विधिमंडळातील महिला आरक्षणापासून सुरू झालेली चर्चा आता एका वादग्रस्त प्रश्नापाशी येऊन थांबली आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर भारत प्रदीर्घ काळापासून शोधत आहे. तीच चिंता आता पुन्हा एकदा उफाळ
नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण सध्या राजकीयदृष्ट्या अधिक सक्रिय होताना दिसत आहेत. अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना खासदार होण्याबाबत थेट प्रश्न वि
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. 2029 मध्ये बारामतीची जागा कुणी लढवायची, हा अजित पवार यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, अशा स्पष्ट शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांन
आयपीएलमध्ये आज एल-क्लासिको सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) चा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) शी मुंबईत होईल. सामना MI च्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. तर टॉस संध्याक
यूपीमध्ये आमदारांबाबत दैनिक भास्करच्या सर्वात मोठ्या सर्वेक्षणाचे निकाल धक्कादायक आले आहेत. 400 पैकी 354 म्हणजेच 88.5% आमदारांना लोक 2027 च्या निवडणुकीत पुन्हा उमेदवार म्हणून पाहू इच्छित नाहीत. पक
बारामती पोटनिवडणुकीसाठीचे मतदान आज पार पडत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक होत आहे आणि येथून सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुक
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार मैदानात असल्या, तरी पुढील 2029 च्या निवडणुकीसंदर्भात चर्चांना आता वेग
वेरूळ येथील भोसले चौक बसस्थानकात बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. ‘स्मार्ट शहर बस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनपा बसच्या इंजिनमध्ये अचानक स्फोट झाल्याने नागर
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून संताप व्यक्त करत प्रकाशकाला थेट फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या रा
हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत जोडजवळा शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परसह 7.15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 22 रात्री गुन्हा दाखल
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. खरातने मह
औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर गुंडा पाटीजवळ भरधाव वाहनाच्या धडकेने आंध्रप्रदेशातील एका भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 22 सायंकाळी गुन्ह
सेंसेक्स आज म्हणजेच गुरुवार, 23 एप्रिल रोजी 700 अंकांच्या (0.85%) घसरणीसह 77,800 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 200 अंकांची (0.80%) घसरण झाली आहे, तो 24,200 वर आला आहे. आजच्या व्यवहारात ऑटो शेअर्समध्ये सर्वाधिक
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोकसंख्या आणि भौगोलिक रचनेच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या माहुली चोर येथील प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती लोकवर्गणीतून करण्यात आली. त्यासाठी गावातील तरुणांन
जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तिसऱ्या दिवसाकडे वाटचाल करित आहे. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय
यूपीच्या मिर्झापूरमध्ये बुधवारी रात्री रस्ते अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला. यापैकी बोलेरोमधील 9 लोक जिवंत जळाले. हा अपघात रात्री 9.30 वाजता मिर्झापूर-रीवा राष्ट्रीय महामार्गावर झाला. येथे एक
शहरातील घराघरांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे नियमानुसार स्वच्छता कंत्राटदाराद्वारे चालवल्या जाणाऱ्या घंटागाड्या दररोज संकलन करतात की नाही, यावर वचक ठेवण्यासाठी शहरातील प्रत्
दिल्लीच्या पॉश भागातील कैलाश हिल्समध्ये बुधवारी सकाळी आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीची घरात घुसून हत्या करण्यात आली. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर मोबा
