राज्याच्या उच्च व तंत्र व शिक्षण विभागाने सेवाशर्ती कार्यक्रमांतर्गत शासकीय अकृषी विद्यापीठांमध्ये राबवलेल्या मूल्यांकनात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला ६३ गुणांसह तृतीय स्थान म
महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी आणि अधिकारी यांच्या महाग्रामीण क्रीडा महोत्सवाचे २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत शहरातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आयोजन करण्यात येणार आहे. या मह
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात साजरा झाला. श्रीमती विमलाबाई
गरीबांचा दवाखाना म्हणून ओळख असलेले अंबादेवी ट्रस्ट हॉस्पीटल आता अंबादेवी मंदिराजवळील किर्तन सभागृह व ग्रंथालयाच्या इमारतीत सुरु करण्यात आले आहे. अत्यंत नाममात्र दरात वैद्यकीय सेवा पुरव
येथील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना समोर आली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील सर्वसाधारण जागेसाठी भाजपने दोन उमेदवारांना एबी फॉ
काँग्रेस पक्षात असतानाच सहकार क्षेत्रात कार्यरत हर्षल वाघ काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. या वेळी त्यांनी त्यांच्या पत्नी पूजा हर्षल वाघ यांच्यासाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मा
करमाळा तालुक्यात ११८ गावांमध्ये तब्बल ८९ हजार १५५ गाई-म्हशींचे पशुधन असून तालुक्यात त्यांच्यावर उपचार करण्यासाठी १८ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. या रुग्णालयातील १९ पदे रिक्त आहेत. त
भारतीय गुणवत्ता परिषदेच्या वतीने ‘सरपंच संवाद' ही ऑनलाइन कार्यशाळा पार पडली. या उपक्रमांतर्गत स्थानिक प्रश्नांची माहिती व निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्
तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनींची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना विलंब लागला. पिकांसह शेतजमिनींचे प्रचंड नुकसान झाले. बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप नुकसा
विष्णुपद उत्सव २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान घेण्यात येत असून गोपाळपूर रोडवरील विष्णूपद मंदिरात मंदिर समितीमार्फत भाविकांना पुरेशा सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहि
पीएम ई-बस योजनेतून अहिल्यानगर शहरात अंतर्गत दळणवळणासाठी ४० बस येणार आहेत. महापालिकेमार्फत विद्युतीकरण व चार्जिंग स्टेशनेचे काम केडगाव सोनेवाडी रस्त्यावर सुरू आहे. केंद्र सरकारकडून पहिल
समाजामध्ये मोबाइलच्या अतिवापरामुळे गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. मोबाइलच्या अतिवापरामुळे मनुष्याला शारीरिक, मानसिक, सामाजिक हानी होत आहे. भारतीय माणूस सरासरी ६ तास मोबा
येथील अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा व हिंदी दिनानिमित्त वादविवाद स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्
रासायनिक शेतीमुळे जमीन नापीक होत आहे व मानवी आरोग्य ढासळत आहे. नैसर्गिक शेतीमुळे जमीन उत्पादक होत असून, सकस उत्पादन मिळून पुढील पिढी सुदृढ होईल असे प्रतिपादन राज्यपाल तथा महात्मा फुले कृषि
सटाणा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी बुधवारी (१९) माघारीच्या पहिल्या दिवशी जिजाबाई दोधा मोरे यांनी तर प्रभाग ७-अ मधन मंगला दादाजी खैरनार या दोघांनी माघार घेतली. तरीही नगराध्यक्ष पद
शहरातील ऐतिहासिक डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम हे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले स्थळ आहे. त्याचा सर्वांगीण विकास, संवर्धन आणि ‘प्रेरणाभूमी’ म्हणून सरकारी मान्यता मिळवून देणे ह
सामाजिक बांधिलकीतून येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री हिरालाल हस्तीमल (जैन ब्रदर्स, जळगाव) तंत्रनिकेतनने मनमाड येथील शनि मंदिराला ‘नारळपाणी संकलन यंत्र’ भेट दिले. धार्म
अजिंठा- बुलढाणा राज्य महामार्गावरील शिवना येथील जिल्हा परिषद शाळा ते संत धोंडिबा महाराज मंदिरापर्यंत गतिरोधक नसल्याने अपघात वाढले आहेत. येथे सध्या दर चार दिवसांआड अपघात होत असून गत चार वर
