कबीर खान दिग्दर्शित चंदू चॅम्पियन या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनने मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या यशानंतर कबीर यांनी दिव्य मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी रॅपिड फायर राऊंडमध्ये काही प्रश्नांची अतिशय मनोरंजक उत्तरे दिली. सलमान खान त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हेही त्याने सांगितले. कबीर खानपासून रॅपिड फायर राउंड सुरू करूया… सलमान कबीरचा चांगला मित्र आहेकबीर खानने सलमान खानच्या एक था टायगर, बजरंगी भाईजान आणि ट्यूबलाइट या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. रॅपिड फायर राउंडदरम्यान कबीरला सलमानबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला - सलमान माझा आयुष्यभराचा मित्र आहे. जॉन अब्राहम हा कबीरचा पहिला वर्कआउट गुरूजेव्हा दिग्दर्शकाला जॉन अब्राहमबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अभिनेत्याला त्याचा पहिला वर्कआउट गुरू म्हणून वर्णन केले. कबीर यांनी जॉनचे काबुल एक्सप्रेस आणि न्यूयॉर्क या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. दिवंगत अभिनेता इरफान खानचे कौतुक केलेकबीर खान यांनी दिवंगत अभिनेता इरफान खानचेही कौतुक केले. कबीर यांनी त्यांना आपले प्रेरणास्थान म्हटले. कबीर म्हणाले- कतरिना आणि कार्तिक कुटुंबातील सदस्यांसारखेकबीर यांनी कतरिना कैफसोबत अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. रॅपिड फायर राउंडदरम्यान, त्याने कतरिनाला कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून वर्णन केले. कबीरने कार्तिक आर्यनलाही फॅमिली मेंबर म्हटलं होतं. 'रणवीरसोबत काम करताना रोमांच आहे'कबीर यांनी रणवीर सिंगचेही कौतुक केले. ते म्हणाले की, रणवीरसोबत काम करताना रोमांच आहे. रणवीरचा चित्रपट 83 चे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. कबीर यांना डॉक्युमेंटरी नव्हे, तर चित्रपट बनवायचा आहेकबीर यांना पुढे विचारण्यात आले की, त्याला चित्रपट किंवा माहितीपट दिग्दर्शित करायला आवडते का? उत्तरात ते म्हणाले- या माहितीपटाने मला खूप काही शिकवले आहे. पण सध्या माझे लक्ष चित्रपट बनवण्यावर आहे. यादरम्यान कबीरने सांगितले की, मला कोणत्याही शास्त्रीय चित्रपटाचा रिमेक करायचा नाही. अशा मुद्द्यांवरून वाद निर्माण होतात, असे त्यांचे मत आहे. कबीर म्हणाले- माझा कोणताही आवडता चित्रपट नाहीकबीर यांना त्यांच्या आवडत्या चित्रपटाबद्दलही विचारण्यात आले. यावर उत्तर देताना दिग्दर्शक म्हणाले- माझा कोणताही आवडता चित्रपट नाही. आवडीनिवडी वेळोवेळी बदलत राहतात. पण माझ्या लहानपणी मला सगळ्यात जास्त प्रभावित करणारा चित्रपट म्हणजे गांधी चित्रपट. भविष्य जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केलीरॅपिड फायर राउंडदरम्यान कबीर यांनी सांगितले की, जर त्याला टाईम मशीनमध्ये जाण्याची संधी मिळाली तर भविष्यात काय होणार आहे हे जाणून घ्यायचे आहे. कबीर राष्ट्रीय पुरस्कार आणि बॉक्स ऑफिसवरही बोललेकबीर यांना विचारण्यात आले की, बॉक्स ऑफिस की राष्ट्रीय पुरस्कार ते कशाला जास्त महत्त्व देतात? उत्तरात ते म्हणाले- मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. माझे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतात. मी दोघांपैकी एक निवडू शकणार नाही. होय, मी नक्कीच म्हणेन की दोन्ही गोष्टी एकाच वेळी एकत्र केल्या तर केकवर आयसिंग होईल.