देशातील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमान 40C ते 45C दरम्यान कायम आहे. ओ
दक्षिण आफ्रिका महिला संघाने भारताच्या विरोधात पाच सामन्यांची टी-२० मालिका जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ८ गडी राखून हरवून ३-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. संघाने टी-२०
चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानच्या वतीने २९ एप्रिल रोजी होणाऱ्या अशोक पर्व महोत्सवात सर्वजातीय उपवर-वधूंची नोंदणी होणार आहे. राज्यस्तरीय या महोत्सवात यंदा सामाजिक दायित्वाचा नवा आदर्
राज्यात राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसतानाही अनेकांनी चुकीची माहिती देत पै
हरियाणवी अभिनेत्री दिव्यांका सिरोही (30) यांचे निधन झाले. मंगळवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील त्यांच्या घरी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना चक्कर येऊन त्या जमिनीवर
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेस व इतर विरोधी पक्षांविरोधात येथील सशक्त नारीशक्ती अकोला ग्रामीण मंडळ चोहट्टा यांच्या वतीने मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी संतोष शि
शाहरुख खान त्यांच्या 'किंग' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर 'जवान'च्या सीक्वलवर काम सुरू करतील. 'जवान 2' चे सुरुवातीचे काम पूर्ण झाले आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट गेल्या अनेक महिन्यांपासून ल
जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागाकडून आरोग्यविषयक योजनांची व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे ग्रामीण व शहरी
आजच्या सरकारी नोकरीमध्ये NTPC मध्ये 250 पदांची भरती, एम्समध्ये 119 रिक्त जागांची माहिती. ही रिक्त जागा एम्स ऋषिकेशसाठी काढण्यात आली आहे. तसेच बँक ऑफ बडोदामध्ये क्लर्कच्या 30 ओपनिंग्जची माहिती. या ओ
आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर आणि महानगरप्रमुख राहुल कराळे या त्रिकुटांनी पक्ष त्यांच्या दावणीला बांधला आहे. पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या आ
समस्त संतांनी वैराग्याला भाग्याचे प्रतीक मानले आहे. वैराग्य हे भाग्यशाली व्यक्तीलाच प्राप्त होते, असे तुकोबाराय म्हणत. कारण कोणत्याही साधनेचा मुख्य पाया वैराग्यच आहे. साधना कोणतीही करा. क
सचिन तेंडुलकर आज बुधवारी छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. ते खाजगी विमानातून आपल्या कुटुंबासोबत जगदलपूर विमानतळावर उतरले. येथून ते थेट दंतेवाडा येथील छिंदनार येथे पोहोचले, जिथे सिहाडी बियांच्या म
बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत ही निव
मनपाच्या मोर्णा नदी स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर शहरातील सर्व प्रभागांत शुक्रवार, २४ एप्रिलपासून साफसफाई अभियान राबवण्यात येणार आहे. याअभियानात भाजपच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्य
आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. संरक्षण मंत्रालयाने 975 कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) क
सत्यात खूप शक्ती आहे. सत्यात सूर्यासारखा प्रकाश, चंद्रासारखी शीतलता आणि पृथ्वीसारखे धैर्य असते. आकाशाप्रमाणे सत्यात असीम सामर्थ्य आहे. असे म्हटले जाते की सर्व काही सत्यातूनच निर्माण झाले
येथील उपजिल्हा रुग्णालयाला २००४ मध्ये ५० तर २०१४ मध्ये १०० खाटांचा दर्जा मिळूनही गेली २२ वर्षे सुसज्ज इमारती अभावी रुग्ण सेवा केवळ ३० बेडपुरतीच मर्यादित राहिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाग
एक लोककथा आहे. फार पूर्वी एक राजा शिकारीसाठी आपल्या सैनिकांसोबत जंगलात गेला. शिकार करता करता तो आपल्या साथीदारांपासून वेगळा झाला आणि जंगलात खूप आतपर्यंत पोहोचला. हळूहळू संध्याकाळ होऊ लागल
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर करण्यात आलेले स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गेल्या १४ ते १५ महिन्यांपासून कार्यान्वित झाले नसल्याने राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी व अस