आमठाणा गावात धार्मिक कार्यक्रमादरम्यान दुर्दैवी घटना घडली. साडीने पेट घेतल्याने जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुर्गा कैलास दिवटे (३३) असे मृत महिलेचे नाव आहे. दुर्ग
गंगापूर तालुक्यातील एकलहरा/नांदेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या पन्नास महिलांनी नुकताच जरंडी गावाचा सहा तास अभ्यास दौरा केला. गावातील विकास पाहून महिलांनी आपल्या गावाचा विकास करण्याचा संकल्
आता संकट माणसावर नाही, तर धर्मावर आहे. माणसं बदलतील, पण बाळासाहेब ठाकरे यांचा इतिहास कायम राहील. पुन्हा बाळासाहेब ठाकरे होणे शक्य नाही. हिंदू धर्म टिकवण्यासाठी देवाने त्यांच्यासारखा लोहपुर
सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचा दूरध्वनी मागील सहा महिन्यांपासून बंद असल्याने तालुक्यातील नागरिकांचा पोलीस ठाण्याशी संपर्क होत नाही. यामुळे अनेक घटना घडामोडींबाबत माहिती देण्यास विलंब
पैठण तालुक्यातील कडेठाण परिसरात यंदा अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. जमिनी खरडून गेल्या. विहिरी ढासळल्या. पिके सडली. तरीही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. शेतकरी अतुल त
नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम राबवला जात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रा येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सरला कामे या बोलक
तपाेवनात साधूग्राम उभारण्यासाठी ५४ एकरावरील वृक्षांचे सर्वेक्षण करत १८०० हून अधिक झाडांवर महापालिकेने फुली मारली आहे. ही झाडे ताेडण्यात येणार असल्याच्या संतापातून पर्यावरणप्रेमींनी ब
रामायणापासून नाशिकच्या आजच्या औद्याेगिक प्रगतीपर्यंतचा ‘मंत्रभूमी ते यंत्रभूमी’ प्रवास तब्बल ११०० ड्राेनच्या शाेद्वारे उलगडणार आहे. राज्यात नागपूरनंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये हा प्र
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत बंडखोरी करून शिंदेसेनेचे नेते, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना जेरीस आणणारे माजी उपमहापौर राजू शिंदे यांना भाजपने उद्धवसेनेतून पक्षात प्रवेश द
अखेर कुटुंबीयांना झुकावे लागले. नवीन लग्नपत्रिका छापण्यात आल्या, ज्यावर लिहिले होते, टिळा, हुंडा आणि शोषणाच्या वाईट प्रथांपासून मुक्त, आणि हार आणि आशीर्वाद वगळता इतर कोणत्याही भेटवस्तूंच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्षाच्यापरीक्षा पुढे ढकलल्या, परंतु याबदलामुळे नवा पेच निर्माण झालाआहे. आता पदवीच्या बदललेल्यातारखांनाच कॉस्ट अकाउंटं
फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत राजकारण तापले आहे. माजी जि.प. अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. माजी नगराध्यक्ष व भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी ठोंबरे यांना ती
विद्यार्थ्याची आपबीती विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक एकमध्ये राहणाऱ्या आदर्श अजिनाथ गिते या विद्यार्थ्याला १७ नोव्हेंबर रोजी रात्री मारहाण करण्यात आली. त्याला मारहाण करणारा विद्यापीठ
नितीश कुमार हे विक्रमी १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांनी एकदा कॉलेजमध्ये लालू यादव यांचे पोस्टर चिकटवले होते, पोलिसांच्या गोळीतून थोडक्यात बचावले होते आणि एकदा त
नितीश कुमार यांनी निवडणुकीपूर्वी ४० हजार कोटी रुपयांच्या योजनांचे आश्वासन दिले होते. आता ते १०व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत, त्यामुळे बिहारच्या तिजोरीचे आरोग्य तपासणे आवश्यक आ
पैठण गेट परिसरातील मोबाइल बाजारावर बुधवारी मनपाने कारवाई केली. यात ११८ अधिक अनधिकृत दुकाने पाडण्यात आली. सब्जीमंडीचा रस्ता मोकळा करण्यात झाला असून खोकडपुरा रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्या
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिष्णोईला भारतात दाखल होताच एनआयएने अटक केली. अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर तो बुधवारी दिल्लीत दाखल झाला हो
