राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाच्या मोठ्या निर्णयाची आज अधिकृत होण्याची शक्यता आहे. वरळीच्या डोम येथे होणाऱ्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाहीर होण
औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव शिवारात पोलिसांच्या पथकाने राबविलेल्या वाहन तपासणी मोहिमेत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परसह 15.10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी टिप्पर चालका
कर्नाटकच्या आडमुठ भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहत आहेत. उजनी धरण येथून सोडलेले पाणी भीमा नदीवरील उमराणी गावाजवळ उभारलेल्या नव्या बंधाऱ्यात
नागौरमधील एका खाजगी शाळेत 9 वर्षांच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ती अडखळून खाली पडली होती. घाईघाईने शाळेतील कर्मचाऱ्यांनी तिला रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांन
सोलापूर शहर व जिल्ह्यात नियम धाब्यावर बसवून राजरोस डान्सबार सुरू आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या संगनमताने ते सुरू असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत केला. या न
सुप्रीम कोर्टाने बुधवारी ‘यादव जी की लव स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली. कोर्टाने म्हटले की, चित्रपटाच्या नावात असा कोणताही शब्द नाही, ज्यामुळे यादव समाजाची प्रत
स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘अभिनव भारत’या ऐतिहासिक वाड्याचे नूतनीकरण आणि स्मारक उभारणी अत्यंत कासवगतीने गतीने सुरू आहे.गेल्या
उदयपूरमध्ये आज (गुरुवार) अरवलीच्या डोंगररांगांमध्ये साऊथ स्टार्स सप्तपदी घेतील. सनईच्या सुरांमध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना दक्षिण भारतीय रितीरिवाजांनुसार लग्न करतील. यासाठी द
आज म्हणजेच, २६ फेब्रुवारी रोजी सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ झाली आहे. तो सुमारे ५० अंकांनी वाढून ८२,३०० च्या वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्ये २० अंकांची वाढ झाली आहे. तो २५,५०० च्या पातळीवर व्य
शहागंज परिसरात पार्किंगवरून वाद झाल्यानंतर हातगाडी विक्रेत्यांच्या टोळक्याने दांपत्याला मारहाण केली. दुचाकीस्वाराला जबर मारहाण करतानाच गर्भवती महिलेलाही टोळक्याने सोडले नाही. छत्रीच
ट्रम्प आणि टेरिफ. जग हैराण आहे. भारतही. मुद्दा असाआहे की आजकाल अमेरिका जगात आपले वर्चस्वप्रस्थापित करू इच्छिते. खरे तर ते तसे करत आहेत. 1919 ते 1939 पर्यंत जगात ब्रिटन एक महासत्ता होती. परंतुवि
सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल आमिर खानने सांगितले की, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे आणि ते लवकरच घरी परत येऊ शकतात. बुधवारी मुंबई प्रेस क्लबच्य
आक्रमणात बळाचा वापर केला गेल्यास त्यास शक्ती म्हणतात. आणिती बचावासाठी वापरली जाते तेव्हा तिला सहनशक्ती म्हटले जाते.देवाने माणसाला तीन प्रकारची शक्ती दिली आहे: शरीर बल, मनोबलआणि आत्मबळ.
