राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिवंगत अजित पवार यांच्या कुटुंबीयांची हेळसांड होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी शरद पवार गटाने प्रफ
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात दुःखद घटना घडली आहे. विठलापूर पंचायत समिती गणातून नुकतेच विजयी झालेले तृतीयपंथी पंचायत समिती सदस्य दिलीप अण्णा हेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने न
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी बंदी घातलेल्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी कालही मी सभागृहात चर्चा केली, तरीही जर गुन्हा दाखल होत नसेल तर त्यांची अल्पकालीन चर्चा आम्ही स
हिंगोली तालुक्यातील ब्रम्हपुरी शिवारातील नदीघाटातून पोलिसांच्या पथकाने अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले आहे. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 27 गुन्हा
मुंबईच्या महापौर रितू तावडे या सध्या त्यांच्या मनगटावरील घड्याळामुळे चर्चेत आल्या आहेत. समाज माध्यमांवर त्यांचा एक छायाचित्र मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले असून त्यामध्ये त्यांनी घातले
मद्य घोटाळा प्रकरणात दिल्ली न्यायालयाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआय खटल्यातून निर्दोष मुक्त केले आहे. राऊस एव्हेन्यू न्यायालयाने शुक
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील मराठी शाळांच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे. राज्यात हिंदी सक्ती करू नये, असा ठाम इशारा देत त्यांनी त्रिभाषा सूत्रीबाबत केंद्रा
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेला येणार आहेत. विविध विधेयके, प्रश्नोत्तराचा तास व जनहिताच्या मुद्यांवर तापलेली चर्चा याकडे संपूर्ण राज्याचे
पुढील दोन आठवड्यांत जॅकवेलमधून 200 एमएलडी पाणी उपसा सुरू होऊ शकतो. त्यापैकी 176 एमएलडी पाणी महापालिकेला मिळेल. त्यातून 80 टक्के शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करता येईल, असे निवेदन मनपा आयुक्त जी
सोलापूर शहर व जिल्ह्यातील डान्सबारचा मुद्दा आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत उपस्थित करुन पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले होते. यानंतर ‘दिव्य मराठी’ने शहरात मटक्याचे अड्डे खुले
दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी आमच्याकडे धक्कादायक नवे पुरावे व माहिती असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी या प
मराठी भाषेला अनेक दिग्गज मराठी लेखकांनी वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी लेखणीतून निर्माण केलेल्या काही विलक्षण व्यक्तिरेखांचे गारूड आजही मराठी मनावर आहे. या व्यक्तिरेखांनी आजच्या ताज्य
मराठी भाषेला अनेक दिग्गज मराठी लेखकांनी वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी लेखणीतून निर्माण केलेल्या काही विलक्षण व्यक्तिरेखांचे गारूड आजही मराठी मनावर आहे. या व्यक्तिरेखांनी आजच्या ताज्य
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये आज इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळला जाईल. सामना संध्याकाळी 7 वाजता कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू होईल. टॉस संध्याकाळी 6.30 वाजता होईल. न
लेजेंडरी गायक आणि संगीतकार आरडी बर्मन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक मोठ्या प्रमाणावर बनत आहे. हा भारतातील सर्वात चर्चेत असलेल्या आगामी चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची निर्मिती कमल जैन करत
सूरज बड़जात्या पुन्हा एकदा प्रेम आणि कौटुंबिक मूल्यांच्या त्यांच्या विशिष्ट जगासह प्रेक्षकांसमोर आहेत. त्यांच्या नवीन शो ‘संगमरमर’ द्वारे ते बदलत्या काळात नात्यांची खोली आणि भावनांची स
मराठी भाषेला अनेक दिग्गज मराठी लेखकांनी वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी लेखणीतून निर्माण केलेल्या काही विलक्षण व्यक्तिरेखांचे गारूड आजही मराठी मनावर आहे. या व्यक्तिरेखांनी आजच्या ताज्य
