शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारताभोवती वाढत असलेल्या आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भारताच्या आसपासच्या
आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. आर. एम. नाचम्मई NPCIL च्या पहिल्या महिला चीफ सुपरिटेंडेंट ब
ज्येष्ठ तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त 'उस्ताद झाकीर हुसैन एक्सलन्स पुरस्कार' प्रदान करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सरोदवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली
भारताची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान सध्या तिच्या इंडिया म्युझिकल टूरवर आहे. याच दरम्यान लखनऊमध्ये झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये ती स्टेजवर रडली. तब्येत खराब असून आणि घशात गंभीर समस्या असता
जम्मू-काश्मीरमधील एका तरुणीसोबत दोन तरुणांची प्रेमकथा चर्चेत आहे. या प्रकरणात राजस्थानचाही थेट संबंध आहे. राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमधील दोन तरुणांनी तरुणीसोबत लग्न केल्याचा दावा केला आ
हरियाणामध्ये जन्मलेल्या पंजाबी यूट्यूबर नॅन्सी ग्रेवालच्या हत्येला एक आठवडा उलटून गेला आहे, पण कॅनडा पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. कॅनडा पोलीस खालिस्तानी, गँगस्टर, वैयक्तिक
जिल्ह्यात गंभीर आजाराचे निदानकरण्यासाठी किंवा रक्ताच्या विशेष तपासण्यांसाठी आतापर्यंत रुग्णांना मुंबई अथवा पुण्याच्या प्रयोगशाळांकडे धाव घ्यावी लागत असे. अनेकदा तर रुग्ण बरा होऊन
महापालिकेच्या आरोग्य विभागात रुग्णवाहिका, शववाहिका आणि एक कैलासरथ असे एकूण 17 वाहने आहेत. पैकी 10 वाहने सुुरू आहेत. 7 रुग्णवाहिका बंद असून, 12 हजार रुपये वेतनाच्या चालकांची नेमणूक नसल्याने धूळख
लोकप्रिय यूट्यूबर आणि 'UK07 रायडर' या नावाने सोशल मीडियावर ओळखले जाणारे अनुराग डोभाल सध्या रुग्णालयाच्या ICU मध्ये जीवनासाठी संघर्ष करत आहेत. आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दोन्ही
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षित घडामोड घडली असून एका चुकीमुळे संपूर्ण निकाल बदलला आहे. मुंबई महानगरपालिकेअंतर्गत पाच प्रभाग समित्यांच्या अध्यक
गुरुग्राममध्ये सोमवारी रात्री ग्लोबल सिग्नेचर सोसायटीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पाची भिंत कोसळली. या अपघातात 7 मजुरांचा मृत्यू झाला. 3 जण गंभीर जखमी आहेत. मृत आणि जखमींना राजस्थानम
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव त्याची बालपणीची मैत्रीण वंशिका हिच्याशी लग्न करणार आहे. दोघे 14 मार्च रोजी उत्तराखंडमधील मसुरी येथे सात फेरे घेतील. सोमवारी कुलदीपचे वडील रा
रविवारी भारतीय संघ घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ बनला. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच टीम इंडिया विजेतेपदाची सर्वात प्रबळ दावेदार होती, पण ट्रॉफीची आकडेवारी
हे जग आपल्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये दिसते, पण ही भिन्नता खरं तर अज्ञानामुळे दिसते. सत्य हे आहे की एकच परमात्मा सर्वत्र विद्यमान आहे आणि तोच एक परमात्मा सर्व रूपांमध्ये सामावलेला आहे. येथे
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान अपघात प्रकरणात तपास सुरू असतानाच नवीन घडामोडी समोर येत आहेत. या दुर्घटनेत पायलटची चूक असण्याची शक्यता व्यक्त क
मनपा निवडणुकीत भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. उमेदवारी न दिलेल्यांपैकी अनेकांना पक्षाने स्वीकृत नगरसेवकपदाचे आश्वासनही दिले होते. त्यामुळे भाजपसह इतर पक्षांतील इच्छुकांनी स्वीक
आगामी नाशिक महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 10 लाखांहून अधिक भाविक आणि पर्यटक दाखल होणार आहेत. शहर आणि परिसरात होमस्टे करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. परंतु संचालकाकडे आलेल
प्रत्येक काम उत्साहाने केले पाहिजे, असे सांगितले जाते. आणि हेदेखील खरे आहे. आजकाल दबावाशिवाय काहीही साध्य करता येतनाही. म्हणून उत्साह समजून घेऊया. आपल्या भूतकाळाचे ओझे वाहूनये, वर्तमाना