सोनाक्षी सिन्हाने 23 जून रोजी अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न केले. तेव्हापासून सोनाक्षी सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित काही फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत आहे. अलीकडेच तिने पुन्हा अनसीन मोमेंट्स शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनाक्षी आणि झहीरची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. पहिला फोटो शेअर करताना सोनाक्षीने सांगितले की, लग्नाच्या धावपळीत क्लिक केलेला हा फोटो आता तिच्या फोनचा वॉलपेपर आहे. शाहरुख खानने पाठवलेली व्हॉईस नोट ऐकताना क्लिक केलेला फोटोही सोनाक्षीने शेअर केला आहे. तिने हा क्षण झहीरसाठी लग्नाच्या दिवसाचा हायलाइटिंग पॉइंट असल्याचे वर्णन केले. सोनाक्षीने त्या क्षणाचा एक फोटोही शेअर केला जेव्हा ती पहिल्यांदा स्वत:ला सिंदूर लावलला पाहून रडली होती. पाहा सोनाक्षीने शेअर केलेली काही छायाचित्रे... सोनाक्षी सिन्हाने 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इकबालसोबत नोंदणीकृत विवाह केला. दोघेही गेल्या 7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सोनाक्षीच्या वांद्रे येथील घरात दोघांचे लग्न झाले. नाराजीच्या बातम्यांदरम्यान, शत्रुघ्न सिन्हा लग्नाचा एक भाग होते, सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हा लग्नाला अनुपस्थित राहिला. तेव्हापासून लव सोशल मीडियावर सतत सोनाक्षीच्या सासरच्यांसोबत मतभेदाचे संकेत देत आहे. लग्नावर प्रश्न उपस्थित होत असल्याचे पाहून सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा संतापले. कौटुंबिक प्रश्न केवळ कुटुंबातच राहिले पाहिजेत, असे ते म्हणाले होते. आपल्या कुटुंबावर होणारे हल्ले ते कधीही सहन करणार नाहीत.
शूटिंगदरम्यान उर्वशी रौतेलाला गंभीर दुखापत:हैदराबादच्या रुग्णालयात उपचार सुरू, हाताला फ्रॅक्चर
हैदराबादमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेलाला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्वशी रौतेला हैदराबादमध्ये नंदामुरी बालकृष्णाच्या आगामी तेलुगू चित्रपट 'NBK 109' चे शूटिंग करत होती. या चित्रपटाच्या ॲक्शन सीनचे शूटिंग करताना तिला गंभीर दुखापत झाली. अभिनेत्रीच्या टीमकडून सांगण्यात आले आहे की, सध्या ती दुखापतीमुळे खूप चिंतेत आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती पूर्णपणे बरी होताच ती पुन्हा शूटिंगला सुरुवात करेल. 'NBK 109' चे शूटिंग नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाले होते. यात बॉबी देओल, प्रकाश राज आणि दुल्कर सलमान यांच्याही भूमिका आहेत. तर नंदामुरी बालकृष्ण मुख्य भूमिकेत आहे. बॉबी कोल्ली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.
काही दिवसांपूर्वीच कर्करोगाच्या उपचारासाठी ते लंडनला गेले होते. The post ‘वीर’ चित्रपटाचे निर्माते विजय गलानी यांचे निधन, सलमान खानसह अक्षय कुमारसोबत अनेक हिट चित्रपटांची निर्मिती appeared first on Loksatta .
Mumbai : आदित्य रॉय कपूरचा डबिंग स्टुडिओ बाहेरचा कॅज्युअल लूक
Mumbai : आदित्य रॉय कपूरचा डबिंग स्टुडिओ बाहेरचा कॅज्युअल लूक
अंकुश चौधरी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘लोच्या झाला रे’मध्ये दिसणार वेगळ्या भूमिकेत
प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा हा चित्रपट ११ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित The post अंकुश चौधरी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘लोच्या झाला रे’मध्ये दिसणार वेगळ्या भूमिकेत appeared first on Loksatta .
तू जे करत आहेस हे बरोबर आहे की चुकीचे…; अल्लू अर्जुनने समांथासाठी केलेले वक्तव्य चर्चेत
अल्लू अर्जुनने समांथासाठी व्हिडीओ शेअर केला आहे. The post तू जे करत आहेस हे बरोबर आहे की चुकीचे…; अल्लू अर्जुनने समांथासाठी केलेले वक्तव्य चर्चेत appeared first on Loksatta .
