तामिळनाडूतील निलगिरीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या १०० हून अधिक आदिवासी गावांनी एकत्र येऊन एक कंपनी स्थापन केली आहे. ते आवळा, शिकेकाई, कॉफी, मध आणि जंगलातून मिळणाऱ्या इतर नैसर्गिक वस्तू ग
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असून प्रत्येक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. ती घटना अजूनही ता
आज 16 फेब्रुवारी रोजी चांदीच्या दरात सलग तिसऱ्या व्यावसायिक दिवशी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदीची किंमत 2,949 रुपयांनी घसरून 2,39,484 रुपये प्रति किलो झा
पुण्यात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या 23 जणांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जंगली महाराज रस्त्यावर पोलीस परवानगीशिवाय हे आंदोलन करण्यात आले होते. रविवारी सका
पुण्यातील काँग्रेस भवन येथे रविवारी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या झटापट आणि दगडफेकीप्रकरणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दा
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झालेला असताना उद्धव ठाकरे गप्प का बसले आहेत. 3 दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची शिवरायांशी तुलना केली. ठाकरे
राजस्थानच्या सीमेवरील भागात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या धर्तीवर बॉम्बवर्षाव होईल. शत्रूंचे अड्डे निवडून-निवडून नष्ट केले जातील. आकाशात पहिल्यांदाच गरुडासारखा हल्ला करणारे विमान दिसेल. रिमोटने
टिपू सुलतान हे इंग्रजांच्याविरोधात लढले हे सत्य जरी असले तरी त्यांनी काही अत्याचारही केले असे पुरावे इतिहासात आहे. मालेगावच्या उपमहापौर यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लागला यावर
अब्दुल सत्तार हे हिंदू नाहीत. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला नसेल तर मंदिराच्या गर्भगृहात जाणे योग्य नाही. धार्मिक नियम पाळले गेले पाहिजेत, अशा शब्दांत भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख त
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची रविवारी जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे पोहोचले, जिथे मंगळवारी अमेरिकेसोबत अप्रत्यक्ष अणुचर्चेची दुसरी फेरी होणार आहे. ते इराणच्या संघाचे नेतृत्व करत
अमेरिकन सैन्याने सीरियामध्ये इस्लामिक स्टेट (IS) च्या 30 हून अधिक ठिकाणांवर गेल्या दोन आठवड्यांत हवाई हल्ले केले आहेत. ही कारवाई गेल्या वर्षी अमेरिकन सैनिकांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्
पूर्व चीनमध्ये लूनर (न्यू ईयर) च्या अगदी आधी फटाक्यांच्या दुकानात झालेल्या स्फोटात आणि आगीत 8 लोकांचा मृत्यू झाला, तर इतर 2 लोक किरकोळ जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सोमवारी याची पुष्टी केली. हा स्फो
पाकिस्तानच्या पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी पोलिसांना जनतेशी आदरपूर्वक आणि नम्र भाषेत बोलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, आता सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना ‘ओए’ अस
“मी मरण्यापूर्वी सूनबाईचा चेहरा पाहू इच्छितो…” टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनचे आजोबा अनुराग पांडे यांनी जेव्हा ही गोष्ट आपल्या नातवाला सांगितली, तेव्हा ईशानने पहिल्यांदाच आप
टिपू सुलतानची छत्रपती शिवरायांसोबत तुलना करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यायला हवी, असे म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधला आहे. तर मतांच्या राजकार
भारताने टी-20 वर्ल्डकपमध्ये रविवारी पाकिस्तानला 61 धावांनी हरवले. यात ईशान किशनने अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूंमध्ये 77 धावांची खेळी केली. या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
अलीकडेच इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ने 'डॉक्सिंग स्कॅम'बाबत लोकांना सतर्क केले आहे. डॉक्सिंग म्हणजे 'एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याची खाजगी किंवा ओळख संबंधित माहिती इंट
राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असताना अल्पसंख्यांक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्
राजस्थानमध्ये भिवाडी (खैरथल-तिजारा) येथील केमिकल फॅक्टरीत 7 लोक जिवंत जळाले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 10 हून अधिक मजूर अजूनही अडकले आहेत. घटनेच्या वेळी सुमारे 25 मजूर काम करत होते
गणेश नाईक यांना एकनाथ शिंदेंविरोधातली लढाई सत्तेत राहून लढता येणार नाही. त्यांना पाठबळ मिळत नाही. ते म्हणताय की एक दिवस भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर एकनाथ शिंदे यांना कारागृहात जावे लागे
मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात लाच घेताना एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडल्याची घटना उघड होताच राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या प्रकर
