मुंबई: टाटा आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याची घोषणा झाली आहे. १७ मेपासून आयपीएलच्या सामन्यांना पुन्हा सुरूवात केली जात आहे. तर ३ जून ला या स्पर्धेचा फायनल सामना रंगणार आहे. ६ स्थानांवर आयपीएल
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान दोन्ही देशांच्या डीजीएमओंची आज चर्चा झाली. भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि पाकिस्तानी डीजीएमओ कासीफ अब्दुल्ला यांच्यात ह
मुंबई : एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेसच्या चालविण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदा बरोबरच अ
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लॉटरीमुंबई : येत्या दिवाळीत म्हाडाची मुंबईमधील पाच हजार घरांसाठी लॉटरी (MHADA Lottery) येणार आहे. यापूर्वी याचवर्षी जुलै महिन्यामध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे च
आमच्या आया-बहिणींचं कुंकू पुसण्याचा परिणाम दाखवून दिलानवी दिल्ली : टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाहीत. पाणी आणि रक्ताचे पाट एकत्र वाहू शकत नाहीत. पाकिस्तानच्या मातीत दहशतवादाचं मूळ आहे आणि भा
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर बाबत महत्तवाची माहिती दिली आहे. डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल एके भारती यांनी पाकिस्तानने चीनचं एअर टू एअर मिसाईल PL-15 चा वापर केला होता. पण या मिसाई
मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे आयपीएल सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता या दोन्ही देशात युद्धविराम झाल्यानंतर पुन्हा आयपीएल सामने सुरू होण्याचा विचार सुरू झाला आहे.BCCI न
इस्लामाबाद : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर केले. या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष झाला. अखेर १० मे रोजी दोन्ही देशां
उत्तर प्रदेश : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने केवळ पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले नाहीत, तर जनतेच्या मनात एक गडद लाल ठसा उमटवला आहे. आज तो 'सिंदूर' एक कारवाई नसून भावना बनली आहे. याचे सु
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १२ मे रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याआधी पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा अचानक देशाला संबोधित केले त्यावेळी एखादा मोठा निर्णय घेतल
पुणे : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने देशभरातून त्याला विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्की बॅन ची घोषणा क
मुंबई: उकाड्याने घामाघूम झालेल्या तसंच आकाशाकडे डोळ लावून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रा यंदा मान्सूची सुरुवात कधी होणार आहे, याची तारीख ठरलीय. तर चला पाहूयात
नवी दिल्ली : पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांवर तुफान हल्ला चढवत पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. यावेळी भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी एकत्र
मुंबई : भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तब्बल १४ वर्षांनंतर विराटने हा मोठा निर्णय घेतला असून, त्याची माहिती त्याने सोशल मीडिया
१४ वर्षांच्या दमदार प्रवासाला भावनिक पूर्णविराममुंबई : भारतीय क्रिकेटचा 'रन मशीन' आणि माजी कसोटी कर्णधार विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट
गुरुवारी शेतकऱ्यांची एमआयडीसी कार्यालयावर धडकअलिबाग : तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरात सिनारमन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातला आहे. या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झाले
अमरावती, शिरखेड : गावातील शेतकऱ्याच्या वहिवाटीच्या रस्त्यावर आणि सरकारी जमिनीवर दिलीप खराते यांनी सिमेंट काँक्रीटचं पक्कं घर बांधलं होतं. याच परिसरात इतर नागरिकांनीही गुरांचे गोठे उभारल
वसई-विरार महापालिकेच्या कारवाईकडे लक्षगणेश पाटीलविरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित असलेल्या दोन सर्व्हे क्रमांकाचे सातबारे बदलले आहेत. ही माहिती महसूल विभा