आज 23 एप्रिल रोजी वैशाख शुक्ल सप्तमीला गंगा सप्तमी साजरी केली जाते. या दिवशी गंगा, यमुना, नर्मदा आणि शिप्रा यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, मंत्र जप आणि तप करण्याची परंपरा आहे. आज केल
23 एप्रिल, गुरुवार रोजी मेष राशीच्या लोकांना जुन्या समस्यांपासून आराम मिळू शकतो, परंतु गुंतवणूक टाळणे चांगले राहील. वृषभ राशीच्या लोकांची थांबलेली कामे गती घेतील आणि आत्मविश्वास वाढेल, तथा
राज्यात सध्या लग्नसराईचा धूमधडाका सुरू आहे, मात्र वधू-वरांच्या अंगावर चढणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची चकाकी यंदा फिकी पडण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दागिन्यांवर कलाकुसरीचे नक्षीकाम क
इराणने म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाणार नाही. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर गालिबाफ यांनी सांगितले की, युद्धविरामाच्या उल्लंघनादरम्य
अहिल्यानगर तालुक्यातील भातोडी-पारगाव येथे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना अपयशी ठरल्याचे वास्तव समोर आले. तापमानाचा पारा चाळीस अंशावर असताना, गावातील नळ कोरडे असून, पाण
आजची तरुण पिढीच नव्हे तर एकूणच समाजमन एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) या मायावी समस्येशी संघर्ष करत आहे. या तंत्रज्ञानाने अनेकांचे काम हिरावून घेतले गेले आहे. चुकीच्या व्हिडिओद्वारे समाजमन कलुष
महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात सामाजिक समरसता साधण्याची धाडसी कामगिरी बजावली होती, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे नगर जिल्हा धर्माचार्य संपर्कप्रमुख मिलिंद महाराज चवंडके यांनी
एका चित्रपट निर्मात्याने एक चित्रपट बनवण्याचा विचार केला, कारण त्यात ॲक्शन नव्हती, रोमान्स नव्हता, गाणी नव्हती, त्यामुळे कोणताही निर्माता पैसे गुंतवण्यासाठी तयार झाला नाही. तेव्हा त्यांन
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा प्रवरा सहकारी बँकेचे माजी संचालक रमेश भीमराव पन्हाळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे पंचक्रोशीत संतापाची तीव्र लाट उसळली आहे. शुक्रवारी रात्री सुमा
एकात्मिक बाल विकास प्रकल्प, पाचोरा अंतर्गत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे व प्रकल्प अधिकारी संपदा संत यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर येथे ‘पोषण पंधरवडा’ मोठ्या उत्स
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या आकाश मोरेंनी माघार घेतली असली तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार निवडणूक रिंगणात असून आज (गुरुवारी 23 एप्रिल) त्यासाठी मतदान होत
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या आकाश मोरेंनी माघार घेतली असली तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार निवडणूक रिंगणात असून आज (गुरुवारी 23 एप्रिल) त्यासाठी मतदान होत
पश्चिम बंगालमधील नक्षलवाडी, येथील गल्ल्यांमध्ये आजही 'लाल' रंग पसरलेला आहे, फक्त त्या रंगाची चमक फिकी पडली आहे. हा लाल रंग नक्षल आंदोलनाचे प्रतीक आहे. सर्वात मोठे प्रतीक म्हणजे लाल भिंतींचे
शहरासाठी जीवनदायी मानल्या जाणाऱ्या पुनद पाणीपुरवठा योजनेत आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ४६ कोटी मूळ किंमत असलेली ही योजना थेट ५२ कोटीपर्यंत वाढविण्यात आल्याचा गं
15 एप्रिल 2026, तामिळनाडूतील चेन्नईचे टीनगर. अभिनेते-राजकारणी थलापती विजय यांचा संध्याकाळी 4 वाजता रोड शो होता. तयारी सकाळी 11 वाजल्यापासूनच सुरू झाली होती. जागोजागी पोलिसांची बॅरिकेडिंग, स्वागत
बागलाण तालुक्यातील ताहराबाद येथे गावातील रखडलेला पाणीपुरवठा व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे पदाधिकारी मिलिंद चित्ते यांनी सोमवारी (दि. २
हरसुल अक्षय्य तृतीयेनिमित्त वायघोळ येथे रंगलेल्या कुस्ती दंगलीत नाशिकमधील सोमनाथनगरचा मल्ल तुकाराम बेंडकोळी याने खुल्या गटात प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवत मानाची गदा पटकावली. विशेष म
