सुरेश वांदिलेमेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे फूड प्रोसेसिंग(अन्नप्रकिया)उद्योग क्षेत्राच्या विकासाला नवी उर्जा मिळाली आहे. गेल्या काही वर्षात अन्नप्रकिया उत्पादन आणि
- मधुसूदन जोशीपर्यटन हे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक आवश्यक साधन आहे. पर्यटनावर कितीतरी व्यवसाय, व्यक्ती अवलंबून असतात. पण आताच्या काळात पर्यटन थोडे महाग वाटू लागते ते केवळ मह
- डॉ . अभयकुमार दांडगेमराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी आवाहन केले आहे. आता २९ ऑगस्ट रोजी मुंबईत
मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह हजारो समर्थकांचे मोर्चा उद्या, शुक्रवारी मुंबईत धडकणार आहे. येथे आझाद मैदानात एक दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आंदोलन क
मुंबई : २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) एसईबीसी व ओबीसी प्
मुंबई (प्रतिनिधी) : डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळील माझगाव परिसरात मंगळवारी एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. सदर तरुणाची गळा दाबून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. ही हत्या जमिनीच्या
मुंबई : हिंदू धर्मग्रंथ आणि वास्तुशास्त्रानुसार, काही विशिष्ट गोष्टी सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी दान करणे अशुभ मानले जाते. अशा वेळी या वस्तूंचे दान केल्यास घरातून सुख, समृद्धी आण
मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अगामी आशिया चषकासाठी निवड न झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीने भारतीय संघ
भगूर : नाशिक जवळील शिंगवे बहुला गावातील घरावर लष्कराचे पॅराशुट ( ग्लायडर ) कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नसून लष्कर जवानास दुखापत झाली आहे. त्यास पुढील उपचारासाठी ताबडतोब देवळ
नवी दिल्ली : प्रधानमंत्री जन धन योजनेला गुरुवारी ११ वर्ष पूर्ण झाली. ही योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आली होती आणि आज ही योजना जगातील सर्वात मोठी वित्तीय समावेशन मोहीम बनली आहे. प्रधा
गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविरामगेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची चर्चा सुरू होती. मात्र, गण
सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबू यांच्या बहुप्रतिक्षित ‘जटाधारा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर रसिकांची चित्रपटाबद्दल उत्सुकता आणखीनच वाढली आहे. निर्मात्यांनी ‘जटाधारा’ चित्
वडापाव म्हटले की जिभेला पाणी सुटते. वडा जसा तिखट-चुरचुरीत असतो तसेच नात्यांमध्येही गोडवा आणि तिखटपणा असला तरच ती नाती खरी रंगतदार होतात. अगदी हाच अनुभव देणारा कौटुंबिक चित्रपट ‘वडापाव’ लवक
मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी विविध ठिकाणी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी अभिनेत्री जॅकलिन
बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाचा वाद वाढतच चालला आहे. जॉली एलएलबी ३ या चित्रपटात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्यासह सौरभ शुक्ला, अमृता राव,
पॅरिस : दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या राउंड ऑफ १६ सामन्यात तिने चीनच्या वांग
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला भारत देश वेगाने प्रगती करतं आहे. समाजातील सर्व घटकांचा विचार करणारे हे सरकार आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशात सर्वत्र सहकार चळवळ रुजवल
नवी दिल्ली : राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला. हम दो हमारे तीन, हे धोरण राष्ट्रीय हितासाठी अवलंबिले पाहिजे; असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. डॉक्टरांनी
नवी दिल्ली : आयपीएल २०२५ चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अखेर सोशल मीडियावर परतले आहे. त्यांनी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीवर आपले मौन तोडले आहे. या वर्ष
मुंबई : विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांना भावपूर्ण श्
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात काही वेळ
नवी दिल्ली : भारत सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेत आयुर्वेद दिवसाची तारीख कायमची ठरवली आहे. मार्च २०२५ मध्ये प्रकाशित राजपत्र अधिसूचनेनुसार, आता प्रत्येक वर्षी २३ सप्टेंबरला आयुर्वेद दिवस स
राज ठाकरेंच्या निवासस्थानीही घेतले दर्शनमुंबई : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. यादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नुकताच लालबागच्
मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ हजार २८५ सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग
भिवंडी (प्रतिनिधी) : वाहतूक कोंडीचे विघ्न बाप्पांच्या मार्गातही येत आहे. वाहतूक कोंडीचा त्रास ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्यांसह गणेशमूर्ती आगमण मिरवणूकीवरही दिसून येत आहे. भिवंडी तालुक्य
मोहित सोमण: आजही इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर घसरणीत झाली आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स थेट ७०५.९७ अंकाने व निफ्टी २११.१५ अंकाने घसरला आहे. त्यामुळे सेन्सेक्स ८००८०.५७ व निफ्टी २४
जुन्नर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून निघालेला मोर्चा सध्या मुंबईच्या दिशेने सरकत आहे. या आंदोलनाचं नेतृत्व मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील करत असून,
मोहित सोमण: आज भारतात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी अध्यादेशाचे पालन आजपासून होणार असल्याने युएसमध्ये भारताकडून आयात केलेल्या वस
मोहित सोमण: वर्धमान टेक्सटाईल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वादळ आले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर थेट १३.१७% उसळला आहे ज्यामुळे कंपनीच्या शेअरचा दर ४५०.३५ रूपयांवर सुरु होता. प्रा
सूचीबद्ध झाल्यानंतर कंपनीच्या शेअर मुळ किंमतीपेक्षाही घसरलामोहित सोमण:मंगल इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेड (Mangal Electrical Industries Limited) कंपनीचा समभाग (Share) आज बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला आहे. मात्र शेअरला
ईवाय अहवालातील ताजी माहिती पुढेप्रतिनिधी:भारताच्या अर्थव्यवस्थेतील ताजी अपडेट समोर आली आहे. भारत हा आर्थिक वर्ष २०३८ पर्यंत पीपीपीत (Purchasing Power Parity) मध्ये जागतिक पटलावर क्रमांक दोनचा देश बनणार
मुंबई: हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गणपतीला समर्पित असते. यापैकी, कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी
गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक पुरुष आणि तीन महिला नक
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील टीकमगढ जिल्ह्यातील खरगापूर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार चंदा सिंह गौर (Chanda Singh Gaur) यांच्या कुटुंबाशी संबंधित धक्कादायक घटना घडली आहे. आमदार गौर यांचा मु
भारताचा आर्थिक विकास दर दशकभर सरासरी ६% पेक्षा जास्त राहण्याचा अंदाजप्रतिनिधी: युएसने घातलेल्या टॅरिफ शुल्काच्या दबावा व्यतिरिक्तही भारताची अर्थव्यवस्था तेजीने पळणार आहे. असे संकेत नव्
पुणे : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यात भक्तिभाव आणि मंत्रोच्चारांच्या गजरात झाली. शहरातील सर्वाधिक लोकप्रिय असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यावर्षी पद्मनाभ मंदिराच्
कॉलियर्स इंडियाकडून माहिती प्रसिद्ध५०० एमएसएफ ऑफिस मालमत्ता आरईआयटीसाठी पात्र ज्यामध्ये विद्यमान आरईआयटी अंतर्गत आधीच सूचीबद्ध केलेल्या १३० एमएसएफपेक्षा जास्त स्टॉकचा समावेश आरईआयट
मुंबई: सणासुदीच्या मुहूर्तावर टाटा समुहाची लाईफस्टाईल कंपनी ट्रेंट लिमिटेडने (Trent Limited) भारतातील पुढील पिढीतील निर्माते, ट्रेंडसेटर आणि डिजिटल-प्रथम तरुणांना सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेल
पाटणा : पाकिस्तान पुरस्कृत जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या किमान तीन दहशतवाद्यांनी नेपाळमार्गे बिहारमध्ये घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. ही माहिती मिळताच बिह
विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. सर्व मृतांची ओळख पटविण्यात आली आहे. जखमींवर उपचार सुरू आ
१) Hero Motocorp - जेफरीजने हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या शेअरला 'होल्ड' कॉल दिला आहे. यापूर्वीच्या ' अंडरपरफॉर्म' ही भूमिका बदलत जेफरीजने वाढत्या कामगिरीचा आधारे 'Hold' कॉल दिला आहे. ब्रोकरेज कंपनीच्या मते, आ
मोहित सोमण: आज सकाळी शेअर बाजार उघडताच बाजारात घसरण सुरू झाली आहे. सकाळी सत्र सुरू झाल्यावरच इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स ६४१.४८ अंकाने व निफ्टी १८९.४५ अंकां
मुंबई : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी 'ड' जीवनसत्व (Vitamin D) अत्यंत महत्त्वाचे असते. शरीरातील हाडांची मजबुती, रोगप्रतिकारशक्ती आणि पेशींच्या वाढीसाठी हे जीवनसत्व आवश्यक असते. 'ड' जीवनसत्व मिळवण्या
वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. बुधवारी सकाळी ही इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली होती
मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची चर्चा सुरू होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर या जोडप्याने एकत्र येऊन य
सियोल : दक्षिण कोरियामध्ये शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर झाले आहे. मार्च २०२६ पासून हा कायदा लागू होणार असून, विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल अथवा इतर कोणतेही स्मार्ट डिव