९८,८९९ प्रकरणे निकाली काढून १,१२,३०,८४,६३६ एवढ्या रकमेची झाली तडजोडठाणे : ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात भरवण्यात आलेली राष्ट्रीय लोक अदालत प्रकरणे सोडवण्यात राज्यात अव्वल आले आहे. या आधीही ठ
विनायक बेटावदकर : कल्याणपुणे येथील दीनानाथ या खासगी रुग्णालयात एका गरोदर महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे उदाहरण आहे. त्याचे सर्व पडसाद महाराष्ट्रात उमटले. सध्या या
नवी मुंबई : सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पश्चिमेकडून जोडणी करण्याकरिता पश्चिम प्रवेश आंतरबदलाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम जून
मुंबई : हॉम्बले फिल्म्स आणि कलीम प्रॉडक्शन्सच्या बॅनर अंतर्गत अश्विन कुमार दिग्दर्शित 'महावतार नरसिंह' या चित्रपटाचा एक नवा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये भव्य दृश्यांद्वारे एक मह
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार १३ मे २०२५ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य म
मुंबई : अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स वधारले आहे. मुंबईच्या शेअर बाजारात अर्थात बीएसईमध्ये सोमवारी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळण्याची चिन्ह दिसताच भारतीय शेअर बाजार वधारला. गुंतवणूकदारांमध्ये शेअर खरेदीचा उत्साह दिसू लागला. बीएसई सेन्सेक्स २३५० .४२ गुणांनी वधारला आण
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे डीजीएमओ अर्थात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स हे सोमवार १२ मे रोजी दुपारी बारा वाजता चर्चेसाठी भेटणार आहेत. यावेळी कोणकोणत्या मुद्यां
नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीनंतर जम्मू-काश्मीर आणि नियंत्रण रेषेजवळील इतर भागात ११-१२ची रात्र शांततेत गेली.कोणत्याही प्रकारच्या घटनेची माहिती समोर आलेली नाही
मुंबई: सीबीएसईचे १० वी आणि १२वीची परीक्षा देणारे ४२ लाखाहून अधिक विद्यार्थी सध्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मिडिया रिपोर्ट्सनुसार सीबीएसई १०वी आणि १२वीचे निकाल या आठवड्यात जाहीर होऊ शक
बीकेसी ते आचार्य अत्रे दरम्यान १६३७७ जणांनी केला प्रवासमुंबई (प्रतिनिधी) : मेट्रो-३ मार्गिकचा बीकेसी ते आचार्य अत्रे दरम्यानचा दुसरा टप्पा शनिवारी सकाळपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खु
रायपूर: छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये भीषण रस्ते अपघात झाला आहे. रायपूर-बालोदाबाजार मार्गावर सरागांवजवळ रविवारी रात्री उशिरा एक ट्रक आणि ट्रेलर यांच्यात टक्कर झाली. या अपघातात कमीत कमी
मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडाने मुंबई शहरातील उपकरप्राप्त (सेस) इमारतीच्या केलेल्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये ९५ इमारती या अतिधोकादायक आढळल्या असून, जवळपास ४२५ इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे नि
आम्ही शांततेत राहावे म्हणून युद्ध करतो असे प्रख्यात ग्रीक तत्वज्ञ ॲरिस्टॉटल याचे वचन आहे. त्याची प्रचिती मोदी यांनी काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आणून दिल
महाराष्ट्रनामा : सुनील जावडेकरमहाराष्ट्रातील गेले तीन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या महापालिका नगर परिषदा, जिल्हा परिषदा तसेच पंचायत समितीच्या निवडणुका या आगामी चार महिन्यांत घेण्याचे आद
मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रेमुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मेट्रो मार्ग क्रमांक तीन म्हणजेच एक्वा लाईनच्या व कुलाबा सीप्झ मार्गिकेवरील भूमिगत मेट्रोवरील एक मार्गीका नुकतीच सुरू
रोहितकडे कर्णधार पदाची जबाबदारीनवी दिल्ली : नेपाळ क्रिकेट बोर्डाने स्कॉटलंडमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रोहित पौडे
महेश देशपांडेजगातील दोन सर्वात दोन मोठे देश असलेल्या अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाने धोकादायक वळण घेतले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्काचा (
पंचांगआज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके १९४७ म्हणजेच सोमवार, दि. १२ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.०५ मुंबईचा सूर्यास्त ७.