वाळू वाहतुकीच्या मुद्द्यावरून चालकाला अडवून मारहाण करत हप्ता उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायवा चालक विजय आसाराम
युवा पिढीत व्यसनाधीनता वाढली आहे. त्यामुळे कुटुंब संस्था उद्ध्वस्त होत आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे. कुटुंब व देशाचे कल्याण साधावे, असे आवाहन गोपाल चैतन्य महाराज यांनी वडनेर येथील
पार्श्वनाथ ब्रह्मचर्य आश्रम जैन गुरुकुल वेरूळमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा २० एप्रिल रोजी उत्साहात झाला. एक दिवसीय मेळावा दोन सत्रांत झाला. एकूण ६०० माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती नो
दुष्काळमुक्तीसाठी प्रत्येक गावात जलसंधारणाचा सप्ताह राबवा, असे प्रतिपादन प्रा. पुरुषोत्तम वायाळ यांनी केले आहे. वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे आयोजित तांबे सर फाउंडेशन आयोजित जलता
तालुक्यातील फळबागांना पाणीटंचाईचा फटका बसू लागला आहे. मोसंबीच्या बागा सुकण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील निम्म्या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. धरणपट्ट्यातील बागा जी
पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये आज मतदान होत आहे. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ जागांवर मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये सर्व २३४ जागांवर निवडणुका होतील. मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाज
तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीत जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जलजीवन मिशन, घरकुल योजना, रोजगार हमी योजनेतील कथित घोटाळ्यां
अमेरिका-इराण यांच्यात 21 एप्रिलपर्यंतचा युद्धविराम (सीझफायर) संपण्यापूर्वी पाकिस्तानात पुन्हा चर्चा होणार होती. पाहुण्यांसाठी इस्लामाबादमध्ये 3 आलिशान हॉटेल्स बुक करण्यात आली होती. अमेरि
आयपीएल २०२६ च्या ३२ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा ४० धावांनी पराभव केला. एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये सर्वात जलद ५०० धा
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 8 सप्टेंबर 2006 मध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने या प्रकरणातील चारह
छत्रपती संभाजीनगर शहर अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या हत्याकांडांनी हादरले. एका घटनेत जामिनावर सुटून आलेल्या गुन्हेगाराचा त्याच्याच साथीदारांनी पार्टीच्या बहाण्याने बोल
नाशिक येथे टीसीएस कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण उघडकीस आले. त्यातून धडा घेत राज्य सरकारने पहिल्यांदाच आयटी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र ट्रिब्युनल म्हणजे न्यायाधिकर
इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेडलाइन संपण्यापूर्वी सुमारे अडीच तास आधी मंगळवारी मध्यरात्री युद्धविराम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला. ट्रम्प म
सुप्रीम कोर्टाने बुधवारी म्हटले की, धार्मिक संप्रदायाची कोणतीही परंपरा ‘आवश्यक’ किंवा ‘अनावश्यक’ घोषित करण्याचे निकष ठरवणे न्यायिक मंचांसाठी खूप कठीण आहे. हे काम जवळजवळ अशक्य आहे. धार्मि
टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे शोषण करून त्यांना धर्मांतराला प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात आरोपी दानिश शेख याला एसआयटीकडून दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासा
भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सहकुटुंब धीरेंद्र शास्त्रींच्या बागेश्वर धाम येथे गेले. त्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. गवई हे भारतीय राज्यघटनेचे भाष्यकार दिवंगत रा.सू. उपाख्य दादासाहे
राज्यातील लाखो शेतकरी आणि वहिवाटदारांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला देवस्थान इनाम जमिनींच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने क
कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील कुट्टा गावात एका होमस्टेमध्ये थांबलेल्या अमेरिकन महिलेचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना आठवड्याभरापूर
देशातील अनेक राज्यांत एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. स्कायमेट या संस्थेच्या मते हे केवळ हवामानातील सामान्य बदल नसून ‘हीट डोम’चा परिणाम आहे. महाराष्ट्र
मिर्झापूरमध्ये बुधवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाला. बोलेरो-ट्रकच्या धडकेत 8 लोक जिवंत जळाले. इतर एका कारमधील व्यक्तीसह ट्रकचा चालक आणि क्लिनर यांचा दाबून मृत्यू झाला. जळून मरण पावलेले सर्
अमरावती जिल्ह्यात रेशन दुकानदार आणि निरीक्षण अधिकाऱ्यांच्या (आयओ) संगनमताने २ कोटी ४० लाख ४८ हजार ७२ रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांन
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. या आंदोलनामुळे नागरिकां
अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविका पदासाठी तिसऱ्यांदा मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप नियुक्ती आदेश न मिळाल्याने निवड झालेल्या
भारतीय नमो संघाने मोबाईल वापरकर्त्यांना रील पाहण्याऐवजी शासकीय योजनांची माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय नमो संघाचे प्रदेश प्रभारी डॉ. मनोज कुमार तोमर यांनी माध्यमांशी संवाद साधता
सावरगाव फाटा ते नांदगाव खंडेश्वर दरम्यानचा आठ किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला आहे. रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी, मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे क
राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीमुळे राजकीय गणितांना वेग आला आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व दिसत असले, तर
राज्यात उन्हाचा चटका असह्य होत असतानाच आता वरुणराजाने हजेरी लावत नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा वादळी वारे आणि गारपिटीचे संकट घेऊन येण्याची शक्यता आहे. राज्यातील दक्ष
राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले मर्चंट नेव्हीचे व्हाईस कॅप्टन होर्मुझ स्ट्रेटमध्ये अडकले आहेत. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) ने होर्मुझ स्ट्रेटमध्ये
मराठा समाजाच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी आणि समाजाच्या सुख-दुःखाकडे पूर्णवेळ लक्ष देण्यासाठी राज्यात स्वतंत्र 'मराठा आणि कुणबी' मंत्रालय स्थापन करावे, अशी आग्रही मागणी मराठा आंद
छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक वारसा दिनानिमित्त आयोजित 'हेरिटेज वॉक'मधून सातारा परिसरातील ऐतिहासिक खंडोबा मंदिरात एक अनोखा 'किरणोत्सव' उघडकीस आला आहे. दोन ते अडीच शतकांपूर्वीच्या भारतीय
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई केली आहे. मध्यवर्ती भागात केलेल्या या धडक मोहिमेत ५१७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधित विक्
केंद्र सरकारने देशात ऑनलाइन गेमिंगचे नियमन करण्यासाठी ऑनलाइन गेमिंग अथॉरिटी ऑफ इंडिया (OGAI) च्या स्थापनेची अधिसूचना जारी केली आहे. ही नवीन व्यवस्था ऑनलाइन गेमिंग रेगुलेशन ॲक्ट-२०२५ अंतर्गत
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी त्यांच्या 'सम्राट पृथ्वीराज' (2022) चित्रपटातील खोट्या मिशांच्या वापरावरून झालेल्या टीकेवर आता स्पष्टीकरण दिले आहे. एका पॉडकास्टदरम्यान, अभिनेत्याने या वा
नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोपी आणि व्यावसायिक दीपक भट्ट यांच्याशी संबंध असल्याचा आरोप आहे. याशिवाय, गुंतवणूक
राज्यातील साडेचार लाख हेक्टरहून अधिक असलेल्या देवस्थान इनाम जमिनींच्या हस्तांतरणाबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील तीन दिवसांत कायद्याचा मसुदा सार्वजनिक केला जाणार आहे,
हिंगोली जिल्ह्यांमध्ये अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस विभाग व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्ती केली असून पहिल्याच दिवशी बुधवारी तारीख 22 दिवसभरात

30 C