दिल्लीत एआय शिखर परिषदेदरम्यान यूथ काँग्रेसच्या‘शर्टलेस’ निषेधाने तशाच प्रतिक्रिया निर्माण केल्या,ज्याची अपेक्षा केली जाऊ शकत होती. काहीमिनिटांतच सोशल मीडिया आणि मुख्य प
आपली संस्कृती सांगते की हे संपूर्ण जग एकाच ब्रह्माचा विस्तार आहे. जगात ज्या काही भिन्नता दिसतात, त्या त्याच एका तत्वाचे वेगवेगळे रूप आहेत. सर्व प्राणी आणि वस्तू एकाच स्रोतातून उत्पन्न झाल्
आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. रॉब जेटन नेदरलँड्सचे पंतप्रधान बनले 24 फेब्रुवार
कधीकधी काही घटना आपल्याकडून विशेष प्रतिसादाचीमागणी करतात. जागतिक युद्धे, अण्वस्त्रांचा शोध आणिशीतयुद्धाच्या वेळी असेच झाले होते. जनरेटिव्हएआयलासुद्धा मी याच श्रेणीत ठेवत
दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने जागतिक बाजारात आपली सर्वात शक्तिशाली 'गॅलेक्सी S26' सिरीज लॉन्च केली आहे. कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे झालेल्या कार्यक्रमात कंपनीने तीन फोन आणि नवीन गॅलेक्सी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंस्टाग्रामवर 100 मिलियन, म्हणजेच 10 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. या प्लॅटफॉर्मवर ही उपलब्धी मिळवणारे ते जगातील पहिले नेते आणि राजकारणी बनले आहेत. पंतप्रधान मोदी 2014
दिल्लीतील एआय समिटमध्ये झालेल्या गोंधळासाठी भाजपने पुन्हा एकदा राहुल गांधींना जबाबदार धरले. भाजपने राहुल गांधींची तुलना २०२० च्या दंगलीतील आरोपी उमर खालिदशी करत दिल्ली भाजप कार्यालयाबा
लहानपणी आपल्यापैकी बहुतेक जण पालकांसोबत सत्संगाला जायचे. त्यांच्या शेजारी बसायचे. कदाचित भजनांचे शब्द काय आहेत आणि ते कसे गायले जातात, हे आपल्याला ठाऊक नसायचे. काही लोकांनी कदाचित त्या ऊर्
मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध 26 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत वक्री झाला आहे. आता बुध 21 मार्चपर्यंत वक्री राहील, त्यानंतर मार्गी होईल आणि मग 10 एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करेल. जाणून घ्या सर
शुक्रवार, 27 फेब्रुवारी रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. याला रंगभरी आणि आमलकी एकादशी म्हणतात. या तिथीला भगवान विष्णूच्या पूजेसोबतच आवळ्याच्या झाडाची आणि माता अन्नपूर्ण
राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेचा परिणाम दिसू लागला आहे. येथे दिवसाचे तापमान 36C पेक्षा जास्त होते. हा सलग दुसरा दिवस होता. बाडमेरमध्ये सर्वाधिक 36.3C तापमान नोंदवले गेले. इतर राज्यांमध्येही 30C पेक्ष
अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा बुधवारी उदयपूरमध्ये हळदी समारंभ पार पडला. हॉटेल मेमेटोस एकायामध्ये पिवळ्या फुलांनी सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. दोघे गुरुवारी विवाहब
राजकमल रेल्वे उड्डाण पुलाचे घोडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीसाठी अडले आहे. २४ ऑगस्ट २०२५ रोजी आरओबी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. परिणामी शहरवासीयांना काँग्रेसन
26 फेब्रुवारी, गुरुवार रोजी मेष राशीच्या लोकांना कष्टाचे फळ आणि नवीन कामाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना करिअरशी संबंधित आनंदाची बातमी आणि कामात नवीन शक्यता मिळू
येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांकडून वेळेचे आणि नियमाचे बंधन स्वतःचा मनाने राबविण्यात येत असल्याचा प्रकार घडत आहे. यामुळे तथाड उघड्या कार्यालयात कोणालाही सहजरित्या प्रवेश मिळ
श्री स्वामी समर्थांची अनेक भक्तिगीते आजपर्यंत बाहेरील कलाकारांनी गायलेली आहेत. यंदा अक्कलकोटच्या भूमिपुत्राने स्वतः स्वामींचे गायलेले भक्तिगीतांना स्वामी भक्तांचा उत्स्फुर्त प्रतिस
घामाच्या धारा गाळून, उन्हातान्हात कंबर मोडून पिकवलेला कांदा जेव्हा बाजारात कवडीमोल दराने विकला जातो, तेव्हा शेतकऱ्याच्या मनातली उमेदच करपून जाते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या
हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला. वास्तविक, दिल्ली पोलीस इंडियन नॅशनल यूथ काँग्रेसच्या 3 कार्यकर्त्यांना शिमल्यातून अटक करून घेऊन जात होते. तेव्हा हि
संगमनेर, अकोले तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेच्या मार्गात बदल झाल्याने या दोन्ही तालुक्यांमध्ये सध्या आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी विधान परिषदेच्या सभा
नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरा येथील प्रगतशील शेतकरी अमोल निर्मळ यांनी पुढाकार घेवून शेतकरी बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेला शाश्वत ऊस उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाला
जिल्ह्यात रेशीम उत्पादनवाढीस चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज
उन्हाळ्याची चाहूल लागताच उकाडा वाढला आणि गार पाण्याची गरज वाढली तशी गार पाण्यासाठी गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी सध्या वाढत आहे. राहुरीच्या पूर्वभागातील मांजरी आण
शहरातील बीड रोड परिसरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू साठा जप्त करत जामखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण २ लाख ३५ हजार ८४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अस
कासोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निपाणे गावात २४ फेब्रुवारीला भट्या व चौक्या नाल्याकाठी गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारा गुळ, नवसागर, पाणी मिश्रित कच्चे रसायन नष्ट केले. निप
‘वडिलांनी माझ्या लग्नासाठी दोन एकर जमीन विकली होती. त्यावेळी मी 20 वर्षांची होते. जून महिना होता जेव्हा माझे लग्न झाले आणि मी सासरी आले. मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी माझे जेठ आणि न
नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थांसाठी पक्षी या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
शहरातील मुख्य रस्त्यांवर शेणखत वाहतूक करणाऱ्या उघड्या वाहनांमुळे ओल्या शेणाचा सडा पडत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. या प्रकारामुळे नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झाले असून प्रशासनाने तातड
कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याची गंभीर बाब केंद्रीय पातळीवर मांडत, कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपयांचे थेट अनुदान देण्याची मागणी आमदार डॉ. राहुल
परिसरात १३ वर्षीय मुलाला दुचाकीवर जबरदस्ती बसवून पळवण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे तो आरोपींच्या तावडीतून सुखरूप निसटल
नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच तब्बल सात तास चाललेल्या सर्वसाधारण सभेत १११ विषयांवर सविस्तर चर्चा करत महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. मंगळवारी (दि. २४) सकाळी ११.१५ वाजता सुरू झ
येथील श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या वतीने तिसगाव येथे ९ ते १४ फेब्रुवारी या कालाधीत सात दिवसीय श्रमसंस्कार शिबीर पार पडले. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक
22 फेब्रुवारी 2026‘रात्रीचे साधारण 8 वाजले असतील. मी ओरियन मॉलमध्ये काही कामं आटोपून मित्रासोबत कॅम्पसमध्ये परत येत होते. मी मॉलबाहेर पडताच, मला जाणवले की बाईकवरून 3 लोक माझा पाठलाग करत आहेत. सुर
शासनाने थेट रेशन धान्य देण्याऐवजी (केशरी शिधापत्रिकाधारक) शेतकऱ्यांना एलडीबीटी शेतकरी लाभार्थी योजना लागू करून थेट अनुदानच खात्यात जमा करण्याची घोषणा केली. या योजनेत तालुक्यात ९ हजार २००
पाचोड शेती, शेतकरी आणि बैलराजा हे आपल्या कृषी व्यवस्थेचे, अर्थव्यवस्थेचे, दाण्यापाण्याचे, सगळ्या जगण्याचे कणा आहेत. शेतकरी ही अशी व्यक्ती आहे की त्याचे आपल्या मुलाबाळांवर, आपल्या कुटुंबाव
मराठवाड्याच्या जीवनदायिनी जायकवाडी धरण प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त धरणाचा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. केक कापून आनंदोत्सव झाला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्य
गावच्या मातीत वाढलेला ‘देवा’ हा शंकरपटातील बैल सोमवारी साडेनऊ लाख रुपयांना विकला गेला. या व्यवहारामुळे तालुक्यात चर्चा सुरू झाली असून, शेतकरी वर्गात उत्सुकता वाढली. खंडू उर्फ खंडू महाराज
लासुरगाव (ता. वैजापूर) येथील पीएमश्री शाळेचे २२ विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण झाले. शाळेचे मागील सर्व विक्रम मोडत सहा विद्यार्थ्यांनी १०० पेक्षा जास्त गुण मिळवले. मुख्याध्यापक सु