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठा बदल करत सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वरळी येथील डोममधील सभागृहात पार पडलेल्या राष्
मराठी भाषेला अनेक दिग्गज मराठी लेखकांनी वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी लेखणीतून निर्माण केलेल्या काही विलक्षण व्यक्तिरेखांचे गारूड आजही मराठी मनावर आहे. या व्यक्तिरेखांनी आजच्या ताज्य
काही दिवसांपूर्वी आपल्या मोबाइलवर रमजानच्या शुभेच्छांचे संदेश उमटू लागले. परंतु या सर्व आत्मीय शुभेच्छांच्या दरम्यान दोन अशा चित्रफितीदेखील होत्या, ज्यांना अल्गोरिदम खाली ढकलू शकला नाह
टी-20 वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला. सुपर-8 चा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 3 वाजता खेळला गेला. वेस्ट इ
मराठी भाषेला अनेक दिग्गज मराठी लेखकांनी वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी लेखणीतून निर्माण केलेल्या काही विलक्षण व्यक्तिरेखांचे गारूड आजही मराठी मनावर आहे. या व्यक्तिरेखांनी आजच्या ताज्य
देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णता वाढत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील अनेक शहरांमध्ये तापमान 30C च्या वर गेले आहे. गुरुवारी हरियाणातील भिवानी, नूंहसह 5 शहरांमध्ये कमाल तापमान 30C च्या
बांगलादेशमध्ये सेंट्रल बँकेच्या नवीन गव्हर्नरच्या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांचा आरोप आहे की तारिक रहमान यांच्या सरकारने एका डिफॉल्टर व्यावसायिकाला सेंट्रल बँकेचा
तसे तर मी नवी दिल्लीतील रस्ते, पुतळे आणि इमारतींमध्ये सरकारने केलेल्या प्रत्येक बदलाचे समर्थन करत नाही. उदाहरणार्थ, राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ का केले गेले, हे मला समजत नाही. मुघल गार्डन्स
'द केरला स्टोरी'च्या पहिल्या भागाने देशभरात तीव्र वाद निर्माण केला होता. चित्रपटाला घेऊन राजकीय, सामाजिक आणि वैचारिक स्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. आता याचा दुसरा भाग एक
सेन्सेक्स आज म्हणजेच, शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी 300 अंकांच्या घसरणीसह 81,900 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 100 अंकांची घसरण आहे. तो 25,400 च्या पातळीवर आहे. आजच्या व्यवहारात मेटल आणि ऑटो शेअर्समध्
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषिकांना संदेश देत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील संधी अधोरेखित केली. सर्व मराठी भाषिकांसह महारा
पुष्पा चित्रपटाची नायिका रश्मिका मंदाना आणि दक्षिणेकडील सुपरस्टार विजय देवरकोंडा यांनी गुरुवारी उदयपूरमध्ये लग्न केले. रश्मिका मंदाना कर्नाटकातील कोडवा आणि विजय देवरकोंडा तेलुगू हिंद
गेमिंग फोन बनवणारी टेक कंपनी आयक्यूने भारतात आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन आयक्यू 15R लॉन्च केला आहे. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची 7600mAh बॅटरी आहे, जी कंपनीनुसार आतापर्यंतच्या कोण
तुम्ही अनेक संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये पाहिले असेल की काही लोक सर्वांचे लक्ष वेधून घेतात. असे नाही की ते प्रसिद्ध व्यक्ती किंवा खूप श्रीमंत लोक असतात जे आपले फॅशन प्रदर्शन करत असतात, तर
आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. राष्ट्रपती मुर्मू पहिल्यांदा कॉम्बॅट हेलिकॉप्टरमधून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. मुंबईतील वर
जे वर्तन आपल्याला स्वतःसाठी वाईट वाटते, ते इतरांशी कधीही करू नये. आपण नेहमी तसेच वर्तन करावे, जसे आपल्याला स्वतःसाठी अपेक्षित आहे. हाच चांगल्या लोकांचा धर्म आहे. जर कोणी विचारले की जीवनात मो
एका वनात एक गुरु आपल्या शिष्यांसोबत राहत होते. गुरु नेहमी आपल्या शिष्यांना एक गोष्ट शिकवत असत की माणसाने आपले काम स्वतःच केले पाहिजे. जे लोक प्रत्येक लहान-मोठ्या समस्येसाठी इतरांची वाट पाह
आज (शुक्रवार, 27 फेब्रुवारी) फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. हिचे नाव रंगभरी आणि आमलकी एकादशी आहे. या व्रतात भगवान विष्णू आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. पूजा-पा