प्रा. नंदकुमार काकिर्डे'केअर’ या नामवंत पत दर्जा देणाऱ्या संस्थेच्या केअर एज या विभागाने नुकताच देशातील सर्व राज्यांचे विविध निकषांवर मूल्यांकन करणारा अहवाल २०२५ मध्ये प्रकाशित केला. याम
यजमान श्रीलंकन महिला संघाचा ९७ धावांनी पराभवकोलंबो : कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेला पराभवाच
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर सुरू झालेले भारत पाक अघोषित युद्धाला विराम मिळाल्यामुळे, इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL 2025) सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या वाढत्या
नवी दिल्ली: दिनांक ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी छावण्यांवर, ऑपरेशन सिंदूरद्वारे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याची आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत पाकिस्त
कृष्णा पॉल (एपिडी, शिर्डी विमानतळ )शिर्डी : भारत पाकिस्तान युद्धजन्य परी स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साई संस्थान प्रशासनाने मो
मुंबई: काहीच दिवसांपूर्वी भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यापाठोपाठ आता सर्वाच्या गळ्यातील ताईत असलेल्या विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निव
कणकवली रेल्वे स्थानकातील ममता कक्षाचे ना. नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पणकणकवली : कणकवली रेल्वे स्थानकात स्तनदा मातांसाठी ममता कक्ष सुरू करण्यात आला आहे. यापुढील काळात जिल्ह्यातील कोकण रे
नवी दिल्ली : पाकिस्तान आणि भारत यांच्यात सुरू झालेली लढाई आणखी तीव्र होईल असे वाटत असतानाच दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करत असल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे अनेकजण चक्रावले. वेगवेगळे तर्क
महाड खाडीपट्ट्यातील रस्ता वाहतुकीसाठी बंदमहाड : महाड तालुक्यातील म्हाप्रळ-पंढरपूर या मार्गावरील महाड ते म्हाप्रळ या मार्गावरील काम गेली पाच वर्षांपासून कासवगतीने सुरूच आहे. त्यातच महाड
मुंबई: 11 मे (हिं.स.)।भारत-पाकिस्तान देशामध्ये तणावाचं वातावरण आहे. या सर्व परिस्थितीत एकेकाळी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेले पाकिस्तानी कलावंत भारताला दोष देऊन पाकिस्तानचं समर्थन करत आहेत. त
सिंधुदुर्ग : मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट जवळ राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा हातातली तलवार उंचावलेला असा भव्य पुतळा उभारला आहे. महाराजांच्या या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्य
मुंबई : उष्ण आणि धुरकट हवामानानंतर आलेल्या अचानक पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असून समीर ॲपवर शनिवारी मुंबईच्या हवा गुणवत्तेची श्रेणी ‘चांगली’ नोंदली गेली. श
सातारा: उज्जैन येथे देवदर्शनास चाललेल्या खासगी प्रवासी बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Private Bus Accident) झाला. या अपघातात तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी, दि. ११ रोजी फलटण तालुक्यातील
पुणे : देशातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) अभ्यासक्रमाची परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर
उत्तन ते विरारदरम्यान सागरी सेतू उभारण्यास राज्य सरकारने दिली मंजुरीमुंबई : उत्तन ते विरारदरम्यान सागरी सेतू उभारण्यास राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) मं
मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ओपन वेब गर्डर टाकण्यासाठी रविवार, मंगळवारी, बुधवारी आणि शुक्रवारच्या मध्यरात्री कळंबोली येथे विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिड
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक बैठक सुरू आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमु
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेत पावसाला महत्त्व आहे. यामुळे दरवर्षी देशात मान्सूनचे आगमन कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष असते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १३ मेपर्यंत दक्षिण अंदमानचा स