पाच दिवसाचा कार्यालयीन आठवडा शासकीय अधिकारी यांच्यासाठी मौजेचा ठरत असून सामान्य नागरिकांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहे. शुक्रवारी दुपारी गायब होऊन सोमवारी दुपारी कार्यालयात अधिकारी येत अ
आळंद फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज लाईन फुटल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. वारंवार तक्रारींनंतरही दुर्लक्ष होत असल्याने ग्रा
दिल्लीतील पॉश एरिया मालवीय नगरमधील खिडकी गावात असलेल्या एका पाच मजली इमारतीत शांतता पसरली आहे. तिच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील तीन मुली तीन दिवसांपासून बाहेर पडलेल्
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती निमित्ताने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण पुजन करण्यात आले. यावेळी सोयगाव येथिल स
आजही ग्रामीण भागात माहितीचा अभाव असल्याने आदिवासी कुटुंब सह इतर शेतकरी वर्गातील बहुतांश नागरिक समाजप्रवाहात नाही त्यामुळे त्यांना प्रवाहात आणणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन तहसीलदार
मुंबईत प्रदूषणामुळे कॅन्सर होत असल्याचे महाराष्ट्र सरकारने मान्य केले आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की, आरोग्य विभागाने राबवलेल्या क
भारत आणि इस्रायल मिळून जगातून दहशतवादाचा नायनाट करतील, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. दोन्ही देश दहशतवादाने होरपळलेले आहेत. इस्रायलमधील ऑक्टोबरचा हल्ला असो किंवा मुंबईतील २६/११ चा हल्
काश्मीरच्या सुंदर आणि थंड दऱ्या फेब्रुवारीत असामान्य तापमानामुळे तापत आहेत. सोनमर्ग-गुलमर्गमध्ये गेल्या दिवसांत झालेली बर्फवृष्टी आता जवळपास वितळली आहे. श्रीनगरसारख्या मैदानी भागात ता
राज्यातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारागृह प्रशासनाने शनिवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत व
मुंबई महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ८० हजार ९५२.५६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सादर झाला. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे
टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 चा 8वा सामना आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला जाईल. सामना संध्याकाळी 7 वाजतापासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सुरू होईल. टॉस संध्याकाळी 6.30 वाजता होणार
देवभूमी उत्तराखंडमधील ४४८ गावे नकाशावरून कायमची पुसली जाऊ शकतात. यापैकी ३५० गावे ‘अत्यंत संवेदनशील’ आहेत. मुसळधार पावसादरम्यान भूस्खलन, ढगफुटी किंवा पुराच्या परिस्थितीत ही गावे दुर्घटन
यजमान श्रीलंका टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 टप्प्यातून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली. न्यूझीलंडने सुपर-8 मध्ये संघाला 61 धावांनी हरवले. ग्रुप-2 मधून इंग्लंडने नॉकआउट टप्प्यासाठी पात्रता मिळवली. आत
आंध्र प्रदेशातील परिवहन महामंडळ घाऊक ग्राहक म्हणून ५ रुपये ५० पैसे प्रतिलिटर सवलत दराने डिझेलची खरेदी करते, तर महाराष्ट्रात केवळ २.७० रुपयेच सवलत दर आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश
इराणवर हल्ला करण्यासाठी गेलेली सर्वात महागडी अमेरिकन विमानवाहू युद्धनौका USS जेराल्ड अडचणीत सापडली आहे. ही अडचण शत्रूच्या कोणत्याही क्षेपणास्त्रामुळे किंवा पाणबुडीमुळे नाही, तर शौचालये ज
राज्यातील शालेय व अल्पवयीन मुलांमध्ये मोबाइलवरील ऑनलाइन गेम्सचे वाढते प्रमाण आणि त्यातून घडणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुलांचे “डिजिटल व्यसन” रोखण
दुचाकी पार्किंगवरून शहागंजमध्ये बुधवारी (२५ फेब्रुवारी) हातगाडीचालकांच्या टोळक्याने दुचाकीस्वार दांपत्याला जबर मारहाण केली. जखमी नंदिनी (२३) व पती प्रणव पगारे (२५) यांना घाटी रुग्णालयात द
इयत्ता 8वीच्या सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकातील ‘न्यायिक भ्रष्टाचार’ वादावर NCERT ने बुधवारी पहिली प्रतिक्रिया दिली. NCERT ने सांगितले की ते न्यायव्यवस्थेचा खूप आदर करतात. पुस्तकातील चूक अनवधान
चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसला मोठा हादरा बसला असून, चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अविनाश वारजूरकर आणि त्यांचे बंधू, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनी पक्