27 फेब्रुवारी, शुक्रवार रोजी मेष राशीच्या लोकांना यश मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील. मिथुन राशीच्या लोकांसाठी व्यवसायासाठी चांगला काळ आहे. तूळ राशीच्या लोकांचे कोणतेही थ
अमरावती शहराच्या सांस्कृतिकतेची ओळख असलेल्या येथील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहाची दुरुस्ती आणि मनपा टाऊन हॉलच्या जागेवर नवे नाट्यगृह साकारणार असल्याचे प्रतिपादन महापौर श्
ईसोली येथील शेतकरी रामकिसन गवळी यांचा मृतदेह दि. २० फेब्रुवारी रोजी ईसोली - जानेफळ मार्गालगत असलेल्या धानोरी मुंगी परिसरातील एका शेतातील विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. दरम्यान,
राज्यसभेच्या 2026 मधील निवडणुकीपूर्वीच ठाकरे यांच्या शिवसेनेत उमेदवारीवरून अंतर्गत हालचाली वेगाने सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे. महाविकास आघाडीतून राज्यसभेसाठी केवळ एकच जागा असल्यान
युरोप अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील शेतकरी प्रतिनिधींनी नेदरलँडमधील जगप्रसिद्ध रॉयल फ्लोरा हॉलंड या शाही फुलांच्या लिलाव बाजाराला २५ फेब्रुवारीला भेट देत आधुनिक फुलव
डिजिटलायझेशनच्या काळात सोशल मीडियाचा वापर सर्वश्रुत झाला असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरातून अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान गाव खेड्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे आत्मनिर्भर श
अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठा यांना कुख्यात ‘लॉरेन्स बिश्नोई'' गँगकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी विधानसभेत पुन्हा ए
आरोग्य परिमंडळाचे उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाकचौरे यांच्या प्रभावी नेतृत्वात केलेल्या सूक्ष्म तांत्रिक नियोजनामुळे अकोला परिमंडळाने (अकोला, अमरावती, बुलडाणा, युवतमाळ, वाशीम) बाळासाहेब ठा
महापालिकेच्या स्थायी सभापतीपदासाठी भाजपप्रणित शहर सुधार आघाडीकडून माजी महापौर विजय कमलकिशोर अग्रवाल तर काँग्रेसकडून मोहम्मद फजलु अब्दुल करीम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे स्था
राज्य सरकारने शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा अनुसूचित प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे सुचीत केले आहे. करमाळा तालुक्यातील एकूण ३२५ शाळांपैकी फक्त १५१ शा
चंद्रभागा नदीपात्रातील अस्वच्छता आणि वाढत्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी देऊनही, नगरपालिकेच्या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर ये
पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी बार्शी तालुक्यातील ९ गावांत जमावबंदी आदेश काढून जमीन मोजणी करण्याची आक्रमक भूमिका जाहीर केली. त्यानुसार गौडगाव (ता.बार्शी
जामखेड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर जामखेड नगरपरिषद यांनी अतिक्रमणधारकांना दुसरी नोटीस बजावून कारवाईला वेग दिला आहे. बस स्थानकापासून शासकीय दूध संघापर्यंत दररोज मोठ
तालुक्यातील पोपेरेवाडी (कोभांळणे) येथील गावरान बी- बियाणे संवर्धन करणाऱ्या शेतकरी बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना महाराष्ट्र राज्य परिवहन कार्यालयाने विनामोबदला सवलतीच्या दारात
लेखाशिर्षच्या नावाखाली पगाराला होणारा उशिर, अनावश्यक लादली जाणाऱ्या कामांबाबत फेरविचार करावा आणि कामांचे स्वरुप निश्चित करावे अशी मागणीही त्यांनी केली. आशा सेविकांना किमान वेतन लाग
शहरातील सावेडी नाका परिसरात मनमाड महामार्गावर चार वाहनांच्या विचित्र अपघातात सहा जण जखमी झाले. अहिल्यानगरहून मनमाडच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या स्कॉर्पिओवरील चालकाचे नियंत्रण सुटल
आपल्या आजुबाजूला इंग्रजी शाळांचं प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण मातृभाषा असलेल्या मराठीचे जतन करून विद्यार्थ्यांत या भाषेबद्दलची गोडी वाढवण्यासाठी जामखेड तालुक्यातील धनगरवस्ती ज
सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सना सुरुवात झाली आहे. याची सुरुवात गुजरातमधील जामनगर येथील अंबानी कुटुंबाच्या घरी झाली, जिथे तेंडुल