शेअर बाजारात आज म्हणजेच 10 मार्च रोजी तेजी आहे. सेन्सेक्स 500 अंकांनी अधिक तेजीसह 78,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही सुमारे 150 अंकांची तेजी आहे, तो 24,200 वर व्यवहार करत आहे. आज बँकिंग,
बॉलीवूड क्राइम फाइल्सच्या केस-8 मध्ये जाणून घ्या अभिनेता कमल सदाना यांच्या कौटुंबिक हत्याकांडाची कहाणी. कमल सदाना यांचा 20वा वाढदिवस होता, जेव्हा त्यांच्या वडिलांनी आई आणि बहिणीची गोळ्या झ
मध्यपूर्वेतील युद्धाचा एक चिंताजनक पैलू म्हणजेधार्मिक दृष्टिकोनातून त्याचे चित्रण केले जात आहे.यामुळे संघर्षाची खरी भूृ-राजकीय कारणे दडलीजातात. म्हणजे शक्ती संतुलन, संसाधनांसाठी स्
टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी अभिषेक शर्माकोणत्या भावनांमधून जात होता? अनेक अपयशांनंतर त्याचा मूड कसा राहिला असेल? तो वाढत्या दबावाला तो कसा हाताळत असेल? त्याने अंतिम सा
महान मॅनेजमेंट तज्ज्ञ पीटर ड्रकर यांनी म्हटले होते की, ‘कल्चर ईट्स स्ट्रॅटेजी फॉर ब्रेकफास्ट.’ म्हणजेच, कोणत्याही संस्थेची संस्कृती—तिथल्या मान्यता, वर्तन आणि मूल्ये—ही कोणत्याही धोरणा
जीवनात सुख, शांती आणि यश मिळवण्यासाठी कुटुंबात प्रेम आवश्यक आहे. ही गोष्ट आपण जुन्या काळातील एका लोककथेतून शिकू शकतो. कथेनुसार, तीन संत - धन, यश आणि प्रेम, एकत्र प्रवास करत होते आणि भिक्षा मागू
नैसर्गिक वाळूला सक्षम आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावरून कृत्रिम वाळू अर्थात एम-सँड धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू करण्यात आली आहे. यात कृत्रिम वाळू प्रकल
धामणगाव रेल्वे येथील एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीला जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली. हा निर्वाळा येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश (
प्रतिनिधी | अमरावती मुंबईतून तब्बल तीन कोटी रुपयांची एमडी घेऊन शहरात येणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि. ८) अटक केली होती. दरम्यान पोलिसांनी तपासादरम्यान सोमवारी सकाळपर्य
यंदा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले होते. याचा फायदा घेत जिल्ह्यातील १३९६ शेतकऱ्यांनी विविध प्रकल्पातून रब्बीचे उत्पादन घेण्यासाठी संबंधित
मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या मूलभूत प्रश्नांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काढलेल्या शेतकरी कर्जमाफी आठवण व मेळघाट संघर्ष पदयात्रेची सांगता सोमवारी (दि. ९) चिखलदरा येथे झाली. हज
शहरातील नालेसफाईचे नियोजन आणि मोकाट गुरे तसेच भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताच्या विषयावर महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीक
अक्कलकोट स्टेशन दुधनी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा दुधनी येथे महिला सक्षमीकरण सप्ताह व जागतिक महिला दिन शेकडो महिलांच्या उपस्थित थाटामाटात पार पडले आहे. या कार्यक्रमाच्या अध्
प्रा. रोहित देशमुख यांनी '' जाती पाती पल्याड जाऊनी राम रहीम एकतेचा आवाज होऊया.... थोडा शाहू, फुले, आंबेडकर पेरुया ही आशयघन कविता सादर करुन उपस्थितांना अंतर्मुख केले. अशा प्रकारच्या एकसे बडकर एक
स्त्री आयुष्यामध्ये एक मुलगी,एक बहीण,सून,ननंद,आई,सास ू असा वेगवेगळ्या भूमिका बजावत असते.नियतीने स्त्रीच्या जीवनात अनेक खडतर प्रसंग उभे केले आहेत. मात्र स्त्रीच्या जीवनातील सहनशीलता,प्रसं
श्रीक्षेत्र अक्कलकोट शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या अतिक्रमणांवर नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक तसेच धार्मिक स्थळांच्या परिसरात उभारण्यात आ
आजपर्यंतच्या ३० ते ३५ वर्षांच्या राजकीयकारकीर्दीत नेहमीच पक्ष पार्टी जात धर्म न पाहताकुणाच्याही शिफारशीची वाट न पाहता लोकांचीकामे करत गेलो. तरीही, कालच्या स्थानिकस्वराज्य संस्थेच्
मार्च पहिल्या ९ दिवसांत कमाल तापमान ७ अंशाने वाढले असून, ९ दिवसांपूर्वी कमाल तापमान ३२ अंशावर होते. सोमवारी(९ मार्च) ते ३९ अंशावर गेले. मंगळवारी तापमान आणखी १ अंशाने वाढून ते ४० अंशावर जाणार आ