भारतात आज म्हणजेच १६ फेब्रुवारीपासून जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कार्यक्रमांपैकी एक 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' सुरू झाले आहे. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ५ वाजता त्
मालेगावात उपमहापौरांच्या दालनात वादग्रस्त छायाचित्र प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. उपमहापौर शान-ए-हिंद निहाद अहमद यांनी दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा
निवडणूक आयोगाने (ECI) पश्चिम बंगालमध्ये 7 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्या सर्वांवर विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मध्ये गंभीर निष्काळजीपणा, कर्तव्याकडे दुर्लक्ष आणि वैधानिक अधिकारांचा गैरवापर
छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांची महत्त्वाची बैठक आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. ‘
बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकारचा पाडाव झाल्यानंतर स्थापन झालेल्या मोहम्मद युनूस सरकारच्या मंत्र्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. सरकारचे प्रमुख युनूस यांच्या संपत्तीत एका वर्षात सुमारे 1
उजनी धरणात मुबलक पाणी आहे. समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. नवीन जॅकवेल बसवले. एवढे करूनही चार दिवसाआड पाणीपुरवठा कशाला? असा प्रश्न करून महापौर विनायक कोंड्याल यांनी दोन दिवसाआड पाणीपुरवठ
शुद्ध म्हणून तांब्याचे बार सराफा बाजारात जोरदार विकले गेले; पण ते पुन्हा तुम्हीच खरेदी करणार का? अशी विचारणा झाली तेव्हा सराफांनी त्याची हमी घेतली नाही.भांडी व्यावसायिकांकडेच (कासार) एक
आज 16 फेब्रुवारीच्या सकाळी गुजरातच्या 12 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. वडोदराच्या 8 आणि अहमदाबादच्या 4 शाळांना बॉम्बची धमकी असलेला ईमेल मिळाला आहे. ईमेलमध्ये मोदी-शहा यांना
अलाईमेंट बदलावरुन चर्चेत आलेला अन् प्रशासनावर टीकेची झोड उठलेला 65.1 किमीचा बाह्य रिंग रोड हा नाशिकच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या रिंग रोडचे 2609 चौ. किमी इतके प्रभाव क्षेत्र तयार ह
टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज अफगाणिस्तान (AFG) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात स्पर्धेचा २८वा सामना खेळला जाईल. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होईल. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त
शहरामध्ये मनपाकडून पार्किंग उपलब्ध करून देण्यात आलेली नसताना रस्त्यावर लावलेली वाहने उचलण्याचा सपाटा मनपाने नियुक्त केलेल्या एजन्सीने लावला आहे. दुचाकी उचलताना अप्रशिक्षित कामगार असल
टी-20 वर्ल्ड कपचा २९वा सामना आज इंग्लंड आणि इटली यांच्यात खेळला जाईल. हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये दुपारी ३ वाजता सुरू होईल. टॉस दुपारी २.३० वाजता होईल. संघांची सध्याची का
तुम्ही कधी अशा व्यक्तीला पाहिले आहे का, ज्याच्या डोक्यावर किंवा दाढीवर गोल ठिपके आहेत? म्हणजे एकाच ठिकाणाहून अचानक सर्व केस गळून पडले आहेत. हे 'अलोपेशिया एरियाटा' असू शकते. ही एक ऑटोइम्यून के
डेटिंगचे बिल कोणी भरावे, हा वाद स्वतः डेटिंगइतकाच जुना आहे. 1980 च्या दशकात जेव्हा मी अविवाहित तरुण होतो तेव्हा मित्रांमधील या वादाच्या केंद्रस्थानी मी असायचो. माझे सहकारी त्यांच्या रोमँटिक
शिवणी येथील विमानतळाचे नामकरण संत गजानन महाराज विमानतळ करा, अशी मागणी भाजपचे खासदार अनूप धोत्रे यांनी केली आहे. याबाबत पत्र त्यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांची भेट घेऊन
भारताने टी-२० वर्ल्डकपमध्ये रविवारी पाकिस्तानला ६१ धावांनी हरवले. यात ईशान किशनने अर्धशतक झळकावले. त्याने ४० चेंडूंमध्ये ७७ धावांची खेळी केली. या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्या
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत खूपच जुनी आणि जीर्ण झाली आहे. तिची दुरुस्ती आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे. अखेर राज्य परिवहन महामंडळाने बस स्थानकाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. शा
टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे, या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे संतप्त पडसाद रविवारी अकोल्यात उमटले. भाजपने सपका
स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी, शिक्षण, कायदा, संविधान, समाज सुधारणा व धर्मसुधारणा अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरीव व मोलाचे का
मनुष्य जीवनातील कळत नकळत झालेल्या पापाची मुक्ती शिवमहापुराण कथेच्या श्रवणाने होते. जो भक्त भगवान शिवाची मनोभावे पूजा-अर्चना करून श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवान शिवाच्या लीला श्रवण करतो.