लाचेच्या गुन्ह्यात निर्दोष सुटलेल्या फौजदाराविरुद्ध वरच्या कोर्टात अपील न करण्यासाठी लाच मागणाऱ्या सरकारी वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यासाठी वकिलाने २ लाखांची मागणी
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला धक्का देत लवाद सुधारणा कायदा, २०२१ मधील अनेक महत्त्वाच्या तरतुदी रद्द केल्या आहेत. न्यायालयाने म्हटले की, संसद न्यायालयीन निर्णयाला किरकोळ बदल करून निष्प्
राज्यातील आगामी ग्रामपंचायत, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट वापरण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिंदेसेनेचे कट्टर विरोधक तसेच काही समर्थकांची जोरदार फोडाफोडी सुरू केली. त्यामुळे एकनाथ शिंदे संतप्त झाले. त्यांच्या मंत्र्यांनी मं
सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटेच झाली हाेती. सिन्नरच्या पंचाळेतील मुख्य चाैकातील सर्व दुकाने बंद हाेती, रस्त्यांवर शुकशुकाट हाेता. चाैकातील देऊळ मात्र उघडे हाेते आणि आतील मारुती सगळीकडे लक्ष ठ
‘वकिली व्यवसाय करणाऱ्या किंवा त्यात येऊ पाहणाऱ्या तरुणांचा स्वत:वर विश्वास असायलाच हवा, परंतु हा आत्मविश्वास फाजील नसावा. सत्य सांगण्याचा प्रयत्न करावा. मात्र सत्य सांगताना राजा हरिश्चंद
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २७ टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा न्यायप्रविष्ट असेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करावा, असे निर्देश सर्वोच्च न्
तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांनी बुधवारी बांगलादेशच्या माजी निवडणूक आयुक्तांच्या अटकेचा जुना फोटो शेअर केला. त्यांनी येथेही हे घडणार आहे असे कॅप्शन दिले. त्यांचा रो
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष उफाळून आल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबा
आजारपणामुळे गेली तीन महिने सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहिल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये परतले आहेत. कराडमध्ये दाखल झाल्यानंतर नगरपा
गेल्या महिन्यात तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या भारत भेटीनंतर, अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अझीझी बुधवारी पाच दिवसांच्या भारत दौऱ
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदार धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होत असल्याचा दावा जरांगे य
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होतील. ते जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या २० व्या जी-२० शिखर परिषदेत सहभागी होतील, असे परराष्
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज अचानक दिल्लीला भेट देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांविषयीची आपली नाराज
चांदुर रेल्वे नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसला स्वपक्षातूनच आव्हान निर्माण झाले आहे. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते हर्षल वाघ यांच्या पत्नी पूजा हर्षल वाघ यांनी पक्षाने उमेदव
अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक प्रमोद एन्डोले यांनी निवडणूक प्रक्रियेचा सखोल आढावा घेतला. या दौऱ्यादरम
अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नियोजनातील त्रुटी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक १२ मधील सर्वसाधारण जागेसाठी भाजपने दोन उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म दिले होते, ज्यामुळे मोठा गो
'गरीबांचा दवाखाना' म्हणून ओळख असलेले अंबादेवी ट्रस्ट रुग्णालय आता अंबादेवी मंदिराजवळील किर्तन सभागृह व ग्रंथालयाच्या इमारतीत सुरू करण्यात आले आहे. हा दवाखाना अत्यंत नाममात्र दरात वैद्यक
शाहरुख खान आणि सलमान खान जेव्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची केमिस्ट्री जाणवते. किंग खान आणि दबंग खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आता वेगाने सुरू झाली असून, काही ठिकाणी वादाच्या घटना समोर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथील नगरपंचायत निवडणुकीनंतर आता
