न्यूझीलंडमध्ये व्यवसायाच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्क चालवणारा बलतेज सिंग हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा मारेकरी सतवंत सिंगचा पुतण्या आहे. ऑकलंडमध्ये राहून बलतेज भारत,
मृत्यूला भौतिकदृष्ट्या शरीराचा अंत मानले जाते. पण जगातील काही लोक याला 'अडथळा' मानून भविष्यात पुन्हा जगण्याची तयारी करत आहेत. एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूच्या अहवालानुसार, क्रायोनिक्स तंत्
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात पार पडलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाने सध्या राजकीय वर्तुळात नवा वाद ओढवून घेतला आहे. या कार्यक्रमाच्या ब
केंद्र सरकारने रविवारी निर्णय घेतला आहे की, आता रेशन दुकानांसोबतच पेट्रोल पंपांवरूनही रॉकेल मिळू शकेल. आता सरकारी तेल कंपन्या निश्चित केलेल्या पेट्रोल पंपांवरूनही रॉकेल ठेवू आणि वितरित क
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता बॅनर वॉरच्या माध्यमातून चव्हाट्यावर आली आहे. रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात लावण्यात आलेल्या बॅनरवरून पक्षाचे दिवंग
गडचिरोली जिल्ह्यात एका आनंदाच्या सोहळ्याचे रूपांतर भीषण शोकांतिकेत झाले आहे. चामोर्शी तालुक्यातील रामपूर येथून लग्नाचा सोहळा आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या स्कॉर्पिओ गाडीला खाजगी ट्रॅव
राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवांना मिळणाऱ्या प्रतिसादानंतर, राज्यातील सर्वात मोठा पुस्तक महोत्सव आगामी ऑक्टोबर महिन्यात अमरावती येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात
अमरावती शहरातील बडनेराकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता दुभाजकांची स्थिती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या दुभाजकांचा काही ठिकाणी आदर्श वापर केला जात असताना, इतर ठिकाणी त्यांची
मेळघाटातील पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतच्या शिक्षणात अनेक अडथळे आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी आमदार संजय खोडके यांनी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने ते लवकरच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच
एसटी बसच्या तिकीट दरात सवलत मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या 'स्मार्ट कार्ड'साठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) जाहीर केल्यानुसार, ३१ म
नेदरलँड्समधील शाळांमध्ये दोन वर्षांपूर्वी लागू केलेल्या स्मार्टफोन बंदीचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. वर्गखोल्या, कॉरिडॉर आणि कॅन्टीनमध्ये मोबाईलसोबत स्मार्टवॉच आणि टेक्कनेट
अमरावती येथील नव्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी रविवार, २९ मार्च रोजी सकाळी पदभार स्वीकारला. मात्र, पदभार स्वीकारताच त्यांना तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यासाठी रवाना व्हाव
बिबट्याने धुमाकूळ घालत तीन तरुणांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याने कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात खळबळ उडाली आहे. कारखान्यापासून हाकेच्या अंतरावर असले
छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध गजानन महाराज मंदिर परिसरात असलेल्या गजानन हॉस्पिटलमध्ये आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेले अनेक रुग्ण ज
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणाऱ्या बांपेवाडा आणि उमरझरी परिसरात नरभक्षक वाघिणीने गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दहशत निर्माण केली आहे. या वाघिणीच्या हल्ल्यात एका नागरिकाचा म
पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) नुकतीच राष्ट्रीय आयडियाथॉन ३.० स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. याप्रसंगी टाटा टेक्नॉलॉजीसचे प्रकल्प संचालक बालाजी मुंढे यांनी नवकल्पना हाच प्रगतीचा एक
छत्रपती संभाजीनगर शहराच्या सर्वांगीण, नियोजित आणि शाश्वत विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिक, उद्योग आणि विविध संस्थांच्या सहभागातूनच हा विकास अधिक प्रभावीपणे साध्य होईल, असे प्रतिपा
छत्रपती संभाजीनगर येथे वाढत्या गॅस टंचाई, दरवाढ आणि रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या निषेधार्थ शहरातील सर्व ऑटो रिक्षा संघटनांनी रविवार, ३० मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून चक्
भोंदू अशोक खरात प्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे होत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले आहेत. अश
परसोडी ते साकोली या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी वारंवार मागणी करूनही प्रशासनाला जाग येत नाही. या मार्गावर अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. रविवार २९ मार्चला दुपारी १२:२० वाजता परसोडी - साकोली ब
मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे मूल्य गेल्या आठवड्यातील व्यवहारात 1.75 लाख कोटी रुपयांनी घटले. मध्य पूर्वेतील तणाव आणि इस्रायल-इराण युद्धाच्या भी
पुणे सीमाशुल्क विभाग यांनी मोठी कारवाई करत सुमारे 26.80 कोटी रुपये किमतीचा 76.58 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. ही कारवाई पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो विभागात करण्यात आली.