मुस्लीम समाजबांधवांमध्ये सर्वात पवित्र समजला जाणाऱ्या रमजान महिचे उपवास सुरु आहेत. या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजा (उपवास) पाळला जातो. त्यानिमित्त बाजारपेठेत विविध खाद
शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत असून कृषी पदवी घेणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. एखाद
कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढत चालला असून तरुण वयातही कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. यासाठी बदलणारी खाद्य संस्कृती, अति फास्ट फूड खाणे, व्यायामाचा अभाव, अति लठ्ठपणा, व्यसनाधीनता, ताणतणाव, तंबाखूचे स
शिक्षणामुळेच समाजाचा विकास होतो आणि त्या शिक्षणाची सुरुवात घरातूनच होते. प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे आणि संस्कारांकडे लक्ष दिले तर गावाचा विकास निश्चितच होऊ शकतो. महिलांन
जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कष्टाची खरी जाणीव असते. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना अडचणींवर मात करत पुढे जाण्याची सवय असते. नान्नज दुमाला येथील ऋतुजा ग
राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवड होऊन हॅट्ट्रिक साधल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीत येत पत्रकार परिषद घेत राजकीय फटकेबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज दुसरा दिवस आहे. आज लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधकांच्या 'अविश्वास प्रस्तावा'वर चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत
येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कोटमगाव रोडवरील वीज उपकेंद्राच्या परिसरात असलेल्या सोलर प्रकल्पाजवळ वाढलेल्या गवताला सोमवारी दुपारच्या सुमारास आग लागली होती. आगीची माहिती म
महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान व प्रती गाणगापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथे दत्त यात्रोत्सव उत्साहात पार पडला. रंगपंचमीच्या मुहूर्तावर अवघ
नामपूर, सटाणा बागलाण तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराच्या माध्यमातून ताहाराबाद आणि आलियाबाद येथे एकाच दिवशी ४८० हून अधिक नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. आ
10 मार्च, मंगळवारी कर्क राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि करिअरशी संबंधित अडचणी कमी होतील. सिंह राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील. वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीत मो
पैठण जगात विविध ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. अशा कठीण काळात संतांच्या विचारांची गरज अधिक जाणवते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला समता, प्रेम, मानवतेचा संदेश संपूर्ण जगासा
सिल्लोड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सिल्लोड आगारात वाहक पदावर कार्यरत असलेले कवी बद्रीनाथ भालगडे यांनी कर्तव्यावर असताना बसमध्ये महिला दिन साजरा केला. सिल्लोड-नाशिक फेरी
नाथषष्ठीला सुरुवात झाली. नाथवंशजांच्या मानाच्या निर्वाण दिंडीद्वारे नाथसमाधी मंदिरात नगरप्रदक्षिणा केली जाते. मात्र यंदा नाथवंशजांमधील मानपानाच्या वादातून पहिल्यांदाच ३ स्वतंत्र निर
जम्मू-काश्मीरमध्ये हवामान विभागाने 10 आणि 11 मार्चसाठी जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. विभागाच्या मते, एका नवीन पश्चिमी विक्षोभामुळे पश्चिम हिमालयीन प्रदेशात 15 मार्चपर्यंत हलका पा
प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर मेंढ्यांच्या केसांपासून नैसर्गिक पद्धतीने तयार होणारी पारंपरिक लोकरीची घोंगडी आजही ग्रामीण भागात अंथरूण म्हणून वापरली जाते. पूर्वी हातमागावर तयार होणारी ह
सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यासह, बाभूळगाव बु., केऱ्हाळा, भायगाव, चिंचखेडा, वरखेडी, गेवराईसेमी, भवन, निल्लोड, कायगाव, तलवाडा, गव्हाली आदी दरवर्षी कांदा बीज मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात ये
वैजापूर सभापती निवडीआधी वैजापूर पंचायत समितीच्या राजकारणात ‘ऑपरेशन सुरक्षित’ची चर्चा रंगू लागली आहे. मंगळवारी (दि. १०) होणाऱ्या सभापती व उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर बहुमताच्या जवळ