बॉलिवूडकरांना ख्रिसमस पार्टी भोवणार, अर्जुन कपूरसह अनिल कपूरच्या मुलीलाही करोनाची लागण
अभिनेत्री करिश्मा कपूरने देखील तिच्या घरी देखील ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. The post बॉलिवूडकरांना ख्रिसमस पार्टी भोवणार, अर्जुन कपूरसह अनिल कपूरच्या मुलीलाही करोनाची लागण appeared first on Loksatta .
“मिस्टर शाह…”, साखरपुड्यानंतर हृता दुर्गुळेची पहिली रोमँटिक पोस्ट व्हायरल
विशेष म्हणजे प्रतिकवरही शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे दिसत आहे. The post “मिस्टर शाह…”, साखरपुड्यानंतर हृता दुर्गुळेची पहिली रोमँटिक पोस्ट व्हायरल appeared first on Loksatta .
‘साप मेला असेल’, सलमानला सर्पदंश होताच रविनाने केली पोस्ट
रविनाने केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. The post ‘साप मेला असेल’, सलमानला सर्पदंश होताच रविनाने केली पोस्ट appeared first on Loksatta .
Year End 2021- यावर्षीचे दाक्षिणात्य सिनेमे पाहायचे राहिले? तर हे सिनेमे अजिबात चुकवू नका
२०२१ या वर्षी दाक्षिणात्य भारतात खूप चांगले चित्रपट आले असून त्यांनी बॉक्स ऑफिसवर सुद्दा चांगला पैसा कमावला आहे.तसेच काही सामाजिक परिस्थितीवर सुद्दा त्यांनी भाष्य केले आहे. त्यापैकीच काही चांगल्या चित्रपटाची यादी येथे दिली आहे.
ट्विंकलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अक्षय पोहोचला मालदीवच्या आलिशान हॉटेलमध्ये!
त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. The post ट्विंकलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अक्षय पोहोचला मालदीवच्या आलिशान हॉटेलमध्ये! appeared first on Loksatta .
ट्रोलर्सना कियारा अडवाणीचं सडेतोड उत्तर, व्हायरल व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण
काही दिवसांपूर्वी कियारा अडवाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे तिला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. The post ट्रोलर्सना कियारा अडवाणीचं सडेतोड उत्तर, व्हायरल व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण appeared first on Loksatta .
सापाने केलं ‘विष’? सलमानला मिळालं वाढदिवसाचं पहिलं आणि अनोखं गिफ्ट
सलमानचा आज ५६ वा वाढदिवस आहे. The post सापाने केलं ‘विष’? सलमानला मिळालं वाढदिवसाचं पहिलं आणि अनोखं गिफ्ट appeared first on Loksatta .
सापाला पकडलं, सलीम खान यांनी सांगितलं नंतर काय झालं
शनिवारी रात्री सलमान खानला त्याच्या फार्महाऊसवर साप चावला. सलमानचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सलमानला चावणाऱ्या सापाला पकडले. तसंच त्या सापाचं काय केलं हेही त्यांनी यावेळी सांगितलं.
