कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मंगळवारी (ता.३१) उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. दिगंबर ज
पैठण येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचालित आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. येथे अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवनांनी प्
राज्यात बेकायदार वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाकडून दरवेळी कडक आदेश, बंदी आणि कारवाईची आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र पिंप्रीराजा नदीपात्रामधून सुरू असलेली वाळू लूट थांबले
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प (एनसीएलपी) अंतर्गत काम केलेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमि
लासूरगाव (ता.वैजापूर) येथील श्री देवी दाक्षायणी मातेचा यात्रोत्सवास तिथी प्रमाणे येत्या मंगळवार ७ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. हा वार्षिक यात्रा उत्सव केवळ मंदिर प्रशासन किंवा आपल्या ग
ही गोष्ट जुलै-ऑगस्ट 1959ची आहे. स्थळ होते दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थान आणि सकाळची वेळ. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यांची मुलगी इंदिरा गांधी आणि जावई फिरोज गांधी नाश्ता करत होते. नेहरू थोडे अ
राज्यातील अवर्षणग्रस्त भागाला दिलासा देण्यासाठी आणि प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या नद्यांना नवजीवन देण्यासाठी मंत्रिमंडळाने बुधवारी धोरणात्मक निर्णय घेतले. अहिल्यानगर जिल्ह्याती
शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे कर्मचारी विकास रामदास दिवटे यांच्या आत्महत्या प्रकरणात एक खळबळजनक वास्तव समोर आले आहे. विकास यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि त्यांच्या भाव
हनुमान जन्मोत्सवनिमित्त भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून हजारो भाविक बुधवारी (१ एप्रिल) भरपावसात खुलताबादकडे पायी रवाना झाले. पावसामुळे या मार्गावरील पथदिवे बंद पडले
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने आज 2 एप्रिल रोजी 'आर्टेमिस-2' मिशन लाँच केले. सकाळी 4:05 वाजता 'स्पेस लॉन्च सिस्टम' (SLS) ओरियन स्पेसक्राफ्टमध्ये बसून 4 अंतराळवीर चंद्राकडे रवाना झाले. फ्लोरिडा येथील के
राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला महाराष्ट्र शासनाने अखेर अधिकृत मंजुरी दिली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवार
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील एका अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रसूतीदरम्यान झालेल्या अर्भक मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठप
अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली सर्वसामान्यांपासून धनिकांपर्यंत सर्वांनाच लुटणाऱ्या भोंदू खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. भोंदूगिरीच्या बळावर त्याने केवळ लोका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राला संबोधित करत आहेत. ट्रम्प यांनी घोषित केले आहे की, अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकले आहे. इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमता नष्ट
राज्यातील मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत २१ जिल्ह्यांतील तब्बल ३०८ मदरशांना ५० लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने
20 जुलै 1969चा दिवस. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांचा आवाज हेडसेटवर ऐकू आला- ‘हे माणसासाठी एक छोटे पाऊल आहे, पण मानवजातीसाठी एक मोठी झेप आहे.’ 1972 पर्यंत अमे
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नेतृत्वावरून आणि अधिकारावरून राजकीय युद्ध सुरू झाल्याचे दिसते. पक्षाच्या घटनेत बदल करून सर्व अधिकार कार्याध्यक्षांकडे घेण्या
आयपीएल 2026 च्या पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला 6 गडी राखून हरवले. एकना स्टेडियमवर मोहम्मद शमीने पाचव्यांदा पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना रि
नीतीश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'रामायण' चित्रपटाचा पहिला टीझर उद्या म्हणजेच गुरुवारी भारतात प्रदर्शित केला जाईल. अलीकडेच लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या चित्रपटाच्या स्पेशल प्
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. दिलीप एडतकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे पद केवळ नाममात्र असून, त्यात काम करण्यास स्वारस्य नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. त्यांनी बुध
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांनी अमरावतीत 'मुख्यमंत्री सावत्र बहीण' महिला मोर्चाची स्थापना केली आहे. केवळ 'केवायसी' (KYC) प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्य
अमरावती शहर गुन्हे शाखेने बुधवारी सातुर्णा एमआयडीसी परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेसह दोन तरुणी आणि दोन पु