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सिद्दीक शहा बाबा उरुसाला ७०० वर्षांची परंपरा आहे. या उरुसाचे उद्घाटन करण्याची संधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने तीन उच्चपदस्थ महिला अधि
इराणच्या सरकारी शिपिंग कंपनीची दोन जहाजे चीनच्या गाओलान बंदरातून रवाना झाली आहेत. भीषण युद्धादरम्यान इराणच्या दिशेने जाणाऱ्या जहाजांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अहवालानुसार, या जह
साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी एलपीजी गॅस सिलिंडरची बुकिंग मुदत २१ वरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. काही लोक आधी ५५ दिवसांत एलपीजी सिलिंडर बु
मे महिन्यापूर्वी विधान परिषदेतील ९ जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील आमदार त्यात मतदान करतील. काँग्रेस आणि शरद पवार गटही आपल्याला प्रत्येकी एक जागा मिळावी असा प्रयत्न करत आहेत. त्याम
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) इयत्ता आठवीच्या हिंदी, उर्दू पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या मुद्द्यावरून सोमवारी (९ मार्च) विधान पर
धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या उतारावर भरधाव हायवा ट्रकचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेला हायवा ऐनवेळी वळण घेऊ न शकल्याने समोरून येणाऱ्या व
अयातुल्ला अली खामेनी यांचा दुसरा मुलगा मुजतबा आता इराणचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी 17 वर्षांच्या वयात युद्ध लढले, 30 वर्षांच्या वयात मदरसामध्ये शिक्षण घेतले आणि 56 वर्षांच्या वयात इराणचे सर
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमधील विविध शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसजवळ पोहोचले आहे. ८ मार्च रोजी अकोला येथे ४०.९ अंश असे देशातील सर्वाधिक तापमा
ज्या व्यक्तीचा वर्षभरापूर्वी आजारपणाने मृत्यू झाला होता त्या व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे भासवून तब्बल ५० लाखांचा विमा लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मृताच्या नातेवाइकांसह डॉक
रस्ते, इमारती, सरकारी प्रकल्प अशा महाराष्ट्रातील सर्व सरकारी मालमत्तांना १३ अंकी जिओ-टॅग केलेला युनिक आयडी क्रमांक मिळाला असून त्यानुसार काम सुरू झाल्याची माहिती महाराष्ट्र सुदूर संवेदन
पश्चिम आशियामध्ये अमेरिका-इराण युद्ध जसे पुढे सरकत आहे तसा त्याचा क्रूर चेहरा समोर येत आहे. आता लेबनॉनमधील मानवाधिकार संघटनांनी गंभीर आरोप केला आहे की, इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधी
सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी लोकसभेत अमेरिका-इराण युद्धावर चर्चा करण्याच्या मागणीवरून प्रचंड गोंधळ झाला. सभागृहाचे कामकाज वारंवार विस्कळीत झाल
२०२२ ते २०२४ या तीन वर्षांत रस्ते अपघातांमुळे बृहन्मुंबई वीजपुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट आणि सेवा कंत्राटदार कंपन्यांच्या एकूण ५८ चालकांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमं
राज्यातील महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींमधील रिक्त पदांचा प्रश्न आता गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. राज्यातील महानगरपालिकांमध्ये तब्बल १.४ लाख पदे रिक्त असून नगर परिषद आणि नगरपंच
येथील महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वीकृत नगरसेवक सदस्यांची उमेदवारी सोमवारी जाहीर करण्यात आली. भाजप स्वीकृत नगरसेवक पदावर जयप्रकाश पुरोहित, प्रियांका शेडगे, राजें
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दोन आठवडे पूर्ण झाले असले तरी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांच्या सभागृहातील उपस्थितीवरून आता पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाचा थेट परिणाम आता मुंबईतील हॉटेल उद्योगावर जाणवू लागला असून, गॅसच्या तीव्र तुटवड्यामुळे शहरातील सुमारे 20 टक्के हॉटेल्स आ
