सातारा शहरातील छ.शाहू स्टेडियम तसेच एसटी स्टँड समोरील मोबाईलच्या दुकानात अँपल कंपनीची बनावट ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या ४ दुकानदारांविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती शहरातील राजकमल आणि जयस्तंभ चौकातून रेल्वे स्टेशन तसेच काँग्रेसनगरकडे जाणाऱ्या सर्वात जुन्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा विषय केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रक्रियेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीला चीनला गेले होते, जिथे त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची मैत्रीपूर्ण भेट घेतली होती.
संसद परिसरात बुधवारी काँग्रेस खासदार शशी थरूर पायऱ्या उतरताना घसरून पडले. घटनास्थळी उपस्थित खासदार आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना मदत केली. काँग्रेस खासदार शशी थरूर मोबाईल फोनवर बोलत
शिवसेना शिंदे गटाचे नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी खराब रस्त्यावरून चांगलाच स
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी बुधवारी, ४ फेब्रुवारी रोजी धामणगाव रेल्व
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अस
सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ पंचायत समितीच्या १३० गणासाठी शनिवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान होत आहे. या मतदानासाठी जिल्ह्य
जिल्हा परिषद स्तरावर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशनअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील मानधन प्रलंबित राहिल्याने प्रशास
निसान मोटर इंडिया सब-4 मीटर सेगमेंटमध्ये नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 17 फेब्रुवारी रोजी भारतात 7-सीटर मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) लॉन्च करेल. ही रेनो ट्रायबर, मारुती अर्टिगा, मारुती XL
व्यवसायिका बिल गेट्स यांच्या माजी पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी म्हटले आहे की, लैंगिक गुन्हेगार एपस्टीनसोबत बिलची जवळीक त्यांच्या घटस्फोटाचे कारण ठरली. फोर्ब्सच्या अहवालानुसार, अमेर
पश्चिम नायजेरियातील क्वारा राज्यातील एका गावात सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला करून किमान १६२ लोकांची हत्या केली. रेड क्रॉसच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांतील ना
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर विमान प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
प्रियंका चोप्रा सुमारे सहा वर्षांनंतर भारतीय सिनेमात पुनरागमन करणार आहे. ती एस.एस. राजामौली यांच्या 'वाराणसी' चित्रपटात दिसणार आहे. याच दरम्यान अभिनेत्रीने तिच्या 'डॉन' आणि 'कृष'बद्दल बोलले,
कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोविरुद्ध 'अनफेअर बिझनेस प्रॅक्टिस' म्हणजेच अनुचित व्यावसायिक पद्धतींबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. ही कारवाई डिसेंबरमध्ये
विरोधक खासदारांच्या सततच्या गदारोळामुळे बुधवारी लोकसभेचे कामकाज 4 वेळा तहकूब झाले. सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देणार होते, परंतु विरोधक महिला खासदारांच्या गदारो
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि जगातील सर्वात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी 'ब्लॅक रॉक'चे सीईओ लॅरी फिंक यांच्यात 4 फेब्रुवारी रोजी, विशेष चर्चा झाली. यावेळी मुकेश अंबानी यांनी भ
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्राला विचारले की, हवामान कार्यकर्ते आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची स्थिती लक्षात घेता सरकार त्यांच्या अटकेवर पुन्हा विचार करू शकते का? न
मुंबईतील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये बुधवारी फुगे फुटल्याने आग लागली. लिफ्टमध्ये दोन व्यक्ती फुगे घेऊन शिरले होते. तेथे एक महिलाही उपस्थित होती. ही संपूर्ण घटना लिफ्टमध्ये लावलेल्या सीसीटी
अकोला येथील बलात्काराच्या गंभीर घटनेनंतर प्रशासनाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, गुन्हेगारांविरुद्ध 'बुलडोझर कारवाई'चा बडगा उगारला आहे. सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर अजित पवारांच्या पत्नी सुनेत
भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे १३ वे मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी बुधवारी संध्याकाळी लोकभवन येथे खेमचंद यांना गोपनीयतेची शपथ दिली. मैतेई समुदायाचे असलेले
विपुल अमृतलाल शाह यांच्या 'द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड' या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे लोक याला सत्य घटनांवर आधारित असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीक
गाझियाबादमध्ये तीन सख्ख्या बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांचे वय अंदाजे 12, 14 आणि 16 वर्षे होते. तिन्ही मुलींना टास्क-बेस्ड 'कोरियन लव्ह गेम'चे व्यसन होते. त्या नेहमी
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी निघाले असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील सहयोग सोसायटी येथे जाऊन शरद पवार
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी पुन्हा एकदा संशय व्यक्त केला आहे. विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत
मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 29 वर्षीय तरुणाने एका महिलेच्या अंगावर कार चढवत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातील सीसीटीव्ही फुट
शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झालेल्या सुनावणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांतर्फे युक्तिवाद करण
ऑस्ट्रेलियामध्ये 13 वर्षांच्या ऑस्टिन एपलबी नावाच्या मुलाने समुद्रात सुमारे 4 तास पोहून आपल्या आईचा आणि दोन लहान भावंडांचा जीव वाचवला. तो कुटुंबासोबत समुद्रात गेला होता. अचानक लाटा वेगवान
भारतीय फलंदाज ईशान किशनला आयसीसी क्रमवारीत 32 स्थानांचा फायदा झाला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या खेळाडूंच्या क्रमवारीत ईशान 584 रेटिंग गुणांसह 32व्या स्थानावर पोहोचला आहे. अष्टपैलूंच्या क्रमव
जर्मन कार निर्माता फॉक्सवॅगनने आपली नवीन प्रीमियम 7-सीटर एसयूव्ही टेरॉन आर-लाइन सादर केली आहे. भारतात ही कार टिग्वान आर-लाइनच्या वरच्या श्रेणीत असेल आणि कंपनीची फ्लॅगशिप एसयूव्ही असेल. टेर
यौन क्षमता वाढवणारी औषधे वैद्यकीय सल्ल्याशिवाय तसेच प्रिस्क्रिप्शनशिवाय सहजपणे विकल्या जात आहेत. अनेकदा अशी औषधे शरीरास हानिकारक ठरतात तसेच याच्या सेवनाने गंभीर परिणामही भोगावे लागतात.
महेंद्र सिंह धोनीने टी-२० विश्वचषकापूर्वी सध्याच्या भारतीय संघाचे खूप कौतुक केले आहे, पण त्याचबरोबर खेळाडूंना बाहेरील परिस्थितीबद्दल सावध राहण्याचा सल्लाही दिला आहे. टीम इंडियाच्या माज
नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी झालेल्या शासकीय कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याच्या मुद्द्यावरून मंत्री गिरीश महाजन अडचणीत सापडले आहेत. या
श्री क्षेत्र गोरटे (ता. उमरी) येथील सहाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, कवी आणि कादंबरीकार प्रा. डॉ. पी. विठ्ठल यांची एकमताने निवड झाली आहे. आधुनिक म
एका सर्वेक्षणानुसार, भारतातील 80% पेक्षा जास्त लोकसंख्या रोज सकाळी चहा पिते. म्हणजेच, आपल्या दिवसाची सुरुवात अनेकदा एक चमचा साखरेने होते, पण ही गोष्ट फक्त चहापुरती मर्यादित नाही. आपल्या दैनं
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. अजित पवार हे राज्याची संपत्ती होते. त्यामु
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी हे गंभीर मुद्द्यांवर तथ्याधारित चर्चा करण्याऐवजी सातत्याने खोटे आरोप करत असल्य
सुपरस्टार रजनीकांत त्यांच्या उदार स्वभावासाठी आणि साधेपणासाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ते एका महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा सत्कार करतान
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील विलीनीकरणाची कथित चर्चा रखडली आहे. पण आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विलीनीकर
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पश्चिम बंगाल विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रकरणावर सुनावणी केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही त्यांच्या वकिलांसह यात सहभागी झाल्या. त्या म्हणाल्या - पश्चिम बंगाल
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा थेट फटका सत्तास्थापनेला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसशी निवडणूकपूर्व आघाडी असलेल्या जनविकास सेनेचे प्रमुख पप्पू देशमुख या
71 वर्षांचे प्रसिद्ध अभिनेते आणि मार्शल आर्ट आयकॉन जॅकी चॅन यांनी नुकतेच आपल्या चाहत्यांना धक्का दिला. त्यांनी एक खास गाणे रेकॉर्ड केले, जे त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर 'एक अंतिम संदेश' म्हण
विखुरलेले सामान, भिंतीवर राधा-कृष्णाचे चित्र आणि जागोजागी पेन्सिलने काढलेली स्केचेस. नंतर त्यावर क्रॉसचे चिन्ह. सोबत लिहिले आहे, “ 'I am very alone। Make me a heart of broken म्हणजे मी खूप एकटी आहे. माझे हृदय तुटले आ
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हिंगोलीत ता. ११ फेब्रुवारी पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सांस्कृतीक कार्यक्रम त