मोर्शी नजीक रिद्धपुर येथे निर्माणाधीन रेल्वे पुलाचा लोखंडी भाग अंगावर कोसळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ईश्वर उदेभान भुरभुरे (३५, रा. दाभेरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना आज, बुधव
हनुमान जयंतीनिमित्त अमरावतीजवळील चांगापूर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने 'वन वे' वाहतूक व्यव
मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील आकी मोरघड गावात अचानक आग लागल्याने दोन ते तीन घरे जळून खाक झाली. या आगीत बाहेर पडता न आल्याने ७५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. मानकया गणसा बेलसरे असे मृत वृद्ध
उत्तमनगर पोलिसांनी एमडी ड्रग विक्रीचे मोठे जाळे उघडकीस आणले आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून हे रॅकेट समोर आले. पोलिसांनी आठ आरोपींना निष्पन्न केले अ
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्राने सर्वांच्या भुवय
दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संध्याकाळी 7 वाजता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक झाली. यात पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे भा
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) निवडणुकीच्या निकालासंदर्भात 'परिवर्तन' गटाने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या याचिकेद्वारे नव्या मानकऱ्यांना पदांपासून दूर ठेवण्
'गानवर्धन' संस्थेतर्फे ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित अजय जोगळेकर यांना कै. पंडित आप्पासाहेब जळगावकर संवादिनीवादक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उस्ताद फैयाज खाँ यांच्या हस्ते हा पुरस्क
देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोच्या विमानांचे तिकीट गुरुवारपासून महाग होईल. एअरलाइनने देशांतर्गत उड्डाणांवर जास्तीत जास्त ₹950 पर्यंत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर ₹10,000 पर्यंत अ
प्रियंका चोप्रा सध्या भारतात आहे आणि तिने बुधवारी आदित्य धरच्या 'धुरंधर 2' या चित्रपटाचे खूप कौतुक केले. प्रियंकाने सोशल मीडियावर चित्रपटाच्या संपूर्ण टीमला अभिनंदन करताना मुख्य अभिनेता र
केंद्र सरकारच्या मालकधार्जिण्या कामगार धोरणाविरुद्ध केंद्रीय कामगार संघटनांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देऊन, बंदर व गोदी कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत जोरदार निदर्
पुणे महानगरपालिकेने शहरात पसरलेल्या अनधिकृत आणि धोकादायक ओव्हरहेड केबल्स हटवण्यासाठी बुधवारपासून धडक मोहीम सुरू केली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. शह
CBI ने रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) आणि अनिल अंबानी यांच्या विरोधात नवीन गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई LIC च्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. तपास यंत्रणेचा आरोप आहे की, अनिल अंबानी आणि त्यांच्या
लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी बुधवारी लष्कराच्या दक्षिण कमांडचे 'जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ' म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची जागा घेतली असून, सेठ यांनी त्याच द
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी लोकसहभागातून आरोग्य समृद
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रकरणात झालेल्या अर्भक मृत्यू प्रकरणाने गंभीर वळण घेत अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे य
पुण्यातील खराडी परिसरात बेकायदेशीररित्या स्टेज उभारून मोठ्या आवाजात गाणी वाजवणे आणि रस्त्यावर गर्दी करून वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आ
जालना जिल्ह्यातील समृद्धी महार्गावर एका भरधाव ट्रकने महिंद्रा पिकअपला उडवल्याने भीषण अपघात झालाय. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतातील सर्व महिला असल्याचे समजते. या घटनेत पाच ते
रशियाचे मिलिटरी ट्रान्सपोर्ट प्लेन An-26 मंगळवारी क्रिमियामध्ये क्रॅश झाले. यात 23 प्रवासी आणि 6 क्रू सदस्य होते. सर्वांचा जागीच मृत्यू झाला. रशियन वृत्तसंस्था तासच्या मते, आधी विमानाचा संपर्क
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनी नम्रमुनी यांच्या चमत्कारामुळे आपली घशाची समस्या दूर झाल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात अंध
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे निकटचे सहकारी राणा सनाउल्लाह आणि दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे छायाचित्र फैसलाबादमध्
इराणमध्ये सरकार आणि धार्मिक सेना (IRGC) यांच्यात संघर्ष वाढल्याची बातमी आहे. तेहरान टाइम्सच्या वृत्तानुसार, इराणची शक्तिशाली लष्करी संस्था इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि राष्
चंदीगडमध्ये पंजाब भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट झाला आहे. यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून तपास सुरू केला. घटनास्थळी चंदीगड पोलिसांची अनेक पथके पोहोचली आहेत. चंदीगडच्या एसएसपी कं