अतरंगी रे; कल्पना चांगली, कथेची माती
एखाद्या गोंडस लेकराला आपण लाडे लाडे जवळ घ्यावं, अन् त्यानंच आपल्या कानफटात सटासट वाजवाव्यात... कशी स्थिती होईल आपली? काही कलाकृतींचं असंच असतं. वरून चकाचक, त्यामुळे खूप अपेक्षा वाढलेल्या. प्रत्यक्षात भ्रमनिरास. ‘अतरंगी रे’ या सिनेमानं असंच केलंय. चित्रपटाची संकल्पना उत्कृष्ट आहे. मात्र, ती कथेत उतरवून ज्या पद्धतीनं आपल्यासमोर पटरूपात आणली गेली, तिथंच तिचं मातेरं झालं. कलाकृती आनंद देणाऱ्या वा विचारांना चालना देणाऱ्या असाव्यात, असा साधा-सरळ नियम आहे. मात्र, काहींनी डोकंच पिकवायचं ठरवलंय तर त्याला आपण तरी काय करणार? बरं, हा चित्रपट खूपच सुमार आहे, असं म्हणता येणार नाही. मात्र, चांगल्या संकल्पनेची सादरीकरणात जी वाट लावली गेली, ती असह्य आहे. काय नव्हतं हो या चित्रपटाला उचलण्यासाठी! एक छान संकल्पना, तगडी स्टारकास्ट, नावाजलेला दिग्दर्शक, इर्शाद कामिल यांची गाणी, ए. आर. रहमान यांचं संगीत. एवढं सगळं असतानाही बासुंदीत लिंबू पिळावं तशी गत झाली. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा वेगळी काही अनुभूती मिळेल, असं वाटलं होतं. प्रत्यक्षात, कथेचा निर्घृण खून होताना पाहणं, ये बहोत दर्दभरी दास्तान हैं. हे तेच दिग्दर्शक आनंद एल. राय आहेत, ज्यांनी २०१३ला आपल्याला ‘रांझना’ हा उत्कृष्ट चित्रपट दिला होता. त्यातही धनुषच होता. त्यानंतर शाहरुखबरोबर त्यांनी ‘झिरो’ केला. तो कसा होता, हे सुजाणांना सांगण्याची गरज नाही. आता एवढं सगळं असताना ‘अतरंगी रे’ला धार यायला हवी होती. पण, कशाचं काय...! बालपणीच आई-वडील गमावलेली रिंकू () आपल्या नानीकडे राहते. ती नेहमी पळून जाते, घरचे तिला पुन्हा पुन्हा परत आणतात. रिंकू नानीच्या हातचा बेदम मार खात राहते. अशातच, संयम संपलेली नानी (सीमा बिस्वास) आणि घरची मंडळी रिंकूचं लग्न दिल्लीत डॉक्टर असलेल्या विशू () याच्याशी जबरदस्तीनं लावून देतात. दोघांनाही दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसवून दिलं जातं. रिंकूच्या मते, तिचा आधीच प्रियकर आहे. इकडे विशूचाही साखरपुडा ठरलेला. हे लग्न दोघांनाही मान्य नाही. त्यामुळे रिंकूचा प्रियकर, आफ्रिकेत जादू शिकण्यासाठी गेलेला सज्जाद (अक्षयकुमार) परत येईपर्यंत सोबत राहायचं, असं विशू आणि रिंकूचं ठरतं. त्यानंतर जे घडतं, वळणं येत राहतात, त्याची ही कथा. यात भावभावनांचा कल्लोळ आहे, मानवी स्वभावांचे विविध कंगोरे आहेत, तरल आणि अलवारतेचंही दर्शन आहे. तरीही कमतरता का भासावी? तर, संकल्पना ‘सीरियसली’ न घेतल्यामुळे. साधारणत: १९८८-८९ साली एक मराठी नाटक आलं होतं. त्या नाटकातील संकल्पना ‘अतरंगी...’त वापरण्यात आली. मात्र, वास्तव बघा, ती संकल्पना घट्ट धरून सादरीकरण केल्यानं ते नाटक प्रभावी ठरलं होतं. त्याची जादू आजही कायम आहे. त्या नाटकाचं नाव घेतलं तर या चित्रपटातील कथेचं रहस्य उगाच फोडल्यासारखं होईल. पण, जो हैं सो हैं! चित्रपटाची सुरुवात चांगली आहे. मध्यंतरापर्यंत बऱ्यापैकी जमून आलंय. मध्यंतरानंतर मात्र आपल्या अपेक्षा टराटरा फाटतात. गंभीर रहस्य उघड झाल्यानंतर ते तेवढ्याच गांभीर्यानं पुढं नेलं असतं तर अधिक वास्तवदर्शी वाटलं असतं. मात्र, इथं फुटकळ विनोद लावून त्या संकल्पनेवर अन्याय केला गेला. कित्येक अतार्किक प्रसंग यात आहेत. बॉइज हॉस्टेलमध्ये मुलगी इतके