प्रॉपर्टी कन्सल्टंट फर्म एनारॉक आणि फिक्कीच्या एका अहवालानुसार, देशात 2030 पर्यंत जीसीसी (ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर) ची संख्या 2,400 पर्यंत पोहोचू शकते. जीसीसी बाजाराचा आकार 11 वर्षांत सुमारे 3 पट व
पंजाबमधील मोहाली येथे एका टॅक्सी चालक आणि परदेशी महिलेमध्ये 340 रुपयांच्या भाड्यावरून वाद झाला. महिलेने ठरलेले भाडे देण्यास नकार दिला आणि म्हणाली की, माझ्याकडे पैसे नाहीत, ज्याने कॅब बुक केल
बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली यांचे भाऊ, निवृत्त मेजर विक्रांत जेटली, सप्टेंबर 2024 पासून यूएईच्या ताब्यात आहेत. त्यांच्या अटकेला 16 महिने उलटून गेले आहेत आणि अभिनेत्री भावाच्या सुटकेसाठी स
कपिल शर्मा शोमध्ये दिसलेल्या अभिनेत्री उपासना सिंह यांनी 'किस देश में है मेरा दिल' आणि 'कसौटी जिंदगी की' यांसारख्या शोमध्ये दिसलेले ज्येष्ठ अभिनेते दीपक काजिर यांच्यावर गैरवर्तन आणि मारहाण
आज म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज सराफा बाजारात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 6,629 रुपयांनी वाढून 1,58,158 रुपये झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणू
ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत एनडीए सरकार पुन्हा स्थापन होणार आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, सूत्रांनी सांगितले आहे की, विधि
उबाठाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी सकाळी सकाळी गांजा ओढून पत्रकार परिषद घेतली आहे. भाजपबद्दल खोटे बोलणं आणि आरोप करणे हा त्यांचा धंदा झाला आहे, राऊत हे उबाठाचे प्रवक्ते होते की पवार कुटुंब
जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कोयत्याने सपासप वार केल्याची भयंकर घटना पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात घडली आहे. या घटनेत एक तरुण गं
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अजित पवारांकडे असलेल्या विविध महत्त्वाच्या संस्थांतील पदांबाबत पवार कुटुंबात मोठे निर्णय होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बुधवारी राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात वाद झाला. ही घटना मकर दरवाजाजवळ घडली, जिथे काँग्रेसचे काही खासदार निदर्शने करत हो
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी केवळ भावनिक नाही, तर ती सत्तासमीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्व
सुनेत्रा पवार यांचा शपथविधीला इतकी का घाई का झाली त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. तसेच विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार पूर्ण होण्यापूर्वी का सुरू करण्यात
राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना मोठा दिलासा देणारी माहिती महिला व बालविकास विभागाकडून समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे थ
लिबियाचे माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफी यांची मंगळवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लिबियन वृत्तवाहिनी फवासेलनुसार, जिंटान शहरात त्यांच्या घरावर चार
अपहरण, फसवणूक आणि रागातून घर सोडलेल्या मुला-मुलींच्या शोधार्थ पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान १४’ मोहीम सुरू केली आहे. हरवलेली मुले शोधून त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्याकरिता प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढून तब्बल 1 लाख 1 हजार कोटींवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारने
पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने धडक दिल्याची गंभीर घटना घडली आहे. हा अपघात नसून जाणूनबुजून केलेला हल्ला असल्याचा आरोप शहजाद पूनावाला या
धुरंधर 2 च्या लोकेशन मॅनेजरविरोधात मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण ड्रोनच्या साहाय्याने परवानगीशिवाय दक्षिण मुंबईतील उच्च सुरक्षा क्षेत्रात केले जात होते, अस
जळगाव जिल्ह्यात पक्षांतरं होतील आणि त्यामुळे सार्वजनिक शांतता धोक्यात येणार आहे, याचा सुगावा जिल्ह्याच्या पोलिस यंत्रणेला लागला आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात जमावबंद
अहिल्यानगर शहराजवळून जाणारा नाशिक-सोलापूर-अक्कलकोट हा 6 पदरी ग्रीन “फील्ड’ कर्नाटक मार्गे चेन्नईला जाणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक ते अहिल्यानगर व अहिल्यानगर ते सोलापूर अशा दोन टप्प
जळगाव शहर देशातील तीन राज्यातील पाच शहरांशी विमानसेवेने जोडले गेले आहे. आता इंदुरसाठी एप्रिलपासून विमानसेवा सुरु होणार आहे. मात्र, ही सेवा व्यावसायिक तत्वावर असेल. जळगावहून इंदूर पोह
मॉरिशस हा एक छोटा भारतच आहे.आमचे पूर्वज भारताचे होते.मॉरिशसच्या प्रत्येक घराबाहेर तुळशी आणि घरात हनुमानाची मूर्ती आहे.आमच्या इथे एक गंगा तलाव नावाचे तीर्थक्षेत्र आहे. या तलावात भार