जयपूरमधील शाहपुरा येथील राडावास गावात 'दहाड' मालिकेच्या दुसऱ्या सीझनचे शूटिंग सुरू आहे. या मालिकेत बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. सोनाक्षी सिन्हा गेल्या अनेक दिवसां
गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्यामुळेच गायनात सुवर्णमध्य साधण्याची कला अवगत झाल्याचे ज्येष्ठ गायक पंडित अरुण द्रविड यांनी सांगितले. ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे आयोजित
पीएमपी बसमध्ये अल्पवयीन प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका वाहकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ जलील शेख (वय ३५, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या वाहकाचे
मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा परिसरात एका महिलेचा अनैतिक संबंधातून गळा आवळून खून करण्यात आला. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. मनीषा खम्म दम
बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून चर्चा तीव्र होत आहे. दरम्यान, जेडीयूचे आमदार श्याम रजक यांनी निशांत कुमार यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, निशांतमध्ये म
अमरावती जिल्ह्यातील भानखेडा रोडवरील जंगल परिसरात एका 18 वर्षीय तरुणीवर पाच नराधमांच्या टोळीने सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत दुचाकीन
गायक आणि रॅपर अर्पित बाला हैदराबादमधील एका लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान एका प्रेक्षकावर थुंकला. शोदरम्यान एका चाहत्याने स्टेजवर बाटली फेकली, ज्यामुळे अर्पित इतका संतापला की तो त्या व्यक्ती
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असतानाच, याचे थेट परिणाम आता महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावरही दिसू लागले आहेत. या युद्धाम
माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी आयपीएलमधून माघार घेणाऱ्या खेळाडूंवर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, सध्याची 2 वर्षांची बंदी प्रभावी नाही, त्यामुळे अशी शिक्षा अस
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका व्यक्तीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून आपले घर सुमारे 1 दशलक्ष डॉलर (सुमारे 9.5 कोटी रुपये) मध्ये विकले आहे. मियामीचे रहिवासी रॉबर्ट लेविन यांनी घर विकण
नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी पदभार स्वीकारताच मोठा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर 2025 च्या आंदोलनात मारल्या गेलेल्या 27 विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा
बिग बॉस 18 आणि 'द 50' फेम रजत दलाल विवाहबंधनात अडकला आहे. रविवारी त्याने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना धक्का दिला. रजतने आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केले आहे, मात्र, त्
अर्थ मंत्रालयाने मार्च 2026 चा आपला मासिक आर्थिक आढावा अहवाल (Monthly Economic Review Report) जारी केला आहे. या अहवालानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग आता थोडा मंदावू शकतो. याची सर्वात मोठी कारणे पश्चिम आशियातील
अभिनेता पीयूष मिश्रा यांनी आदित्य धर यांच्या 'धुरंधर 2' चित्रपटाला प्रोपगंडा म्हटले जाण्याचे दावे फेटाळले आणि त्याला वास्तविक सिनेमा म्हटले. दिल्लीत आयोजित चित्रपट महोत्सवादरम्यान पीयूष
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. गृहमंत्री असताना त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी हा आयोग नेमण्यात आ
अशोक खरात प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत आणखी वाद होताना दिसत आहे. पोलिसांनी चाकणकर यांना समन्स बजावले आहे. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिय
रशियाच्या दागेस्तान प्रांताची राजधानी मखाचकला येथे मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिघडली आहे. पूर आणि वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर प्रशासनाने शनिवारी आणीबाणी जाहीर केली. प्रशासनाचे म्हणणे
अमेरिकेत शनिवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात झालेल्या ‘नो किंग्स रॅली’मध्ये 80 लाख लोकांनी भाग घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये 3,300 पेक्षा जा
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. आता अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्षाचे सूत्र प्र
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) चा फलंदाज विराट कोहलीने शनिवारी सामन्यातील विजयानंतर स्टँड्सकडे पाहून त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला फ्लाइंग किस दिली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अनिल मकरीये यांनी शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत 'स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल' या प्रकल्पांतर्गत राबविलेल्या उपक्रमां
पुस्तकांमधून जाणून घ्या, इतरांच्या बोलण्याला वैयक्तिकरित्या घेणे कसे थांबवावे? प्रत्येक परिस्थितीत आपले सर्वोत्तम देण्याचे ठरवाआपले शब्द स्पष्ट आणि खरे ठेवा. तुम्ही जे बोलता, त्याचा परि
वसमत तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून राजदरी (ता. वसमत) येथील एका तरुणावर कुरुंदा पोलिस ठाण्यास रविवारी ता. २९ गुन्हा दाखल झाला आह
इराण विरुद्ध अमेरिका - इस्त्रायल युद्धामुळे राज्यात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकार वारंवार निवेदन जाहीर करून असा को
भावना संसर्गजन्य असतात. जर तुम्ही आनंदी आणि आशावादी लोकांसोबत काम करत असाल, तर तुम्हालाही तसेच वाटू लागते. जर तुमचे सहकारी नेहमी तणावग्रस्त किंवा नकारात्मक असतील, तर त्याचा परिणाम तुमच्या
पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 14 दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. आरबीआयने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार, पुढील महिन्यात 4 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवा
भोंदू अशोक खरात प्रकरणात यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती. असे झाले असते तर बऱ्याच गोष्टी टाळता आल्या असत्या. अनेक स्त्रियांचे जीवन वाचले असते, असे रोखठोक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा परिसरात शनिवारी रात्री एका तरुणावर अत्यंत क्रूर आणि अमानुष हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेख
कुमार मंगलम बिर्ला आयपीएलमध्ये आरसीबीच्या खरेदीबाबत चर्चेत आहेत. व्यवसायाबद्दल त्यांचे विचार, त्यांच्याच शब्दांत... आपण अशा एका युगात प्रवेश करत आहोत, जे हाय-टेकसोबत हाय-टच देखील आहे. ही वेळ
सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, तर महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनतेला मनापासून आनंद होईल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख कार्य
आजच्या सरकारी नोकरीत माहिती आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसरची भरती, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 323 रिक्त जागांची. तसेच हेवी व्हेईकल फॅक्टरीत 450 जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माह
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी 'दादालोरा खिडकी'च्या माध्यमातून 'प्रोजेक
भोंदू अशोक खरातची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावला आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर चौकशी व त्यानंतर अट
पंजाबी गायक करण औजला आज बेंगळूरु येथे होणाऱ्या शोमध्ये आपली ६ गाणी गाऊ शकणार नाही. चंदीगडचे प्रा. पंडित राव धरेन्नवर यांनी पाठवलेल्या तक्रारीनंतर, बंगळूरुच्या जिल्हा बाल संरक्षण युनिटने त
