आज म्हणजेच 25 मार्च रोजी शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्स सुमारे 900 अंकांच्या वाढीसह 75,000 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही सुमारे 300 अंकांची वाढ आहे, तो 23,200 वर व्यवहार करत आहे. आज ऑटो, बँकिंग आणि
देशभरातील रक्तपेढ्यांवर आता सरकारची 'डिजिटल' नजर राहणार आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) ने सर्व परवानाधारक रक्त केंद्रांसाठी 'ई-रक्तकोष' पोर्टलवर नोंदणी अनिव
हवेत 30 हजार फूट उंचीवर मृत्यूची भीती आणि माथेफिरू उपद्रवींचा धुमाकूळ... हे कोणत्याही चित्रपटातील दृश्य नसून, इंडिगोच्या गुवाहाटी-दिल्ली विमानात घडलेली सत्य घटना आहे, ज्यामुळे प्रवाशांचा ज
भोंदूबाबा अशोक खरात याला मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता सुनावणीदरम्यान नाट्यमय घडामोडी घडल्या. न्यायालयाने त्याला आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, तप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून नगरसेवक म्हणून विजयी झालेल्या सहापैकी चौघांनी गत आठवड्यात शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर या चौघांची मंगळवारी सभा घेत पूर्वीच्या गट
क्षयरोगमुक्त भारत अभियान- १०० मोहिम, तसेच निक्षयमित्रांचा गौरव सोहळा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. जिल्ह्यात २८२ ग्रा. पं. क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. आता संपूर्ण जिल्हा १०० टक्के
ग्रामीण जनतेच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी, पशुसंवर्धन, सिंचन, आरोग्य आणि पाणी पुरवठ्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. गतवर्
लाखो भाविकांचे आराध्य दैवत, श्रद्धास्थान असलेल्या नांदुरा पिंगळाई येथील श्री क्षेत्र पिंगळा देवी गडावर सध्या सकाळचा सप्तशती पाठ व सायंकाळच्या महायज्ञाने पवित्र व चैतन्यमय वातावरण निर्म
साम्राज्यशाही आणि भांडवलशाही गाडल्याशिवाय जगात सुख आणि शांती नांदू शकत नाही, हे सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीवरून आणि भारतातील धर्मांध राजकारणावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यासाठी स
विश्व मांगल्य सभा विदर्भ प्रांताच्या वतीने “मातृसंस्कार समागम” हा दोन दिवसीय कार्यक्रम २८ व २९ मार्च रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑडिटोरियम हॉलमध
तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाच्या सेवा अधिक सुलभ व्हाव्यात, या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाचे स्थलांतर नूतन तहसील कार्यालयाजवळील मजीप्राच्य
विदर्भातील धार्मिक परंपरांचा अद्वितीय वारसा जपणाऱ्या टाकरखेडा संभू येथील श्रीराम मठात यंदाही रामनवमीच्या निमित्ताने मध्यरात्री निघणारी हनुमान सवारी शोभायात्रा भाविकांचे विशेष आकर्ष
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय नेत्यांनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार दिसू लागली आहे. या प्रकरणात मुंबईत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अभिजीत भा
सांस्कृतिक कला उत्सवाची उत्सुकता लागलेल्या भगवंत महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते झाले. दि. २१ ते २८ एप्रिल दरम्यान धार्मिक, सांस्कृतिक का
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरेंनी कोट्यवधीचा विकासनिधी देण्याचा जाहीर सभांमधून दिलेल्या शब्दाची पूर्तता मोठ्या प्रमाणात निधी देऊन करणार असल्याचे वक
या वर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीच्या तारखेबद्दल पंचांगांमध्ये मतभेद आहेत. या तिथीला चैत्र नवरात्री समाप्त होते आणि भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. काही पंचांग
ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग पथक मंगळवेढा व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषित बालकांचे तपासणी शिबिर आय
कुर्डुवाडी शहराच्या पाणीप्रश्नी कुर्डुवाडी व्यासपीठ आणि नगराध्यक्षा जयश्री भिसे यांची संयुक्त बैठक सोमवारी नगरपालिकेच्या कै. काशीनाथ भिसे सभागृहात झाली. या बैठकीत पूर्वी प्रमाणे लव्हे
नाशिक येथील भोंदू अशोक खरातच्या फार्महाऊसवर 5 रिकाम्या पुंगळ्या, वाघाचे कातडे आणि कस्तुरी सापडल्याने त्याने 5 नरबळी दिल्याचा व शिकार केल्याचा दाट संशय पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केला आह
इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटने आयपीएल २०२६ मधून माघार घेतली आहे. खराब फॉर्ममुळे आपल्या कसोटी कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला. मात्र, शेवटच्या क्षणी माघार घेतल्या
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात गुढी पाडवा, प्रकट दिन आणि शनिवार व रविवारची सलग सुटी आल्याने स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. चार दिवसात अन्नछत्र मंडळात सुमार
कोलकाता नाइट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची जर्सी क्रमांक 12 निवृत्त केली आहे. रसेल 2014 ते 2025 पर्यंत संघाचा भाग होता, फक्त 2017 चा हंगाम वगळता. गेल्या वर
शिर्डी येथील श्रीराम नवमी उत्सवानिमित्त मुंबईहून येणाऱ्या पायी श्री साई पालखीत चालणाऱ्या साई भक्तांची सलग आठ दिवस पायाची मालिश करून तसेच प्राथमिक औषधोपचाराची सेवा देणाऱ्या कोऱ्हाळे येथ
राजस्थानी समाजात मोठे महत्त्व असलेली गणगौर पूजा व शिव पार्वती विवाह पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात नगरच्या बडीसाजन ओसवाल श्री संघाच्या वतीने पार पडला. अहिल्यानगरच्या श्री बडीसाजन ओ
शहरात घरगुती गॅस टंचाई नसल्याचा दावा केला जात असताना अनेक ठिकाणी मंगळवारी सकाळी गॅस भरण्यासाठी ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या. त्यातच सायंकाळ नंतर शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी पेट्रोल प
शिर्डी ईश्वराच्या भेटीसाठी निघालेली पावले जेव्हा संकटात सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धाव घेतात, तेव्हा खऱ्या अर्थाने ‘माणुसकी’चे दर्शन घडते. रविवारी रात्री धामणगाव-कवडदरा ( सिन्नर) मा
पारनेर तालुक्यातील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनींवरील अत्याचार प्रकरणात पारनेर पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या सहावर पोहोचली
तालुक्यातील बचत गटाशी संबंधित महिलेच्या मानधनाच्या वादातून संगमनेर पंचायत समिती कार्यालयात सीआरपी व्यवस्थापक नंदलाल पोपट कोकाटे यांना त्यांच्या कार्यालयात बेदम मारहाण झाली. कोकाटे या
आपण स्पर्धेच्या जगात जगत आहोत, जिथे प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोणी धन कमवू इच्छितो, कोणी पद आणि प्रतिष्ठा मिळवू इच्छितो, तर कोणी आपल्या स्वप्नात
राहुरी तालुक्यात पेट्रोल डिझेल टंचाईच्या अफवांचे पेव फुटले आणि पंपावर एकच गर्दी दिसू लागली. पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या. तर काही पेट्रोल पंपावर पेट्रोल
येवला राज्य उत्पादन शुल्काच्या येवला विभागाने अवैध मद्य वाहतूक व विक्री विरोधात मोठी कारवाई करत सुमारे २७ लाख ८० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत वैभव संतोष आहेर, सदू स
आजच्या स्पर्धेच्या युगात दर्जेदार शिक्षणाची गरज निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर अध्यात्माची, ध्यानधारणेची जोड मिळाली तर विद्यार्थी यशस्वी होतील, असा उपदेश गोवि
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटेसह मानोरी, कणकोरी, नळवाडी परिसरात श्रीरामनवमीनिमित्त गुरुवारी (दि. २६) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम मंदिरात कीर्तन, पालखी मि
येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून रेबीज लस उपलब्ध नसल्याने कुत्रे चावलेल्या रुग्णांना खासगी दवाखान्यात मोठा खर्च सोसावा लागत आहे. या गंभीर प्रश्नावर विंचूर ग्रामस्थांनी
शहापूर तालुक्यातील कोथळे गावातील दीर्घकालीन पाणीटंचाई आता दूर झाली आहे. जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने गावाजवळील विहिरीत सोलर यंत्रणेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू केला. या उपक्रमामुळे महिल
कर्नाटक सरकारने मंगळवारी 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या डिजिटल वापरासंदर्भात मसुदा धोरण (ड्राफ्ट पॉलिसी) जारी केले आहे. यात शिफारस करण्यात आली आहे की, अभ्यासाव्यतिरिक्त मनोरंजनासाठी स्
येथे श्रीराम नवमी व हनुमान महाराज जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीतप्रधान हनुमान चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कथा प्रवक्ते ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेवगा
पैठण तालुक्यात हॉटेलमध्ये अन्नपदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या व्यावसायिक एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाल्याने तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांनी आता लाकडाचा वापर सुरू केला आहे. मात्र, लाकड
येथे मंगळवारी (२४ मार्च) शासनाच्या महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान घेण्यात आले. परंतु अभियानास वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहता तिसऱ्या फळीतील अधिकारी उपस्थित झाल
वैजापूर शहरात सौरऊर्जेच्या नावाखाली ‘बचत’ नव्हे तर बिलांचा स्फोट होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ‘पीएम सूर्यघर’ योजनेतून हरित ऊर्जेत महावितरणच्या नव्या नियमांनी ग्राहकांच्य
वैजापूर तालुक्यातील खंडाळा परिसरात शासकीय गायरान जमिनीतून रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या मुरूम उपसा केला जात आहे. याकडे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचा आर
नाशिक येथील भोंदू अशोक खरातच्या फार्महाऊसवर ५ रिकाम्या पुंगळ्या, वाघाचे कातडे आणि कस्तुरी सापडल्याने त्याने ५ नरबळी दिल्याचा व शिकार केल्याचा दाट संशय पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केला आ
नेटिझन्सने खरातची कुंडली शोधण्यावर जोर लावला आहे. गुगल ट्रेंड्सच्या आकडेवारीनुसार, त्याचे नाव गेल्या ७२ तासांत महाराष्ट्रात ‘मोस्ट सर्चड’ ठरले आहे. ज्या नावाचा १७ मार्चपर्यंत गुगलवर माग
अमेरिका-इस्त्राईल आणि इराण युद्धाचा आज २६ वा दिवस आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दावा केला आहे की अमेरिकेने युद्ध जिंकले आहे. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोल
सायबर विभाग नाशिक यांना नॅटग्रीड ॲप्लिकेशनच्या साहाय्याने अशोक खरातच्या बँक खात्याबाबतची माहिती मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. ती माहिती फास्टट्रॅक स्वरूपात प्राप्त करून घेत
नाशिक, अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये कार्यात असणारे विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक यांच्यासह तत्कालीन जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी या पदां
धर्मांतर आणि अनुसूचित जातीच्या (एससी) दर्जाबाबत सुप्रीम कोर्टाने व्यापक परिणाम करणारा निकाल दिला आहे. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने स्पष्ट क
शेती आणि शेतकऱ्यांना अवैध व घातक रसायनांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकार ५७ वर्षे जुना कायदा बदलणार आहे. यासाठी सरकार कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक आणत आहे. ते १९६८ च्या कीटक कायद्या
पश्चिम बंगालमधील निवडणुकांपूर्वी राजस्थानमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. बंगालमधून येथे येऊन काम करणाऱ्या मजुरांचा पुन्हा बंगालला परतण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. जर ते मतदानासाठी
पृथ्वीवरील ऊर्जेचा असमतोल विक्रमी पातळीवर पोहोचला असून, त्यामुळे जागतिक हवामान आणीबाणी निर्माण झाली आहे. जागतिक हवामान संघटनेचा ‘स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट २०२५’ व आयक्यूएअरचा ‘वर्ल्ड ए
25 मार्च, बुधवार रोजी मेष राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक आणि नवीन कामांशी संबंधित माहिती फायदेशीर ठरेल. वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि बाहेरील संपर्कांमुळे लाभ मिळण्य
माजी नगरसेविका असलेल्या कविता जाधव या सुनेला स्वत:च्या शाळेत शिक्षिका करण्यासाठी संस्थाचालक सासऱ्याने सर्व नियम मोडले. धक्कादायक बाब म्हणजे ओबीसी विभागाचे प्रादेशिक संचालक जलील शेख यां
आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. रेल्वे मंत्रालयाने 5 नवीन रेल्वे सुधारणांची घोषणा केली
विधान परिषदेतील उद्धव ठाकरे यांच्यासह ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे. त्यानिमित्त मंगळवारी सभागृहात आयोजित निरोप समारंभात राजकारणातील कटुता बाजूला सारून एकमेकांवर स्तुतिसुमन
सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक व्यवहार नसून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे एक प्रभावी मॉडेल आहे. राज्यातील हे क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी सरकार लवकरच एक सर्वसमावेशक
गेल्या 36 तासांत इराण युद्धावर ट्रम्प यांची भूमिका नरमली आहे. 23 मार्च रोजी ट्रम्प यांनी दावा केला होता की, त्यांची इराणसोबत अत्यंत अर्थपूर्ण चर्चा झाली आहे आणि ते पाच दिवसांपर्यंत त्यांच्या
मुंबईला लागून असलेल्या मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात सोमवारी रात्री आगीचे भीषण तांडव पाहायला मिळाले. एकापाठोपाठ झालेल्या स्फोटांमुळे लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केले असून,
मुंबईत नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेता फरदीन खान त्याची बहीण लैलासोबत दिसला, जिथे पापाराझींनी लैलाला त्याची पत्नी समजले. यावर फरदीनने तात्काळ स्पष्ट केले की, ती त्याची बह
सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेला अभूतपूर्व गोंधळ, 'मतचोरी'चे आरोप आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना मतदानापासून रोखण्यासाठी झालेली पोलिस कारवाई राज्यभरात
विधान परिषदेतील आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळाचा समारोप करताना उद्धव ठाकरे यांनी कवितांच्या माध्यमातून आपली खंत व्यक्त केली. मात्र, त्यांच्या या भाषणातील उपरोधिक टोलेबाजीवर विधान परिष
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) 1.78 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 16,706 कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीसह विकली गेली आहे. यासह बंगळुरू IPL मधील सर्वात महागडी टीम बनली आहे. RCB स्पर्धेची गतविजेती आहे. क्रिकबझच्या
लहानपणी आई-वडिलांचे प्रेम प्रत्येकासाठी सारखे नसते. वॉशिंग्टनची नीरा म्हणते की, माझ्या आईने मला सर्व सुख-सुविधांमध्ये वाढवले. चांगल्या शाळा, सुंदर कपडे, परदेश दौरे, संगीत वर्ग आणि प्रत्येक
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी 2021 मध्ये जेव्हा कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ केले होते, तेव्हा त्यांनी एका अशा आभासी जगाचे (मेटाव्हर्स- व्हर्च्युअल रिॲलिटी) स्वप्न दाखवले होते, जिथे लोक
अमरावती जिल्हा परिषदेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या सुमारे ४० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे. सीईओ तथा प्रशासक संजीता महापात्र यांनी २४ मार्च रोजी हा अर्थसंकल्प स
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांनी मंगरुळ चव्हाळा येथे आयोजित शहीद दिन कार्यक्रमात प्रतिपादन केले की, साम्राज्यशाही आणि भांडवलशाही संपुष्टात आणल्याशिवाय जग
दर्यापूर तालुक्यातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांना प्रशासकीय सेवा अधिक सुलभ मिळाव्यात यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे स्थलांतर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँ
तिवसा तालुक्यातील नागरिकांना घरकुल योजनेचे हप्ते अनेक दिवसांपासून मिळाले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी येत्या १० दिवसांत प्रलंबित हप्ते न मिळाल्यास पंचायत समितीवर धडक मोर्च
अमरावती जिल्ह्यातील आलियाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि ४३० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी शासनाने सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय घ
अमरावती येथे महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (२४ मार्च) मतदान पार पडले. यात १२०१ वकिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अमरावती वकील संघाची एकूण सदस्य संख्या २२०० हू
मुंबई उच्च न्यायालयाने ग्रामपंचायत प्रशासकांना मोठे आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करणारा महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिला आहे. या आदेशामुळे महाराष्ट्रातील सुमारे १४,५०० ग्रा
पुणे शहराला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शहरात वाढत्या अंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी एक विशेष मोबाईल ॲप
आखाती देशांमधील युद्धामुळे इंधन तुटवड्याच्या अफवांमुळे मंगळवारी (२५ मार्च) नागपूरसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नेहमी ५० कि