येथून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील श्रीक्षेत्र सालबर्डी येथे आज, रविवार, १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली. या पावन-पर्वावर महादेवा जातो गा... भोले रे नाथा, महादेवाच्या व
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे विशेष गाड्यांची वेळ वाढवून त्यांना विशेष गाड्या, होळी विशेष आणि उन्हाळी विशेष गाड्या म्हणून चालवणार आहे. रेल्वेच्या एकूण विशेष सेवां
शहरातील कांतानगर परिसरात न्यायाधिश तसेच न्यायालयीन कर्मचारी, अधिकाऱ्यांचे शासकिय निवासस्थान आहेत. याच निवासस्थान परिसरात चोरट्यांनी शनिवार ते रविवारी (दि. १५) मध्यरात्री दरम्यान पाच न्य
पेट्रोल आणि डिझेलला सक्षम पर्याय म्हणून सीएनजीचा वापर वाहनात इंधन म्हणून केला जातो. दोन वर्षांपुर्वी अमरावतीत सीएनजी पुरवठा सुरू झाला मात्र सीएनजी थेट लातूरवरुन ट्रकद्वारे (कासकेड/सीलीं
चित्रपट ‘ओ रोमियो’ 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. अलीकडेच, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेते शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, अविनाश तिवारी, फरीदा जलाल
छत्रपती शिवाजी महाराज हे निर्व्यसनी होते ,त्यामुळे राजांचे मावळे म्हणणाऱ्यांनी निर्व्यसनी राहावे. सद्य स्थितीत व्यसनाच्या आहारी जाऊन भरकटलेल्या तरुणांना आज खऱ्या अर्थाने संतांच्या विच
महाशिवरात्री मुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील महादेवाच्या मंदिरात शिव भक्तांनी गर्दी केलेली होती. महादेव मंदिरात दर्शनासाठी रांगा दिसून आल्या तर हर हर महादेवच्या गर्जनांनी वातावरण शिवम
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुमारे ३ हजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते ८ वीच्या २ लाख ५ हजार विद्यार्थांना मोफत दप्तर (स्कू
व्हॅलेंटाईन सप्ताहानिमित्त येथील फक्त हौशी कलाकार ग्रुपच्या वतीने हम है राही प्यार के या सदाबहार कर्णमधुर अवीट गीतांच्या मैफिलीत रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. बहारदार सुरेल गीतांच्या मै
तालुक्यात मानवतेचा दीप सतत प्रज्वलित ठेवणारे बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे निस्वार्थ भावनेने समाजसेवेचे कार्य करत आहे. या कार्याची व्याप्ती केवळ उपक्रमांपुरती मर्
तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी कोणत्या पक्ष बाजी मारतो याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. १६ सदस्यांच्या सभागृहात माजी आ. प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखालील भाजपकडे ८ एव
टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारताने पाकिस्तानला ग्रुप स्टेज सामन्यात हरवून सुपर-8 मध्ये प्रवेश केला. आता पाकिस्तानला क्वालिफाय करण्यासाठी नामिबियाविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावाच लागेल.