जागतिक पातळीवर अत्यावश्यक डिजिटल पायाभूत सुविधा पुरवणारी आघाडीची कंपनी व्हर्टिव्हने पुण्यातील विमाननगर येथील आपल्या इंटिग्रेटेड बिझनेस सर्व्हिसेस केंद्रात ‘व्हर्टिव्ह ट्रेनिंग अकॅड
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए केतन सैय्या यांनी बुधवारी सांगितले की, पाचवी ते दहावीच्या शालेय
स्टार प्रवाह वाहिनीने नुकतीच त्यांच्या नवीन महत्त्वाकांक्षी मालिकेची घोषणा केली आहे. 'मी सावित्रीबाई जोतिराव फुले' ही मालिका येत्या 5 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, विशेष
झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी तरुण उद्योजकांना वयाच्या २० व्या वर्षी (२० ते २९ वर्षे) लग्न आणि मुलांचे नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी अभिनेता राम चरण यांच्या पत्नी आणि उद्यो
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील डोंगराळे येथे 3 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबीयांची भ
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या न्यायाधिकरण सुधारणा कायदा २०२१ मधील अनेक प्रमुख तरतुदी रद्द केल्या आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की संसद किरकोळ बदल करून न्यायालयाचा निर्
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरू असलेल्या कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या धरपकडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी य
रिपब्लिकन सेना पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी स्पष्ट केले की, शिवसेना चिन्ह आणि नावाबाबत सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो अंतिम असेल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार स्वबळावर मैदानात उतरले असतानाच, भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा लखन सावंत भोसले या
१९६२ च्या रेझांग ला युद्धावर आधारित फरहान अख्तर अभिनीत '१२० बहादूर' हा चित्रपट संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली. न्यायम
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) चे माजी पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी भारतात दहशतवादी हल्ल्यांची कबुली दिली आहे. एका निवेदनात हक यांनी कबूल केले की पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यापास
राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर आगारातून देवपूरकडे जाण्यासाठी निघालेल्या बसचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने मोठा अपघात झाला. नियंत्रण सुटलेली बस थेट फलाटावर चढल्याने झालेल्या धडकेत सिन्न
आयटी कंपनी इन्फोसिस आतापर्यंतचे सर्वात मोठे शेअर बायबॅक करत आहेत. कंपनी तिच्या गुंतवणूकदारांकडून ₹१,८०० प्रति शेअर दराने १०० दशलक्ष शेअर्स खरेदी करेल. यामुळे तिला २.४१% हिस्सा परत मिळेल. १८,
थायलंडमध्ये होणारी मिस युनिव्हर्स २०२५ स्पर्धा सतत वादात अडकत आहे. अंतिम फेरीच्या अवघ्या तीन दिवस आधी, स्पर्धेचे जज ओमर हरफोश यांनी राजीनामा दिला आणि आयोजकांवर गंभीर आरोप केले. त्यांचा दाव
रोहित शर्माने फक्त २२ दिवसांसाठी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले. आता, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेलने त्याला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. ४६ वर्षे झाली आहेत जेव्हा क
३.५ अब्जाहून अधिक व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचे फोन नंबर धोक्यात आहेत. एका मोठ्या सुरक्षा भेद्यतेमुळे वापरकर्त्यांचे प्रोफाइल चित्र, स्टेटस आणि अबाउट सेक्शन तपशील लीक होऊ शकतात. व्हिएन्ना व
महाराष्ट्र व मुंबईच्या हितासाठी जे योग्य असेल तसेच संविधानाच्या चौकटीत बसणारे असेल त्याच भूमिकेला आमची नेहमी साथ राहील व यापुढेही राहील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाबाबत, सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शालेय क्रीडा स्पर्धांवर बंदी घालण्याचा निर्णय दिला. वरिष्ठ वकील अपराजिता सिंह यांच्या प्रश्नाच्या उत्त
