम करून थकवा आल्याने डोळा लागला की, पा
माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवणाऱ्या अर्जदाराला जळगाव महापालिकेने चक्कबाजार भावापेक्षा दुप्पट किमतीत पेनड्राइव्ह घेण्यास भाग पाडले. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त
ज्येष्ठ अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे मंगळवारी निधन झाले. ही माहिती अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दिली. त्यानंतर मंगळवारी दुपारी मुंबईतील अंधेरी
अमेरिकन खासदार रँडी फाइन यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी मंगळवारी X वर लिहिले की, जर कुत्रे आणि मुस्लीम यापैकी एकाची निवड करायची असेल तर हा कठीण निर्णय न
तहानलेल्या शहराच्या घशाची कोरड पुन्हा या उन्हाळ्यातही कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नवीन 2500 मिमीच्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी या उन्हाळ्यातही शहराला मिळणार नाही, हे वास्तव आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव करत शानदार विजय मिळवला. या सामन्यात ईशान किशनने 40 चेंडूंमध्ये 77 धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार समाविष्ट ह
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, राहुल गांधी भारताच्या सुरक्षेसाठी सर्वात धोकादायक व्यक्ती बनले आहेत. ते भारतविरोधी शक्तींशी संबंधित आहेत. ते परदेशात आणि देशात नक्ष
परीक्षा असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या, शाळेचे दिवस असो किंवा वीकेंड, बाहेर पाऊस पडत असो किंवा अचानक वीज गेलेली असो, पण आमची संध्याकाळी ७.३० वाजेची जेवणाची वेळ निश्चित होती. या कौटुंबिक स्
आजच्या भू-राजकारणात जो खेळ सुरू आहे, त्याला ताकद वाढवण्याचा आणि वेळ साध्य करण्याचा खेळ म्हणता येईल. ही केवळ एकाविरुद्ध दुसऱ्याची स्पर्धा नाही.यात एकाची ताकद वाढली की दुसऱ्याची क
अनेक दशकांपासून इस्रो हे देशाच्या वैज्ञानिक प्रतिष्ठेचा आधार राहिले आहे. मंगळ यानाच्या माध्यमातून पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला, तर चांद्रय
शेअर बाजारात आज म्हणजेच 18 फेब्रुवारी रोजी फ्लॅट व्यवहार दिसून येत आहे. सेन्सेक्स 83,400 आणि 25,700 वर व्यवहार करत आहे. मेटल, बँकिंग आणि FMCG शेअर्समध्ये वाढ आहे. तर IT शेअर्समध्ये घसरण आहे. जपानच्या निक्क
पौराणिक कथांनुसार, जेव्हा देव आणि असुर यांनी अमृताच्या प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले होते, तेव्हा अमृतापूर्वी ‘हलाहल’ नावाचे भयंकर विष बाहेर आले होते.त्या विषामुळे संपूर्ण सृ
कोणावर तरी कलंक लावणे हे आजकाल एका व्यवसायासारखे झालेआहे. जेव्हा एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, तेव्हा त्यातील सत्य शोधणे मोठे कठीण असते. जगात जेवढी कामे सोपी आहेत, त्या
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा यांचे निधन झाले. ही माहिती अभिनेत्याने मंगळवारी संध्याकाळी आपल्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली. त्यांनी वडिलांसोबतचे जुने फोटो शेअर
जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म यूट्यूबची सेवा अचानक ठप्प झाली. डाउनडिटेक्टरनुसार, जगभरात सकाळी सुमारे 6 वाजून 20 मिनिटांपासून ते जवळपास 8 वाजेपर्यंत लाखो वापरकर्त्यांना ते ॲक्स
पंचवटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील शिवाजीनगर परिसरात ९० सेंटी मीटर आकाराची व १ मी. व्यासाची सिंभोरा ते तपोवनपर्यंत पाणी घेऊन येणारी जलवाहिनी सोमवारी १६ रोजी रात
आजच्या सरकारी नोकरीतील माहिती: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये असिस्टंटच्या 650 पदांसाठी भरती निघाली आहे. आधारमध्ये 252 पदांसाठी रिक्त जागा. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2050 रिक्त जागांसाठ
लॉरेंस गँगचा गँगस्टर हॅरी बॉक्सरच्या धमकीनंतर पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीनेही एक ऑडिओ जारी करून उत्तर दिले आहे. भट्टी म्हणाला की, त्याच्याकडे एक व्हिडिओ पोहोचला आहे, ज्यात एक व्यक्ती शस्त्
नरनाळा महोत्सवात शिवशंभू गर्जना’ या कार्यक्रमाने महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जागवला. वीर रसपूर्ण गाणी आणि प्रभावी सादरीकरणाने रसिकांमध्येही उत्साह, जोश संचारला. उपस्थितांनीही दोन्ह
'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये गलगोटिया विद्यापीठावर चिनी रोबोटिक डॉगला स्वतःचा म्हणून सादर केल्याचा आरोप आहे. तथापि, विद्यापीठाचे म्हणणे आहे की त्यांनी ते विकसित केल्याचा दावा कधीही के
दिल्लीत ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार अपघाताच्या प्रकरणात आरोपीच्या वडिलांचे विधान समोर आले आहे. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा ही घटन
गोरखपूरमध्ये एका मुलीने अहमदाबाद-गोरखपूर एक्सप्रेसच्या TTE वर बलात्काराचा आरोप केला. सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या मुलीने सांगितले की, मी एनसीसी सी-प्रमाणपत्राची परीक्षा देण्यासाठी मऊला गे

24 C