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरलेले असतानाच, आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) भोंदूगिरीच्या समूळ उच्चाटनासाठी कंबर कसली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याती
कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने रिंकू सिंगला संघाचा उपकर्णधार बनवले आहे. फ्रँचायझीने या निर्णयाची घोषणा कोलकाता येथे आयोजित ‘नाईट्स अनप्लग्ड 3.0’ कार्यक्रमात केली. KKR चे CEO वेंकी म्हैसूर यांनी सां
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुण काय करू शकतो, याचे ज्वलंत उदाहरण सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील अर्जुन प्रभाकर फरकाडे यांनी घालून दिले आहे. अत्यंत साध्या कुटुंबात
मल्याळम अभिनेता मोहनलाल यांच्या बहुप्रतिक्षित 'दृश्यम 3' चित्रपटाची रिलीज डेट बदलली आहे. जीतू जोसेफ दिग्दर्शित हा चित्रपट आता 2 एप्रिलऐवजी 21 मे 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. सोम
ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोपाठोपाठ आता स्विगीवरूनही जेवण मागवणे महाग झाले आहे. कंपनीने आज, 24 मार्चपासून प्रत्येक ऑर्डरवरील प्लॅटफॉर्म फीमध्ये 17% वाढ केली आहे. युजर्सना प्रत्ये
सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला व समाजकारणाला वैचारिक परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या नि
हिंगोली जिल्ह्यातील मागील पाच वर्षात रखडलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे अखेर मंगळवारी ता २४ वितरण झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते पुरस्का
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संशयाचे मोहोळ उठले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या स
चित्रपट 'कांतारा' मधील दैवा सीनची नक्कल केल्याप्रकरणी रणवीर 10 एप्रिल रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात बिनशर्त माफीचे प्रतिज्ञापत्र दाखल करेल. कन्नड समुदायाच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाल
राजकारण हा माझा पिंड नाही, माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचाच आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही माझे इतके उत्तम वर्णन केले, मला इतके जवळून ओळखले, मग 'ऐसी कौनसी बात थी, की और किसी का हाथ पकडना पडा', अशा शब
गुजरात विधानसभेत मंगळवारी यूसीसी विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकात, मृत्यूपत्र नसताना, आई-वडील, मुले आणि पती/पत्नी यांना मालमत्तेत समान वाटा देण्याची तरतूद आहे. आजचा दिवस सुवर्णमय राहील:
‘गिन्नी वेड्स सनी 2’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी आणखी एक खास भेट सादर केली आहे. जिथे चित्रपटातील पहिले गाणे “छाप तिलक” आपल्या एनर्जी आणि बीट्समुळे लोकांना थिरकायला भाग प
राजकारणात मतभेद आणि संघर्षाच्या पलीकडेही एक नाते असते, ते म्हणजे सहप्रवासाचे. उद्धवजी आमचे अनेक वर्षांचे सहप्रवासी राहिले आहेत. त्यांचा स्वभाव मुळात राजकारणी नाही; एकदा ठरवले की निर्णय घे
सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील I-PAC च्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) टाकलेल्या छाप्यासंदर्भात सुनावणी केली. मंगळवारी न्यायालयाने ममता बॅनर्जींच्या बंगाल सरकारला विचा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील 9 सदस्य आज आपला कार्यकाळ संपल्यामुळे निवृत्त झाले. त्यांना निरोप देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत भोंदू अशोक खरात याच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईविषयी सविस्तर निवेदन केले. त्यात त्यांनी अशोक खरातला कोणत्या पद्धतीने अटक झाली? या प्रकरण
2025 मध्ये पाकिस्तान जगातील सर्वाधिक प्रदूषित देश ठरला. प्रदूषणावरील IQAir चा वार्षिक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये असे नमूद केले आहे की, पाकिस्तानमध्ये PM 2.5 कणांची पातळी WHO ने ठरवून दि
सेनगाव तालुक्यातील मकोडी येथे विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेलेेली तरुणी पाणी काढत असताना विहीरीत पडली. सदर प्रकार वेळीच लक्षात गावकऱ्यांनी तातडीने मदत करून तिला विहीरी बाहेर काढले अन रुग्ण

28 C