टीव्हीच्या दुनियेपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाच्या आणि कौशल्याच्या बळावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्री मृणाल ठाकूरसाठी हा प्रवास सोपा नव्हता. करिअरच्या सु
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एरंडोल नगर परिषदेचा तब्बल १४६ कोटी ५१ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे कोणतीही करवाढ न करता ७८ लाख ४८ हजार ११२ रुपयांच
कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव मिळावा, विक्री झालेल्या व जोपर्यंत भावात सुधारणा होत नाही तोपर्यंत कांद्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे, शासकीय मकाची संपूर्ण खरेदी व्हावी,
बचत गटाच्या महिलांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीची रक्कम बँकेत भरणा न करता अडीच लाठ रुपये घेऊन पोबारा केलेला संशयित ९ वर्षानंतर पकडण्यास सटाणा पोलिसाना यश आले आहे. याबाबत सटाणा पोलिस ठाण
सोशल मिडियाच्या आहारी जावून तथाकथित प्रेमाच्या जाळ्यात अडकून आई -वडिलांचा विश्वासघात करणार नाही. आत्महत्या करणार नाही, तर विद्यार्थ्यांनी गुटखा, दारू, सिगारेट सारख्या व्यसनांच्या आहारी ज
शहरातील प्रमुख चौकांसह अंतर्गत रस्त्यांवर अनधिकृत होर्डिंगचे प्रमाण वाढले असून शहराचे सौंदर्य विद्रूप होत आहे. विविध राजकीय पदाधिकाऱ्यांचे ‘भाई, दादा, अप्पा, अण्णा, आबा, अशा संबोधनांनी झळ
अफगाणिस्तानने गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानवर हल्ला केला. कुनार प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे ५५ जवान ठार झाले आहेत. ही माहिती टोलो न्यूजने तालिबानच
शिक्षणातून ज्ञान मिळवणं हे व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्याचे पहिलं पाऊल असतं आणि अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणं म्हणजे समाजा च्या उज्ज्वल भविष्यात हातभार लावणे होय,शिक्षण हे परिवर्त
शहरी भागासह ग्रामीण भागात खासगी शाळांची संख्या वाढत आहे. खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नवीन बाब नाही. पण खंडाळा (ता. वैजापूर) येथील जिल्हा परिषद शाळेत प्रत्येक वर्गासह संपूर्ण मैदानात
येथील श्री आसारामजी भांडवलदार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र विभाग आयोजित “गणिनीप्रमुख आर्यिका
अंभई गावातील संपूर्ण व्यवहार सलग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आल्याने गावातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीतील आरोपींकडून दंगलीसाठी वापरण्यात आलेल्या
करमाड शेकटा शिवारात वयोवृद्ध महिलेच्या निर्घृण खून प्रकरणाचा काही दिवसांत छडा लागला. स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीला जेरबंद केले आहे. शनिवारी (दि. २१) शेकटा शिवारातील गट नं. १९ मधील शेतात
पंढरपूरनंतर सर्वात मोठी यात्रा असलेल्या नाथषष्ठीचा सोहळा आठ दिवसांवर आला आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांनी अधिकारी म्हणून नव्हे तर वारकरी म्हणून काम करावे, दरवर्षी स्थानिक अधिकारी यात्रेच्या
कन्नड नगरपालिकेचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी (२६ फेब्रुवारी) सादर झाला. उपनगराध्यक्षा रंजना राठोड, नगरसेविका विद्या प्रवीण काशीनंद यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी प्रखर विरोध क
शहागंज परिसरात बुधवारी सायंकाळी खरेदीसाठी आलेल्या एका ५ महिन्यांच्या गर्भवती महिलेसह तिच्या पतीला मुजोर फळविक्रेत्यांनी अमानुष मारहाण केली होती. या संतापजनक घटनेनंतर खडबडून जागे झालेल
दहशतवादी भारतात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. काश्मीरपासून दिल्लीपर्यंत अनेक धार्मिक स्थळे निशाण्यावर आहेत. व्हीआयपी ठिकाणे आणि सैन्यदेखील लक्ष्यांच्या यादीत आहेत. फेब्रुवारीमध्
पुण्याच्या जुन्नर परिसरात हिंस्र बिबट्यांमुळे जनजीवन भयभीत झाले आहे. २००१ ते २०२५ पर्यंत ५६ जणांचा बळी गेला. त्यामुळे अशा नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करून देशातील प्राणिसंग्रहालयात पाठवण