आंबेनळी घाटात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोका खाली व चिरेखिंडच्या वरती असलेल्या रस्त्यालगत एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ
चांदूरबाजार येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेला कृषी सहायक सतीश श्रीकृष्ण निमकर (वय ४६, रा. ब्राम्हणवाडा थडी, ता. चांदूरबाजार) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक हज
दर्यापूर येथे जनसुविधा योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि एका खाजगी व्यक्तीला लाचलु
अमरावती येथे हातात चाकू घेऊन रील्स तयार करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना शस्त्रांसह अ
राज्य शासनाने पटसंख्येचा मुद्दा पुढे करत राज्यातील सुमारे १८ हजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनने (एआयए
राज्यातील २२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या असून, याबाबत राज्य शासन जाणूनबुजून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे. बांठीया समि
अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी) आणि रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून गेटपाससाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्ष
पुण्यातील हडपसर येथील फुरसुंगी भागात चोरीचा आरोप झाल्याने एका २२ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून
आजच्या सरकारी नोकरीत माहिती बिहारमध्ये 993 पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी झाल्याची. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 116 पदांसाठी भरती निघाली. तसेच GAIL मध्ये 70 पदांसाठी रिक्त जागांची. या नोकऱ्यांबद्दल स
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर मुलांच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करणारे आशुतोष महाराज यांनी बुधवारी संध्याकाळी प्रयागराजमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्ह
चेन्नईहून सिंगापूरला जाणारे इंडिगोचे विमान 6E 1025 हे 24 फेब्रुवारी रोजी तांत्रिक कारणांमुळे सुमारे 5 तास उशिराने निघाले. यामुळे विमानात बसलेले 200 हून अधिक प्रवासी रनवेवर अडकून पडले. त्यांनी माह
‘भूत बंगला’ चित्रपटातील ‘रामजी आके भला करेंगे’ या पहिल्या गाण्याचा टीझर निर्मात्यांनी बुधवारी प्रदर्शित केला. या गाण्यात अक्षय कुमार विनोदी अंदाजात दिसत आहे. व्हिडिओमध्ये उच्च-ऊर्जेचे व
होळी जवळ येत असतानाच हवाई भाड्यात पुन्हा वाढ दिसून येत आहे. फ्लाइट तिकीट बुक करणाऱ्या वेबसाइट्सवर बंगळूरु आणि मुंबईसारख्या शहरांमधून यूपी-बिहारच्या फ्लाइट्सच्या भाड्यात 3 पटींपर्यंत वाढ
सलमान खानचे वडील आणि दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांच्या तब्येतीबद्दल अभिनेत्री डेझी शाहने सांगितले की, त्यांची प्रकृती सुधारत आहे. 'जय हो' चित्रपटात सलमान खानची सह-अभिनेत्री डेझी शाहने फिल
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचा मुंबईतील 'एबोड' हा बंगला जप्त केला आहे. पीटीआय (PTI) नुसार, त्याची किंमत सुमारे 3,716 कोटी रुपये अंदाजित करण्यात आली आहे. ही कार
पुणे शहरात बांधकामांच्या ठिकाणी होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. बांधकामांच्या साईटवरील धुळीमुळे होणारे प्रदूषण मोजण्यासाठी सेन्सर्स बसवणे बंधनकारक क
मुंबईच्या बोरीवली परिसरात एका सराफ व्यापाऱ्याला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे भासवून 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पोलिसांनी चार आर
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. य
नागपूरमधील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मध्ये शिस्तभंगाचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. संस्थेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रिसॉर्टवर रात्रभर पूल पार्टी केल्
पुण्यातील भाजपचे नवनियुक्त महापौर रवी लांडगे यांच्या अनुपस्थितीत त्यांचे चुलत भाऊ प्रवीण लांडगे हे त्यांच्या दालनाचा कारभार पाहत असल्याची जोरदार चर्चा सध्या महानगरपालिकेत सुरू आहे. महा
पुणे येथे शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशन'तर्फे वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. यावेळी लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त) य

26 C