मुंबईमध्ये व्यावसायिक आणि भाजप नेते मोहित कांबोज यांची कन्या मिशिका कांबोज हिच्या १६व्या वाढदिवसाच्या समारंभात शनिवारी रणवीर सिंह, संजय दत्त आणि शाहरुख खान उपस्थित होते. या कार्यक्रमात अ
मोदी सरकार आणि भाजपने देश वाऱ्यावर सोडला आहे. देशाची काळजी या सरकारला राहिली नाही, केवळ निवडणूक जिंकत सत्ता मिळवणे याकडे त्यांचे लक्ष आहे. देश संकटात असताना नेते प्रचाराचे भाषण करत फिरत आहे
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली आहे. तसेच गॅस टंचाईच्या बाबतीत सरकारमध्येच मतभेद आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणतात गॅस टंचाई आहे, तर मु
गेल्या काही महिन्यांपासून 8व्या वेतन आयोगाशी संबंधित अपडेट्स बातम्यांमध्ये आहेत. वेतन आयोग ही भारत सरकारची एक 'प्रशासकीय संस्था' आहे, जी दर 10 वर्षांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते आ
दहाचे शंभर करणाऱ्यांची जागा तुरुंगातच आहे. चुकीची कामे घेऊन माझ्याकडे केव्हाच यायचे नाही. कारण, चुकीच्या कामाला माझे कधीच समर्थन मिळणार नाही, असे कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट के
खरात प्रकरणी संजय राऊत अनेकांची नावे घेत सहआरोपी करा म्हणत आहे, मग तोच न्याय लावायचा तर मिलींद नार्वेकर आणि ज्याच्या कार्यकाळात त्याला पाणी देण्यात आले त्या उद्धव ठाकरेंना सहआरोपी करायचे
पंतप्रधान मोदी आजपासून केरळमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील. पंतप्रधान दुपारी सुमारे 2.30 वाजता पलक्कड येथील फोर्ट मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित करतील. सायंकाळी 4:45 वाजता त्रिशूरमध्
“फक्त एक आणखी… शेवटचा एपिसोड” असा विचार करून लोक टीव्हीवर बिंज वॉचिंग करतात. दिवसभराच्या थकव्यानंतरही कधी एक एपिसोड अनेक तासांमध्ये बदलतो, हे कळतच नाही. याचा परिणाम असा होतो की झोप पूर्ण हो
गेल्या काही दिवसांपासून थंडावलेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा आमदार सुनील शेळके यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या १३२ व्या भागात अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, जगात युद्ध सुरू आहे. पेट्रोल-डिझेलचे संकट निर्माण झाले आहे
पंजाबमधील मलेरकोटला येथून पंजाब पोलीस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिस सूत्रांनुसार, आरोपींची ओळख अब्बू गाबा आणि उस्मान अशी झाली आ
राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये गोव्याच्या धर्तीवर अवैध कॅसिनो उघडले आहेत. आलिशान व्हिला किंवा फार्महाऊस दोन दिवसांसाठी बुक केले जातात. देशभरातील उच्चभ्रू लोकांना यात लाखो रुपये घेऊन प्रव
पंजाब किंग्सचा फिनिशर शशांक सिंहने आयपीएल 2026 पूर्वी आपल्या ध्येयाबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे की, या हंगामात त्याचे संपूर्ण लक्ष प्रभावी खेळी खेळण्यावर असेल. त्याने सांगितले की, त्याचे उद
आदित्य धर यांच्या 'धुरंधर 2' चित्रपटाच्या कमाईतून पाकिस्तानमधील ल्यारी भागातील काही लोकांनी वाटा मागितला आहे. ही मागणी एका व्हायरल व्हिडिओमध्ये समोर आली, जिथे स्थानिक लोकांनी चित्रपटाच्य
भारताचे माजी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आता अमेरिकेच्या टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यांनी आगामी मेजर लीग क्रिकेट (MLC) हंगामासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघासोबत करार केला
मी तुमच्या लायकीचा वडील राहिलो नाही, मला माफ करा...’ अशा शब्दांत मुलाच्या मोबाइलवर पहाटे संदेश पाठवून एका 47 वर्षीय पित्याने मृत्यूला कवटाळले. जुगार आणि दारूच्या व्यसनापायी कर्जबाजारी झालेल
गुंतवणूकदाराचे जीवन कधीकधी आव्हानात्मक होते, जेव्हा दीर्घकाळात उत्तम परतावा देणारी इक्विटी मार्केट व सुरक्षित गुंतवणूक मानले जाणारे सोने हे एकाच वेळी संकटात येतात. अशा स्थितीत विक्री वा