दिवस कशी काय राहू शकते? प्रशासन वगैरे चीज आहे की नाही? हीच रिंकू तामिळनाडूत विशूच्या साखरपुड्यात जाते, तिथं ‘चक चका चक’ म्हणत बेधुंद नाचते काय, विशूशी फ्लर्ट करते काय. काही काही बाबींत डोकं वापरलं की नाही, असं वाटत राहतं. या झाल्या चित्रपटाच्या पडेल बाबी. मात्र, सर्वात जमेची बाजू कुठली असेल तर ती धनुष. हे एक अजब रसायन आहे. अभिनय त्याच्या नसानसांत नाही, तर पेशीपेशींत आहे. कलाकृतीत त्याचा वावरच सुखावणारा असतो. तमिळ भाषेत रिंकूला आपल्या प्रेमाची कबुली देताना त्याचे जे डोळे बोललेत, ते लाजवाब. दुसरं म्हणजे, गाणी आणि रहमानी संगीत. तिसरं म्हणजे पंकज कुमार यांची सिनेमॅटोग्राफी. सारानं सुरुवातीला अभिनयाचा प्रयत्न केला. बिहारी लहेजा संवादांत आणला. पण, तो जास्त वेळ टिकला नाही. नंतर नंतर तिचा अभिनय ‘लाउड’ आणि ‘ओव्हर’ झाला. अक्षयकुमार मुळातच येऊन-जाऊन आहे. जेवढं वाट्याला आलं, त्यानं इमाने-इतबारे केलंय. विशूच्या मित्राच्या भूमिकेतील एमएस (आशिष वर्मा) यानंही कमाल केलीय. चित्रपटाचा शेवट तुलनेत थोडा प्रभावी, हृदयस्पर्शी झालाय. मात्र, तोवर प्रेक्षकांचा संयम संपत आलेला असतो. प्रेमाचं सुंदर नातं, मुलीची आपल्या वडिलांविषयी असलेली हिरोची प्रतिमा... या संवेदनशील बाबींनाही यात स्पर्श करण्यात आलाय. ही कलाकृती अनुभवायची की नाही, हे आपल्या ‘रिस्क’वर ठरवा. पाहायचाच झाला, तर धनुष आणि फक्त धनुषसाठी बघा, बाकीचं सोडून द्या. अतरंगी रे... कथा : हिमांशू शर्मा. दिग्दर्शक : आनंद एल. राय. निर्माते : आनंद एल. राय, हिमांशू शर्मा, किशन कुमार, भूषण कुमार, टी सीरिज, कलर येलो प्रॉडक्शन, कॅपे ऑफ गुड फिल्म्स. कलाकार : अक्षयकुमार, सारा अली खान, धनुष, सीमा बिस्वास, आशिष वर्मा आदी. गीते : इर्शाद कामिल संगीत : ए. आर. रहमान सिनेमॅटोग्राफी : पंकज कुमार संकलन : हेमल कोठारी ओटीटी : डिझ्ने हॉटस्टार दर्जा : अडीच स्टार कथा : हिमांशू शर्मा. दिग्दर्शक : आनंद एल. राय. निर्माते : आनंद एल. राय, हिमांशू शर्मा, किशन कुमार, भूषण कुमार, टी सीरिज, कलर येलो प्रॉडक्शन, कॅपे ऑफ गुड फिल्म्स. कलाकार : अक्षयकुमार, सारा अली खान, धनुष, सीमा बिस्वास, आशिष वर्मा आदी. गीते : इर्शाद कामिल संगीत : ए. आर. रहमान सिनेमॅटोग्राफी : पंकज कुमार संकलन : हेमल कोठारी ओटीटी : डिझ्ने हॉटस्टार दर्जा : अडीच स्टार
Video : सर्पदंशानंतर सलमानने भाची आयतसोबत केक कापत केला वाढदिवस साजरा
सलमानच्या बर्थडे सेलिब्रिशेनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. The post Video : सर्पदंशानंतर सलमानने भाची आयतसोबत केक कापत केला वाढदिवस साजरा appeared first on Loksatta .
Video : हाय हिल्समुळे मलायका अरोराचा तोल गेला अन्…
या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल होत आहे. The post Video : हाय हिल्समुळे मलायका अरोराचा तोल गेला अन्… appeared first on Loksatta .
दयाबेन प्रेग्नेंट? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरुन चर्चा
दयाबेनने २०१७ मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सोडली आहे. The post दयाबेन प्रेग्नेंट? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरुन चर्चा appeared first on Loksatta .
Marathi Joke : भरपूर अभ्यास... The post हास्यतरंग : खूप मेहनत… appeared first on Loksatta .