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्धच्या लष्करी कारवाया थांबवण्यास औपचारिकपणे सहमती दर्शविल्यानंतर काही तासांतच, श्रीनगर आणि इतर सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी ड्रोन
नवी दिल्ली: भेकड्या पाकिस्तानने स्वतःहून पुढे येत भारताविरुद्धचा सुरू असलेला संघर्ष थांबवत असल्याचे सांगत पुन्हा एकदा फना काढण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही देशांनी युद्धजन्य परिस्थिती
पुणे: शनिवारी रात्री ८:२५ ते रात्री ८:४५ पर्यंत पुणे विमानतळावर नियोजित आपत्कालीन ब्लॅकआउट ड्रिल घेण्यात आली. संभाव्य वीज खंडित झाल्यास किंवा इतर आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी, व
नवी दिल्ली: भेकड्या पाकिस्तानने स्वतःहून पुढे येत भारताविरुद्धचा सुरू असलेला संघर्ष थांबवत असल्याचे सांगत पुन्हा एकदा फना काढण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही देशांनी युद्धजन्य परिस्थिती
प्रासंगिकमहेश धर्माधिकारी‘श्यामची आई’ या प्रथम राष्ट्रपतीपदक विजेत्या मराठी चित्रपटात श्यामची अजरामर भूमिका साकारणारे माधव वझे यांनी इहलोकीची यात्रा संपवली. दर्जेदार अभिनेता, कसबी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नारायण राणे, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. नितेश राणे, आ. निलेश राणे यांच्यासह अनेक मान्यवर राहणार उपस्थितकणकवली : करंजेच्या माळ
डॉ. सुरेशचंद्र वैद्यन्या.भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यापासून ७०० हून अधिक सुनावण्यांमध्ये भाग घेतला, तर सुमारे ३०० निर्णय दिले आहे. समतोल व शांत स्वभावाच्या न्या. गवई य
विशेषसंतोष वायंगणकरमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे म्हणजे नव-नवीन संकल्पना सत्यात उतरवणारे व्यक्तीम
नॉस्टॅल्जियाश्रीनिवास बेलसरेतारुण्यातील पहिले प्रेम अनावर असते. तरी ही भावना पूर्वी लज्जेशी, संकोचाशी, संयमाशी जोडलेली होती. त्यामुळे प्रियाराधन, प्रियकर-प्रेयसीची पहिली भेट, प्रेमसंवा
विशेषलता गुठेलोक वाङ्मयातील प्रयोगसिद्ध रूपे आणि पारंपरिकता यांचा खूप जवळचा संबंध असतो, ग्रामीण संस्कृतीमध्ये लोकदैवत संप्रदायाला जेव्हापासून महत्व प्राप्त झाले. त्या देवतांना प्रसन्
महाभारतातील मोतीकणभालचंद्र ठोंबरेश्रीमद् भागवत पुराणानुसार द्विविदा नामक एका वानराची कथा आहे. त्रेतायुगात रामायणातील सुग्रीवाच्या सेनेतील मैंदा नावाच्या वानराचा हा विशालकाय व महाबला
ओंजळपल्लवी अष्टेकरआत्ताच आमच्या ओळखींमध्ये अनेक मंडळींची पन्नाशी पूर्ण झाली, हळूहळू आपण पण पन्नाशीकडे निघालो आहोत हे लक्षात आले. पन्नासपासून एक नवीन आयुष्याची सुरुवात आहे आणि अनेक गोष्ट
एकनाथ आव्हाड
प्रवाशांमध्ये घाबरगुंडी, शॉर्टसर्किट असल्याचा प्राथमिक अंदाजमुंबई : चर्चगेटहून बोरीवलीला जाणारी लोकल ११.४६ वाजता मालाड स्थानकात आल्यावर सुरूवातीला ओव्हरहेड वायर तुटल्याचे सांगण्यात आ
मनस्विनी: पूर्णिमा शिंदेउकाडा काही केल्या कमी होईना! कधी एकदाचा संपणार आहे? जीव कासावीस झालाय. पाणी पाणी करतोय. अंगाची काहीली होते. कधी संपेल हा उन्हाळा? असे म्हणताच पावसाची पहिली सर आलीच. उन्
कोकणी बाणा: सतीश पाटणकररामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक व प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते. त्यांचे मुळ आडनाव पत्की तथापि त्यांचे पूर्वज खजिन्या
कथा : प्रा. देवबा पाटीलआनंदराव आजोबांसोबत स्वरूप दररोज सकाळी फिरायला जात होता. फिरताना तो आजोबांना खूप प्रश्न विचारायचा. “आपण आज घरी गेल्यावर मस्तपैकी आपल्या घरच्या विहिरीच्या पाण्याने स्
कथा: रमेश तांबेएक होती मांजर काळ्या करड्या रंगाची मजबूत अंगकाठी अन् घाऱ्याघाऱ्या डोळ्यांची गावभर फिरायची म्याव म्याव करायची मांजर सगळ्यांची आवडती होती तिला कोणाची नव्हती भीती कोणाच्याह
साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५अडचणी दूर होतीलमेष : आजूबाजूच्या परिस्थितीतून आपल्याला अनुकूलता जाणवेल. लहान मोठी रोजची कामे सहज होत असल्याकारणाने आपल्याला आश्चर्य वाटेल मात्र जास्
इस्लामाबाद : पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचं दिसून आलं आहे. शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्यानंतर अवघ्या ४ तासात पाकिस्तानकडून काही ठिकाणी ड्रोन दिसल्याची मा
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकरयापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशविरोधातील युद्ध मानले जाईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आणि काही तासांतच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारत-पाकिस्ता
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती कायम आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ३.३५ वाजता पाकिस्तानच्या लष्करी महासंचालकांनी भारतीय लष्करी महासंचालकांना सं
सर्व बाजूंनी पाकिस्तानचं कंबरडं मोडत आहे. तरी कुरापती काही थांबलेल्या नाहीत.पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी ड्रोन हल्ले केले. मात्र जाबाज भारतीय सेनेने पाकिस्तानचे मनसुबे पुन्हा एकदा धुळी
नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मराठी माणसे परदेशी स्थायिक होतात. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते. तेथे ती घरेही बांधतात. मात्र त्यांच्या मनात आपल्या मातीची ओढ कायम राहते. आपल्या भाषेच्या
Operation Sindoor Movie: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' वर आधारित चित्रपटाची घोषणा अलीकडेच सोशल मिडियावर करण्यात आली होती. ही घोषणा चित्रपटाच्या टीम्
राज चिंचणकरकलाक्षेत्रात येऊन यशाच्या पायऱ्या चढत जाणाऱ्या अनेक कलावंतांचे पाय आजही जमिनीवर आहेत आणि याचे कारण म्हणजे लहानपणापासून त्यांच्यावर झालेले संस्कार! अशाच कलावंतांपैकी एक अभिन
भारताचा पाकला थेट इशारानवी दिल्ली : दहशतवादाच्या संदर्भात भारताने मोठा निर्णय घेतला आहे. भविष्यातील कोणतेही दहशतवादी कृत्य युद्ध समजले जाईल. त्यानुसार त्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशा
युवराज अवसरमलअभिनेते शरद पोंक्षेचा सुपुत्र स्नेह पोंक्षे याने दिग्दर्शनात बाजी मारलेली आहे. ‘बंजारा’ हा त्याने दिग्दर्शित केलेला नवीन चित्रपट येत आहे.स्नेहचे शालेय शिक्षण बोरिवलीच्या स
भालचंद्र कुबल : पाचवा वेदकाही आठवड्यांपूर्वी वजनदार या नाटकाच्या मी लिहिलेल्या निरीक्षणाबाबत अनेक उलट सुलट प्रतिक्रिया मला समाज माध्यमातून ऐकायला, वाचायला मिळत होत्या. पैकी, पहिले दोन-ती
वॉशिंग्टन डी. सी. : भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी करुन चर्चेची तयारी दाखवली असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ या अमेरिकेतील सोशल मीडिय
भारत - पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावाचा आयपीएल स्पर्धेला फटका बसलाय. पाकिस्तानकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे सीमावर्ती भागात ब्लॅकआऊट करण्यात येतंय. या पार्श्वभूमीवर आयपीएल
मुंबई : आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात सौम्य वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील चढ-उतार, डॉलर-रुपया दरातील फरक आणि स्थानिक मागणी याचा थेट परिणाम आजच्या दरांवर दि
जम्मू काश्मीर: ७ मे रोजी पहाटे भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये खोलवर हवाई हल्ला केला तेव्हा ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीच्या टप्प्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी गट,
मुंबई : पतंजली विद्यापीठातील ‘धरती का डॉक्टर’ या माती परीक्षण यंत्राला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्थेने प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी पतंजली
इस्लामाबाद : पाकिस्तानने भारतावर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानची बोलती बंद झाली आहे. भारताने केवळ पाकिस्तानच्या (Pakistan) हल्ल्यांप