पुणे शहरातील शैक्षणिक संकुले सुरक्षित ठेवण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पोलिसांना सहकार्य करणे महत्त्वाचे आहे, असे मत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले. 'सिक्युर होरायझन इन एज्यु
बीसीसीआयने भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या वैद्यकीय अपडेटची माहिती दिली आहे. बुधवारी एका प्रेस रिलीजमध्ये भारतीय बोर्डाने म्हटले आहे की, गिल वेगाने बरा होत आहे. तो १९ नोव्हेंबर रोजी संघासोबत
नवी मुंबईतील नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच चिघळला आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यावि
राफेलची विक्री रोखण्यासाठी चीनने बनावट मोहीम चालवल्याचा दावा एका अमेरिकन अहवालात करण्यात आला आहे. मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षानंतर लगेचच, चीनने बनावट सोशल मीडिया अक
दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये स्वतःला उडवून दिल्यानंतर डॉ. उमर नबी यांच्या शेवटच्या १० दिवसांची कहाणी समोर आली आहे. फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठातील औषध विभ
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याचे आवाहन केले. सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या (लॉ कॉल
ग.दि. माडगूळकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे. गदिमा प्रतिष्ठानतर्फे रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित गदिमा स्मृ
सहकार भारतीचे संस्थापक सरचिटणीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि जनसेवा सहकारी बँकेचे पहिले कार्यकारी संचालक वसंत नारायण देवधर (वय ९१) यांचे बुधवारी पुण्यात राहत्या घर
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जेबीएम समूहाने राष्ट्रनिर्मितीमध्ये दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आहे. पुणे येथे आयोजित 'सर्वोत्कर्ष' कार्यक्रमात ते बोलत होते. जेबीएम समूहाने रोजगारनिर्म
बिहार विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये नितीश कुमार यांची एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. ते लवकरच राजभवनात जाऊन राजीनामा सादर करतील आणि नवीन सरकार स्थापनेचा दावा कर
महाराष्ट्राची राजधानी मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्रातील कोट्यवधींच्या उलाढालीमुळे वाढणारी गुन्हेगारी पुन्हा एकदा उघड झाली आहे. मुंबईतील कांदिवली-चारकोप परिसरात भर
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीनंतर आता धुळे जिल्ह्यातील दोंडाई नगरपरिषद निवडणुकीतही बिनविरोध निवड झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दोंडाई येथे भाजप नेत्या आणि राज्याचे मंत्री जयकु
राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली दहशत कमी होताना दिसत नाही. कोपरगाव तालुक्यात दोन चिमुकल्यांचा जीव घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला शार्प शूटर पथकाने नुकतेच ठार केले असताना,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. ते तिथे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी राज्यातील राजकीय घटनाक्रमावर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. सत्ताधार
पुण्यात मुस्लिम संस्था आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारला निवेदन दिले आहे. उम्मीद पोर्टलवर वक्फ मालमत्तेचा डेटा अद्ययावत करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी त्यांच
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना धमकावून लूटमार करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले आहे. मालधक्का परिसरात केलेल्या या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली अ
सुपर मास्टर्स गेम्स अँड स्पोर्ट्स फेडरेशन या राष्ट्रीय संस्थेतर्फे पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच ८ व्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन २७ जानेवार

25 C