'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल'च्या जयघोषात आणि विठू-माऊलीच्या चैतन्यमयी दर्शनासाठी अवघी पंढरी सज्ज झाली आहे. आज चैत्र शुद्ध एकादशी (कामदा एकादशी) निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा अ
सिडकोतील साईकृपा हाउसिंग सोसायटीत राहणाऱ्या तरुणाने शुक्रवारी (28 मार्च) सायंकाळी गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. समीर राजेंद्र नाईक (34) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर खास
वसमत येथील एका इलेक्ट्रिक दुकानदारास तब्बल 23 कोटी रुपयांच्या जीएसटीची नोटीस प्राप्त झाल्यानंतर दुकानदारावर डोळे पांढरे करण्याची वेळ आली.मात्र अधिक चौकशीमध्ये तेलंगणातील काही आरोपींनी
शहरात भटक्या कुत्र्यांनी वर्षभरात 5700 जणांचे लचके तोडले. त्यामुळे सर्व भागातील नागरिक भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मागणी करत आहेत. नागरिकांची ओरड लक्षात घेत मनपाच्या पशुसंवर्धन विभागाने
जर मी तुम्हाला विचारले की तुमच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींची कमतरता आहे तर तुमची यादी किती मोठी असेल? माझी तर खूप मोठी आहे. सर्वात आधी तर मला कावेरी नदीची उणीव भासते. 60 ते 90 च्या दशकादरम्या
अकोट तालुक्यात राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत (टप्पा-१) चोहोट्टा बाजार येथे आयोजित शिबिरात नागरिकांच्या तक्रारींचा पूर आला. परंतु अनेक विभ
एकविसाव्या शतकात जगातील प्रत्येक गोष्ट तळहातावर उपलब्ध झाली असून सकारात्मक दृष्टिकोनातून ही प्रचंड मोठी उपलब्धी आहे. याच्या सुयोग्य वापरासाठी संस्कारक्षम पिढी घडवणे, ही आजच्या मातृ शक्
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरात प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भोंदू खरातला मदत करणाऱ्या सुनील तटकरेंसह रुपाली
श्री गजानन महाराज मंदिर लक्ष्मीनगर, श्री संत गजानन महाराज संस्थान रेणुकानगर, श्री राम मित्र मंडळ बोरगाव मंजू यांच्या वतीने आयोजित श्रीरामनवमी उत्सव धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावर
संतांनी जातीव्यवस्थेचा छेद करून समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. संत परंपरेत जातीव्यवस्थेला कोणताही थारा नसल्याचे हभप राजेंद्र महाराज वकटे म्हणाले. ते डाबकी रोडच्या कर
अकोली खुर्द येथील मूळ रहिवासी आणि भारतीय सैन्य दलातील नायक सुशील दिलीप तेलगोटे (२७) हे सात दिवसांच्या सुटीवर घरी आले असताना २४ मार्च रोजी ते गावातील मित्रांसमवेत पार्टी करायला बाहेर गेला ह
रणवीर सिंहचा चित्रपट धुरंधर 2 (धुरंधर: द रिवेंज) जगभरातील कमाईच्या बाबतीत सहावा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन 1,226.44 कोटी रुपये झाले आहे, ज्यामुळे त
अकोला येथील गोरक्षण रोडवरील यदुराज एचपी गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत लागलेल्या अन्वी मिर्झापूर (ता. अकोला) येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तथा माजी सरपंच शंकर फपूर्डाजी शिरसाट
उन्हाळा सुरू झाला की, खवय्यांना गोड-आंबट मधूर चवीच्या आंब्याची आठवण होते. यंदा रमजान व चैत्र नवरात्रोत्सवाच्या काळात आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे त्यांचे दरही १८० ते २०० रु. क
कष्ट, नाविन्य आणि आपसात उत्कृष्ट समन्वय या आधारे यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घातले. याचे उत्तम उदाहरण येथील एकनाथराव रानडे यांच्या नावाने असलेली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआ
विद्यापीठ आणि कर्मचारी यांच्यातील नाते निष्ठेच्या दृढ धाग्याने बांधलेले असते. कर्मचाऱ्यांनी समर्पण, त्याग, श्रद्धा आणि प्रामाणिकपणाने दिलेल्या सेवेमुळे विद्यापीठ त्यांचे सदैव ऋणी राही
येथील चारगड धरणावरून पाण्याची उचल करुन ते १९ गावांना पुरवण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे ३५ कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली. परंतु कंत्राटदाराची देणी रखडल्यान

28 C