मुंबईतून कोकणात जाणारी ट्रेन रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही पूर्वीप्रमाणेच दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती. ही मागणी रेल्वे
भारतीय फुटबॉलसाठी एएफसी एशियन कप 2027 पात्रता फेरीतील हॉंगकॉंगविरुद्धचा सामना एका खास क्षणाचा साक्षीदार ठरला. भारताने हा सामना 2-1 ने जिंकून स्पर्धेतील आपला प्रवास संपवला. हा भारताचा स्पर्धे
श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ३२ गावां
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील इंधन टंचाई विशेषतः घरगुती गॅसच्या टंचाईवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काळ्या बाजारात गॅसचे एक सिलिंडर
भारतीय क्रिकेट संघ जुलै 2026 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. सर्व सामने हरारे येथे होतील. 23 जुलै रोजी पहिला सामना बुधवारी झिम्बाब्वे क्रिकेट
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभेसाठी आत्तापासूनच तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी शिवसेना शिंदे गटाने राज्यातील लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप
न्यूझीलंडने महिला वनडेमधील सर्वात मोठा रन चेज यशस्वीरित्या पार केला. दुसऱ्या वनडेमध्ये संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 गडी राखून विजय मिळवला. अमेलिया केरच्या नाबाद 179 धावांच्या खेळीच्या जो
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेत्री अनिता आडवाणी यांची ती याचिका फेटाळून लावली, ज्यात त्यांनी दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबतच्या त्यांच्या संबंधांना विवाहाची मान्यता देण
4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 6 केरळ राज्य चित्रपट पुरस्कार जिंकलेल्या दक्षिण दिग्दर्शकाला मंगळवारी कोची येथून अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले हो
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने आदित्य धरच्या 'धुरंधर: द रिवेंज' या चित्रपटाचे पुनरावलोकन (रिव्ह्यू) शेअर केले आहे. विकीने सोशल मीडियावर चित्रपटाच्या निर्मितीचे आणि रणवीर सिंगच्या अभिनयाचे भर
भारतातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोचे नवीन CEO विलियम वॉल्श असतील. वॉल्श इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) मध्ये डायरेक्टर जनरल म्हणून काम करत आहेत. त्यांचा कार्यकाळ 31 जुलै रोजी संपेल.
आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे 4 फलंदाज टॉप-10 मध्ये आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 200 धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या कॉनर एस्टरहुइजनने 64 स्थानांची झेप
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी सांगितले की, 'बिजू बा
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवीन कार्यकारी मंडळाने आज पदभार स्वीकारला. या मंडळाला पाच वर्षांचा कालावधी मिळणार असून, कार्याध्यक्षाऐवजी आता अध्यक्ष हेच कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतील.
या वर्षी मार्चमध्ये एकूण जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 8.8% वाढून ₹2 लाख कोटींच्या पुढे गेले. एक वर्षापूर्वी मार्च 2025 मध्ये ते ₹1.83 लाख कोटी होते. तर, निव्वळ जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 8.2% वाढून ₹1.7
पुण्यात पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून सुमारे सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा
राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील ई-केवायस
सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर १ एप्रिल रोजी 'वॉर लॉकडाउन नोटीस' व्हायरल झाली, ज्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. अशोकचक्र आणि मंत्रालय यांसारख्या चिन्हांसह तयार केलेली ही नोटीस पहिल्या दृष्ट
काँग्रेस पक्षाने पक्षादेश धाब्यावर बसवून भाजपला साथ देणाऱ्या जालना महापालिकेतील 7 नगरसेवकांवर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून काँग
राज्य मंत्रिमंडळाची आज झालेली बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून विविध विभागांशी संबंधित सहा मोठे निर्णय या बैठकीत मंजूर करण्यात आले. या निर्णयांमुळे शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग घटक, तसेच सामा
राज्यात वणव्यांशी लढताना वनरक्षक, वनपाल आणि अस्थायी वनमजुरांचे होत असलेले मृत्यू गंभीर वळणावर पोहोचले आहेत. ‘महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना’ने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत स
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील ‘पांगडी’ या नर वाघासह एका वाघिणीच्या बेपत्ता झाल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद न झाल्यामुळे हा गैरसमज पसरल
महाराष्ट्र सरकारने राज्यातील मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत २१ जिल्ह्यांमधील तब्बल ३०८ मदरशांना ५० लाख रुपयांचे