शहरातून बाहेर पडणाऱ्या नगर-मनमाड आणि नगर-छत्रपती संभाजीनगर या दोन्ही महत्त्वाच्या महामार्गांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. हे रस्ते प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहेत. या मार्गावरील द
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 विश्वचषकाचा 30 वा सामना सोमवारी श्रीलंकेच्या पल्लेकेले स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळला जाईल. झिम्बाब्वेकडून मिळालेल्या दारुण पराभवान
अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणे नाशिक सेमी हायस्पीड नवीन रेल्वेमार्ग रद्द करून पुन्हा मुळ पद्धतीतून संगमनेर तालुक्यातील बोटा व अकोले तालुक्यातील देवठाण थांब्यासह मंजूर रेल्वेमार्गास मान्
श्रीगोंदे शिरूर शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट घोडनदीमध्ये सोडले जात असल्याने श्रीगोंदे तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये नाराजी पसरली आहे. तालुक्यातील हिंगणी दुमाला, ग
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने शाळेतील मुख्याध्यापक सुभाष शेटे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील भावी निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आनं
हर हर महादेव', भोलेनाथ की जय' ओम नम: शिवाय' अशा जयघोषात रविवारी अहिल्यानगर शहरात महाशिवरात्रीचा सण उत्साहात आणि अत्यंत भक्तिभावात साजरा करण्यात आला. या दिवशी सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात गर
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान वतीने महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महाशिवरात्री निमित्त साईप्रसादालयात सुमारे ६५ हजार साईभक्तांनी मोफत प्रसादरूप शाबुदाणा खिचडीचा
विहिरींना पाणी कमी पडल्यामुळे, वांबोरी चारीच्या आवर्तनाची शेतकरी आतूरतेने वाट पहात होते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुळा विभागाने आठवडाभरापूर्वी चारीला पाणी सोडले. परंतु, ९ फेब्रुवारीला
जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत भेसळयुक्त दूधच नव्हे तर, लिक्वीड पॅराफिन व केमीकल, मिल्क पावडर वापरून बनावट दूध तयार केले जात
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय सेना भगवान शिवापासून प्रेरणा घेते. ते म्हणाले की, ज्याप्रमाणे भगवान शिव सुरक्षा आणि विनाश या दोन्हीचे प्रतीक आहेत, त्याचप्रमाणे आज आपल्या सेना
जम्मू-काश्मीर पोलिसांनी अलीकडेच 'व्हाईट कॉलर' दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सांगितले की, अनेक डॉक्टरांनी दहशतवादी कारवाया करण्यासाठी 'अन्सार अंतरिम' नावाचा दहशतवादी गट
तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या 48 गावांना तिथे राहणाऱ्या मच्छिमारांच्या मुलांनी प्लास्टिकमुक्त केले आहे. त्याचबरोबर पर्यटकांसाठी 6 समुद्
13 फेब्रुवारी 2026 रोजी गुजरात सरकारने बँकर उदय कोटक यांची गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. गिफ्ट सिटी हा भारताचा प्रमुख ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी प्रकल्प आहे, जो 886 एकरमध्ये प
देशातील हिमालयीन प्रदेशात दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहेत. आजपासून दोन दिवस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमधील पर्वतांवर पाऊस-बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य प्रद
आत्मनिरीक्षण केल्याने जीवनात सिद्धी मिळू शकते. जेव्हा आपण स्वतःमध्ये डोकावतो, स्वतःचे निरीक्षण करतो, तेव्हा आपल्याला आपल्या कमकुवतपणा आणि सामर्थ्याची जाणीव होते. आपण रोज हे पाहिले पाहिजे
आजचे प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. AI इम्पॅक्ट समिट 2026 आजपासून सुरू AI इम्पॅक्ट इंडिया समिट 2026 चे आयो
नशिराबाद जळगाव खुर्द येथे ३३/११ के.व्ही. क्षमतेच्या नवीन वीज उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांना दिवसा सलग ८ तास तर ग्रामस्थांना २४ तास वीज मिळणार आहे. त्यामुळे हे उपकेंद्र शेतकरी व ग्रामस्थांसाठी व
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांची तुलना करताना केलेल्या वक्तव्याचा रविवारी जामनेर भाजपने निषेध केला. भाजप पदाधिकाऱ्यांनी सपकाळ यां
मंगळवार, 17 फेब्रुवारी (फाल्गुन अमावस्या) रोजी सूर्यग्रहण होत आहे, पण हे ग्रहण भारतात दिसणार नाही, यामुळे देशात या ग्रहणाचे सूतक राहणार नाही. दिवसभर फाल्गुन अमावस्येशी संबंधित शुभ कार्ये करत