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कडाडून टीका करत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण केला. अजित पवारांनी भाजपसोबत जाताना स्वतःचे वि
नाशिक महापौरपदाच्या शुक्रवारी (6 फेब्रुवारी) होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपच्या हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे मंत्री गिरदश महाजन यांनी जाहीर केली. दरम्यान, उबाठ
माझ्याही काही लहानसहान सवयी आहेत. एक म्हणजे ‘रिटर स्पोर्ट हेझलनट चॉकलेट’. विश्वास ठेवा, 100 ग्रॅमचे हे पॅकेट मी लंच आणि डिनरनंतर चार भागांत विभागून अवघ्या दोन दिवसांत संपवत असे. प्रत्येक विदे
मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने क्रिकेटच्या नियमांमध्ये 73 मोठे बदल केले आहेत. यामध्ये कसोटी सामन्यात जर शेवटच्या षटकादरम्यान विकेट पडली, तर पूर्ण षटक खेळणे अनिवार्य करणे देखील समाविष्ट आहे. तस
सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे, तो म्हणजे आपण जगावर विश्वास ठेवतो व देवावर विचार करतो. आज आपल्या सभोवताली जे काही घडत आहे, विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत, त्यावर आपण डोळे झाक
ऑपरेशन सिंदूरच्या 88 व्या तासाला भारताने युद्धविराम करण्याची पाकिस्तानची विनंती मान्य करण्यात घाई केली होती की शहाणपण दाखवले होते? भारताने लढाई सुरू ठेवायला हवी होती का आणि ती कधीपर्यंत? अ
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज बुधवार सहावा दिवस आहे. लोकसभेत 2 फेब्रुवारीपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभे
जेव्हा संविधान सभेचे सदस्य संविधानाच्या अधिकृत इंग्रजी मजकुरावर स्वाक्षरी करत होते, तेव्हा अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सभागृहासमोर त्याचे हिंदी भाषांतरही सादर केले आणि सदस्यांना
कपिल शर्माचा शो 'द कपिल शर्मा शो' काही काळापासून म्युझिक राइट्सच्या वादामुळे चर्चेत होता. बऱ्याच काळानंतर आता कपिल शर्माने यावर प्रतिक्रिया दिली आहे. लाखो रुपयांच्या बिलातून वाचण्यासाठी आ
मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्या दिवशी सकाळी ते मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बाराम
चीनच्या सैन्यात गेल्या तीन वर्षांत असा बदल झाला आहे, जो देशाच्या इतिहासात यापूर्वी कधीही पाहिला गेला नाही. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी गेल्या तीन वर्षांत 30 हून अधिक जनरल आणि ॲडमिरलना एकतर ब
एक लाख लोकसंख्येच्या अकोट शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अस्वच्छ परिसर, तुंबलेल्या नाल्या, अनियमित साफसफाईमुळे कर देणारे सर्वसामान्य नागरिक प्रशासनाला प्रश्न विचारत आहेत. प्रशा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. तसे पत्रच प्रशासनाला
निकाल लागल्यापासून महिनाभराच्या आंत निवडणूक खर्चाचा अहवाल सादर केला नसल्याने नगरपालिका व नगरपंचायतीच्या शंभरावर उमेदवारांना नोटीस देण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशा
राज्यातील विविध सरकारी विभागांकडून होणाऱ्या अनावश्यक आणि मनमानी खरेदीवर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णायक पावले उचलली आहेत. अर्थखात्याची सूत्रे स्वतःकडे
मेळघाटच्या आरोग्य सेवेतील उणीवांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने अलिकडेच जिल्ह्याच्या आरोग्य विभागासह राज्य सरकारला धारेवर धरले. त्यानुषंगाने जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने काही न
महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यतत्पर, शिस्तप्रिय व जनसामान्यांशी नाळ जपणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या न
गेल्या तीन दिवसांपासून येथे सुरु असलेल्या जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद (जनरल चॅम्पीयनशीप) धारणी पंचायत समितीच्या चमूने जिंकल्यामुळे ही चमू धुरंधर ठरली. गतवर्ष
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) जनजागृती अभियानाचा एक भाग तसेच गुणवत्ता वाढ हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन येथील सर्वात मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने ‘स्कुल कनेक्ट’ अभियान सुरु क
गाझियाबादमध्ये तीन सख्ख्या बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी रात्री 2 वाजता तिन्ही बहिणींनी एकमेकींचा हात धरून बाल्कनीतून उडी मारली. तिघींचाही जागीच मृत्यू झ
मुली व महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. मुली, महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना व कायद्याची जाण असावी, असे प्रतिपादन न्यायाधीश ए.ए.पाटील यांनी केले. ते वासूद येथील कार्यक्रमात बोलत होते. या

29 C