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा योजनेसारखीच अवस्था नवीन 34 इलेक्ट्रिक बस येण्याची झाली आहे. जून 2023 पासून नवनवीन डेडलाईन दिली जात आहे. यात आता मे 2026 ची भर पडली आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाला मा
राज्यात पुढील तीन ते चार दिवस वादळी पावसाचे वातावरण राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विविध भागांत ढगाळ वातावरणासह वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या
कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) नंतर 60 लाख आक्षेपांपैकी सुमारे 47 लाख आक्षेपांचे निराकरण 31 मार्चपर्यंत
आंतरराष्ट्रीय बाजारात एटीएफ म्हणजेच जेट इंधन १००% पेक्षा जास्त महाग झाले आहे. या वाढीनंतरही सरकारने एटीएफमधील वाढ केवळ २५% पर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा संपूर्ण घटनाक्रम स
हिंगोलीत गर्भाशयावर एकापेक्षा अधिक गाठी असलेल्या असलेल्या एका ४५ वर्षीय महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेस जिवदान देण्यात आले आहे. सदर महिलेची प्रकृती सामान्य असून त्
अशोक खरात प्रकरणी कोणाला आरोपी करायचे आणि कोणाला अटक करायची हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीवर आहे. त्यांच्या पक्षातील अनेक लोक यामध्ये गुंतलेले आहेत. फडणवीसांनी या प्रकरणी कोणालाही पाठि
हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल १.३३ कोटी रुपयांचा निधी खर्च करूनही गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरु असून गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्
सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाची खांद्यावर जबाबदार असणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने कोठडीतील महिलेकडे तिच्या मुलीला शरीरसुखासाठी आपल्याकडे पाठवण्याची मागणी केल्याची संतापजनक घटना अकोल
रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' (धुरंधर: द रिव्हेंज) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने विक्रम करत आहे. 13 दिवसांत चित्रपटाने जगभरात 1435 कोटी रुपयांची कमाई केली आणि 'RRR' च्या सर्वकालीन कमाईला मागे टाकले. यास
अमेरिकेच्या फ्रीलान्स पत्रकार शैली किटल्सन यांचे मंगळवारी इराकची राजधानी बगदादमध्ये अपहरण करण्यात आले. अज्ञात हल्लेखोरांनी शैली यांना अल-सादून स्ट्रीटवरील बगदाद हॉटेलजवळून पळवून नेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी आसाममध्ये पोहोचले. त्यांनी दिब्रुगडमधील चहाच्या मळ्याला भेट दिली. तेथे काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला, त्यांच्याकडून चहाची पाने तोडायला शिकले, तसेच महि
सोन्या-चांदीच्या दरात आज 1 एप्रिल रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 2,836 रुपयांनी वाढून 1.50 लाख रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी त्याची किं
अमेरिकन आयटी कंपनी ओरेकलने सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कर्मचारी कपातीमध्ये एकट्या भारतातील 12 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्या
वसमत तालुक्यातील कुरुंदा शिवारात स्थानिक गुुन्हे शाखा व कुरुंदा पोलिसांच्या पथकाने झन्नामन्ना जुगार अड्डयावर छापा टाकून 7 मोबाईल, 4 दुचाकीसह 2.78 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 9
भोंदू अशोक खरातचे महिलांसोबतचे 3500 हून अधिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने या सर्व व्हिडिओच्या लिंक्स सोशल मीडियावरून हटवल्या आहेत. प
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आजच्या सुनावणीपूर्वीच मोठी घडामोड समोर आली आहे. खरातला जिल्हा न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू असताना, विशेष सरकारी वकील अजय मिसरा यांनी या प्रकर
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाली होती हे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो.आम्ही सत्य सांगत होतो.पण त्यावेळी अशी चर्चा झाली नाही असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाची गती वाढली असून एसआयटीने आता चौकशीचा फास अधिक घट्ट केला आहे. काल अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याच्यासमोरच त्याचा चार्टर्ड अका
‘इक कुड़ी’, ‘बरगद’ यांसारख्या प्रसिद्ध गाण्यांचे गायक अर्पित बाला अलीकडेच हैदराबादमधील कॉन्सर्टमुळे वादात सापडले. खरं तर, हैदराबादमध्ये सुरू असलेल्या परफॉर्मन्सदरम्यान एका चाहत्याने स
संगमनेर विधानसभा निवडणुकीत जायंट किलर म्हणून चर्चेत आलेल्या सत्ताधारी शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांचा विजय आता न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात
केंद्र सरकारने बुधवारी 13 मंत्रालये आणि विभागांमध्ये फेरबदल केले आहेत. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (ACC) वरिष्ठ IAS अधिकारी निवेदिता शुक्ला वर्मा यांची प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रा
मंगलप्रभात लोढा यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे. संजय राऊत यांना राज्याच्या इतिहास माहिती आहे का? लोढा यांनी पत्रा चाळीत घोटाळा केला नाही, मराठी माणसांची घरं लुटत तिजोरी भरली नाही, त

26 C