देशभरात शेतकरी आंदोलन, कामगार आंदोलन तसेच भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांसह अनेक जनआंदोलने उभी राहिली. या आंदोलनात सहभागी होऊन त्याचा उपयोग नक्षल चळवळीचा जनाधार मजबूत करण्यासाठी झाला असता. पण
अमेरिकेत १९७० चा बंगाली चित्रपट ‘अरण्येर दिन रात्रि’ डिजिटल अवतारात रि-लाँच करण्यात आला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या या चित्रपटाला नवीन ४के रूपात मॅनहॅटनमधील प्रसिद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान इस्रायली पीएम बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत ‘भारत-मध्यपूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर’चा (आयएमईसी) विस्ता
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्या मानहानी खटल्यात मुंबई सत्र न्यायालयाने ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली आहे. किरीट सोम
एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स... आता केवळ तंत्रज्ञान उरले नसून ते जगभरात व्यवसाय, नोकऱ्या व समाजात मूलभूत बदल करत आहे. बीसीजी-मोलोकोचा अहवाल सांगतो की, न्यूज, ट्रॅव्हल आणि शिक्षण यांसार
26 फेब्रुवारीची सकाळ. राष्ट्रीय महामार्ग-5 वर दिल्ली पोलिसांचा ताफा हिमाचल प्रदेशातील शोघी परिसरातून जात होता. ते दिल्लीत AI परिषदेदरम्यान शर्टलेस निदर्शने करणाऱ्या तीन आरोपींना अटक करून दि
दहा वर्षांत अर्थव्यवस्था तीनपट झाली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार ६६० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला असून पुढील ४ ते ५ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची होईल, असा दुर्द
टी-20 वर्ल्ड कपमध्ये गुरुवारचा दिवस भारतीय संघासाठी चांगला ठरला. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला 9 विकेट्सने हरवले, तर टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेला 72 धावांनी हरवले. या निकालां
तुम्ही अमली पदार्थांची तस्करी, सोने-चांदी किंवा शस्त्रास्त्रांच्या तस्करीबद्दल खूप ऐकले असेल, पण कधी ‘डीएनए तस्करी’ बद्दल ऐकले आहे का? शैक्षणिक संशोधनाच्या (अकॅडमिक रिसर्च) नावाखाली ही तस
तुम्ही ‘एक फूल दो माली’ सिनेमा पाहिला असंल किंवा त्याविषयी माहिती तर असंलच. पण आता महाराष्ट्राच्या राजकारणात ‘एक फूल तीन-तीन माली’ असं काहीसं सुरू झालंय. आधीच चिंध्या झालेल्या राजकारणाच्य
माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची गुरुवारी एकमताने निवड करण्
गुरुवारी टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमधील दुसरा सर्वात मोठा स्कोअर उभारला. यासोबतच एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेल
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी।एवढ्या जगात माय मानतो मराठी। 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे लोकप्रिय मराठी अभिमानगीत ज्येष्ठ क
अजित पवार यांच्या कथित भीषण विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेवर आमदार रोहित पवार यांनी वारंवार संशय व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला असून, 'या प्रकरणात अद्याप एफआय
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत पंजाब दौऱ्यावर आहेत. ते तीन दिवसांपासून पंजाबमध्ये आहेत आणि विविध स्तरातील लोकांना भेटत आहेत. सरसंघचालकांनी देशाच्य
इंदूरमधील रावजी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री विषारी वायू पसरल्याने घबराट निर्माण झाली. वायूच्या प्रभावाने लोकांना श्वास घेण्यास त्रास आणि उलट्या होऊ लागल्या. आतापर्यंत
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानने प्रत्युत्तर म्हणून आतापर्यंत पाकिस्तानी लष्कराच्या 15 चौक्यांवर ताबा मिळवला आहे. सूत्रा
नवी दिल्लीत गुरुवारी डीबी एमिनन्स अवॉर्डच्या सातव्या पर्वाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान आणि दैनिक भास्कर समूहाचे उपव्यवस्थाप
राज्यात अपघातांचे सत्र सुरू असतानाच, गुरुवारी यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील साखरा गावाजवळ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघ

27 C