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी वाढत्या तेलाच्या किमती लक्षात घेऊन खर्च कपात योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत सरकारी कार्यालये आठवड्यातून फक्त चार दिवस उघडतील आणि अर्ध
तक्रारदाराविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून, बंडगार्डन पोलिस ठाण्यात नेमणूकीस असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकावर बंडगार्डन
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करत सोमवारी, ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. भारताने या हल्ल्याचा तीव्र निषेध
अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत (डीआरडीए) आयोजित 'मिनी सरस' प्रदर्शनात पाच दिवसांत १ कोटी ३ लाख ८६ हजार ४३२ रुपयांची विक्रमी उलाढाल झ
‘रॉकस्टार’ चित्रपटात रणबीर कपूर आणि नरगिस फाखरीच्या प्रेम कथेचा दुःखद शेवट प्रेक्षकांना आजही आठवतो. पण चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी नुकताच खुलासा केला आहे की, चित्रपटाच्या सु
दिल्लीत पुन्हा एकदा ईशान्येकडील लोकांवर मारहाण आणि गैरवर्तनाचा प्रकार समोर आला आहे. 8 मार्च रोजी साकेत नगर येथील जिल्हा न्यायालय संकुलाजवळ मणिपूरमधील एका तरुणीला आणि तिच्या मित्रांना मार
दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबासोबत उभे राहण्याचे वचन पाळत अभिनेते अनुपम खेर यांनी पुन्हा एकदा मैत्रीचे उदाहरण दिले आहे. नुकतेच अनुपम खेर त्यांच्या दिवंगत
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंच्या जल्लोषाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळाले. कर्णधार सूर्यकुमार यादव गुजरातच्या गांधीनगर येथील 500 वर्षांच्या जुन्या ऐतिहासिक बावडी अड
इंडोनेशियाने ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी भारतासोबत करार केला आहे. इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रिको रिकार्डो सिरैत यांनी सोमवारी वृत्तसंस्था रॉयटर्सला ही म
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे आणि शिरजगाव मोझरी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पुरुषोत्तम मेश्राम यांनी मोझरी-जळका रस्त्याच्या नूतनीकरणाच्या मागणीसाठी माणिकग्राम धोत्रा बाजार चौकात ब
मोर्शी येथील चांदूरबाजार रोडवरील संत्रा मंडीला सोमवारी, ९ मार्च रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे २५० संत्रा कॅरेट आणि तणस जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार, यात
महाराष्ट्र विधानसभेत आज जमीन वापराच्या संदर्भात एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेले महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा
आयसीसीने सोमवारी टी-२० विश्वचषक २०२६ च्या 'टीम ऑफ द टूर्नामेंट'ची घोषणा केली आहे. चॅम्पियन बनलेल्या भारतीय संघाचे चार खेळाडू या संघात समाविष्ट करण्यात आले आहेत. यात संजू सॅमसन, ईशान किशन, हार
सातारा शहरातील एका नामांकित शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांचा लैंगिक व मानसिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला तीन विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर तपासात तब
माजी दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर गॅरी कर्स्टन श्रीलंकेचे नवीन मुख्य प्रशिक्षक असतील. सोमवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) याची घोषणा केली. ते 15 एप्रिल 2026 पासून संघाची जबाबदारी सांभाळतील. जयस
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. या तीव्र उष्णतेमुळे मेळघाटाच्या जंगलात वणवा पेटण्याच्या घटनांना सुरुवात झाली आहे. अकोट वन्यजीव विभागांतर्गत येण
अलीकडेच सोशल मीडिया आणि अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की, सनी देओल अभिनीत 'लाहोर 1947' या चित्रपटाचे नाव बदलून 'बंटवारा 1947' असे करण्यात आले आहे. पण आता चित्रपटाचे निर्माते आमिर खान यां
राज्यात सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, आज विधा
राज्यात एकीकडे शेतमालास भाव नसल्याने शेतकरी उध्वस्त होत असतांना दुसरीकडे राज्यातील फडणवीस सरकार शक्तिपीठ महामार्गातून ४० हजार कोटींवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्

34 C