Marathi Joke : फास्ट सर्व्हिस... The post हास्यतरंग : ऑर्डर देताच… appeared first on Loksatta .
Video- मैत्रीत उत्कर्ष स्वतः बाहुबली होऊन जयचा कटप्पा करणार का?
Video- मैत्रीत उत्कर्ष स्वतः बाहुबली होऊन जयचा कटप्पा करणार का?
दीपा-कार्तिक आणि त्यांच्या मुलींच्या नात्याचं भवितव्य नेमकं काय असणार याची उत्सुकता आता वाढली आहे.
मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे गेली बरीच वर्ष एकमेकांचे मित्र आहेत.
करीना कपूर आणि सैफ अली खानच्या दुसऱ्या मुलाचे नाव समोर आले आहे.
चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
अलीकडेच राजकुमार रावच्या एपिसोडचा एक टीझर रिलीज करण्यात आला.
विभू अग्रवालवर 4 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला
विजय कदम यांचे टेलिव्हिजनवर पुनरागमन
'गुम है किसी के प्यार में'च्या महासप्ताहाची चाहते आतुरतेने वाट पहात आहेत.
पोस्टर लाँच:ओम राऊत यांनी केले 'हिरवी' या मराठी चित्रपटाचे पोस्टर लाँच, मुख्य भूमिकेत कैलाश वाघमारे
'हिरवी' ही एक हृदयस्पर्शी कथा आहे जी मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंधांची रूपरेषा मांडते.
दीपिका मानधनावर ठाम होती
बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यावर शमिता काय म्हणाली?
अनुपम यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले होते आणि त्यांना श्वास घेता येत नव्हता
4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत रणबीर आणि आलिया
'रात्रीस खेळ चाले 3' लवकरच:'ती' परत येतेय... शेवंताचे पुनरागमन चुकविणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका
16 ऑगस्ट पासून रात्री 11 वाजता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अर्जुन म्हणाला - मलायकाची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनुपम श्याम यांच्या उपचारांसाठी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती.
ही मालिका 30 ऑगस्ट पासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
ते 63 वर्षांचे होते.
यावर्षी ऑगस्टच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.
अक्षयने माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
शुक्रवारी रात्री 8.53 वाजता मुंबई पोलिसांना फोन आला होता,गटारीची पार्टी करताना मद्यधुंद अवस्थेत मुंबई पोलिसांना केले हॉक्स कॉल
हा शो 29 जुलैपासून एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम झाला.
‘बिग बॉस ओटीटी’ 8 ऑगस्टपासून डिजिटल प्लॅटफार्मवर दाखवले जाईल. करण जोहर या शोचा होस्ट असेल.
मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...
लवकरच सुरू होणार पहिला भाग
सीटवरून पडल्यानंतरही चालवत राहिला 70 च्या दशकातील अवजड ट्रक
पुस्तक परीक्षण : लहानांसाठी शब्द-चित्रांची मेजवानी
मुलांना गोष्टी सांगणे हे बऱ्याच पालकांसाठी कठीण काम असते, कारण मुलांच्या गोष्टींत जरी कल्पनेच्या भराऱ्या असल्या तरी त्या घेताना त्यातही एक सुसंगती लागते.
बाबा, मला आज यार्दी मावशींनी गोष्ट सांगितली.
आर्चिसचे बाबा थोडं सामान घेऊन बाहेर आले. आर्चिसला थोडं दूर बसवलं आणि त्यांनी तो चमत्कार करून दाखवला.
डॉ. स्वरूपा भागवत bhagwatswarupa@yahoo.com ‘‘अगं चिऊताई, जरा उंच उडून बघशील का आपले छोटे दोस्त कुठे दिसतायत ते?’’ खारुताई म्हणाली. आंबेझाडकाकांच्या खांद्यावर बसलेली चिऊताई उंच उडाली आणि इकडे तिकडे पाहून मान हलवतच परत आली. ‘‘नाही खारुताई, आपले छोटे मित्र कुठ्ठे म्हणजे कुठ्ठेच दिसत नाहीयेत.’’ आंबेझाडकाकांनाही दोस्तांची खूप आठवण येत होती. आपल्या फांद्या हलवत ते म्हणाले, ‘‘बाळांनो, […]