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंदेवाडी (गीताकुंज) येथील विद्यार्थ्यांनी कृषी संशोधन केंद्र कुंदेवाडी निफाड येथे भेट दिली क्षेत्र भेट शिवार फेरी काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना ग
हरियाणाला अवैधरीत्या पाठवले जाणारे सुमारे ५० लाख रुपये किमतीचे २५ घनमीटर खैर लाकूड वनविभाग व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आले असून या प्रकरणामागे मोठे तस्करी रॅकेट असल्याचा
महाशिवरात्री पर्वाच्या रात्री भगवान महाकालेश्वर मंदिरात चार प्रहरांच्या पूजन-अभिषेक आणि अनुष्ठानानंतर सोमवारी भगवान महाकालांना सेहरा अर्पण केला जाईल. यावेळी वर्षातून एकदा दुपारी होणा
16 ते 22 फेब्रुवारीपर्यंत वृषभ राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत नवीन संधींचा फायदा मिळू शकतो. मिथुन राशीच्या लोकांना सांघिक कार्य आणि शिस्तबद्ध कामामुळे यश मिळेल. धनु राशीच्या लोकांचा था
पुनद धरणातून सुळे डावा कालव्याला रब्बी आवर्तन सुरू झाल्याने परिसरातील १७ गावांना शेती व पिण्याच्या पाण्याचा मोठा दिलासा मिळाला असून सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्राला याचा थेट फायदा होणा
16 फेब्रुवारी, सोमवार रोजी मेष राशीच्या लोकांना अनुभवी लोकांच्या मदतीने आणि योग्य गुंतवणुकीमुळे फायदा मिळू शकतो. मिथुन राशीच्या लोकांची अडकलेली कामे पूर्ण होण्याची आणि व्यवसायात नवीन योज
चांदवडसह जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रेश्वर गडावरील पुरातन चंद्रेश्वर महादेव मंदिरात रविवारी (दि. १५) महाशिवरात्रोत्सवास सुरवात झाली. 'ॐ नम: शिवाय' आणि 'हर हर महादेव'च्
इगतपुरी तालुक्यातील टाकेद आणि कावनई येथे एक लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान करून महादेवाचे दर्शन घेतले असल्याची माहिती विश्वस्त कुलदीप चौधरी यांनी दिली. दिवसभर गर्दीचा ओघ कायम राहू
परमेश्वराने आपल्याला दिलेल्या इंद्रियांची काळजी घेऊन त्यांचा योग्य वापर केला, तरच मनुष्य जीवन सार्थकी लागेल. देव, देश आणि धर्म वाचवायचा असेल तर आपल्या घरात सात्विक भाव असणे गरजेचे असून, सत
गोदावरी, शिवना नदी पात्रात वाळू माफियांचा वाढता कारभार आता थेट प्रशासनालाच आव्हान देऊ लागला आहे. महसूल पथकाने पकडलेली वाळू वाहतूक करणारी वाहने पोलिस पाटलांच्या ताब्यात देण्यात आली. मात्र,
कन्नड नगरपालिकेच्या विठ्ठलपूर शिवारातील कचरा डेपोला शनिवारी रात्री नऊच्या सुमारास आग लागली. ही आग रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यात आली. मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी
खंडाळा येथील अल्पभूधारक शेतकरी दत्तू अण्णा सोनवणे यांनी ३० गुंठे शेतात वांग्याची लागवड करून चार लाखांचे उत्पन्न घेतले. यातून त्यांना जवळपास तीन लाखांचा निव्वळ नफा मिळाला. त्यांनी फक्त ४०
जुने कायगाव येथील गोदावरी नदीकाठी असलेल्या श्री क्षेत्र रामेश्वर येथे महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावात पार पडला. सकाळपासून ‘हर हर महादेव’च्या जयघोषांनी परिसर दुमदुमला. पहाटे काकड आरतीनं
पूर्वी अत्याधुनिक शेती आणि तंत्रज्ञानात भारतच अग्रेसर होता. त्यामुळे आपण शेतकरी असल्याचा न्यूनगंड काढून टाका, असे प्रतिपादन हवामान व कृषितज्ज्ञ उदय देवळाणकर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंब
जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला तरी रांजणगाव पोळ गावाच्या विकासासाठी दिलेला शब्द पाळणार असल्याचा विश्वास सुभाष राजेभोसले यांनी व्यक्त केला. रविवारी विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभामंड
सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजारच्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिसरात अवजड वाहनांच्या रहदारीमुळे धुळीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे न
खुलताबाद रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था, नागरी सुविधा आणि स्वच्छता सुरळीत ठेवण्यासाठी खुलताबाद येथील मान्यवरांच्या शिष्टमंडळाने शनिवारी प्रशासनाशी थेट संवाद
महाशिवरात्रीच्या दिवशी आळंदजवळील प्राचीन तपेश्वर महादेव मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण होते. विशेषतः महिला भाविकांची संख्य

31 C