नवी दिल्ली: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर २०२५ महिना अनेक राशींसाठी खूप शुभ असणार आहे. या महिन्यात ग्रहांचे महत्त्वपूर्ण गोचर होणार आहे, ज्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक
ठाणे: आज सगळीकडे गणेशोस्तवाची धूम सुरू असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर एक अपघात घडला. एक तरुण बाइकस्वार जखमी अवस्थेत रस्त्यावर बसलेला शिंदे यांना दिसला. त्यावेळी त्य
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून, सकाळपासून अनेक राजकीय लोकांची वर्दळ शिवतीर्थावर पाहायला मिळाली. ज्यामध्ये उबाठा गटातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश होता
पालघर: वसई तालुक्यातील नारंगी रोड वरील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत लगतच्या चाळीवर कोसळल्यामुळे आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी,
१२ पुलांवरून श्रीगणेश मिरवणूक नेताना काळजी घेण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहनमुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १२ पूल धोकादायक
नवी दिल्ली: अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफ बॉम्बमुळे भारताची आर्थिक व्यवस्था कोलमडुन पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे, खास करून कापड क्षेत्राला त्याचा सर्वाधिक फटका बसू शकतो, ज्यामुळे भारता
आझाद मैदानावर मराठा आंदोलनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एका दिवसाची परवानगी दिलीमुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची रणशिंगे फुंकली गेली आहेत. मराठा समाजाचे नेते मनो
पुणे: ढोल-ताशा पथकांचा निनाद, बँडपथकांनी आळवलेल्या मधूर सुरावटी आणि ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजन करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्य
मुंबई: देशांतर्गत सराफा बाजारात आज बुधवार गणेश चतुर्थीच्या दिवशी दरात वाढ दिसून आली आहे. किमतींमध्ये वाढ झाल्याने देशातील बहुतांश सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोने १,०२,४४० रुपये ते १,०२,५९० रु
पुणे: गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी पुणे शहराच्या मध्य भागांत भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे भाविकांना ये-जा करण्यासाठी, तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी महामेट्रोने गणेशोत्सवात स्वा
मुंबई: गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटत नसल्याकारणामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडोच्या संख्येने मराठा समूह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. प्रभादेवी येथील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला एलिफस्टन पूल (Elphinstone Bridge) गणेशोत्सवापर्यंत सुरू
गुरुदासपूर: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल व जम्मू-काश्मीरमधून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. या पुराच
मुंबई: सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची
मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवाला एक नवा आयाम देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एका अभिनव रील स्पर्धेचे आयोजन. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पने
मुंबई: आज देशभरात गणेश चतुर्थीचा जल्लोष पाहायला मिळतो आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही हा सण मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करतात, आणि यंदाही बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी उत्सवात सहभाग घ
मुंबई: कस्टम विभागाच्या पथकाने मुंबई विमानतळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. सदर व्यक्ती हा सौदी अरे
मुंबई: आजपासून दहा दिवस राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2025) धामधूम पाहायला मिळणार आहे, घराघरात आणि विविध सार्वजनिक मंडळामध्ये बाप्पांचे आगमन झाले आहे. अनेक सिनेतारकांच्या घरात देखील हे बाप्पा
गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल जास्वंदीचे फूल प्रिय आहे, हे आपल्याला माहित आहे. पण बाप्पाच्या पूजेमध्ये जाई, जुई आणि चमेली यांसारख्या सुगंधी फुलांनाही विशेष महत्त्व आहे. ही फुले गणपतीला अर्
गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कोणताही सण किंवा पूजा असो, मोदकाशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते. पण गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य का दाखवला जातो, यामागे
२४ तासांत अन्नछात्र काढण्याचा आदेशमुंबई : आजपासून गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2025) आरंभ झाला असून, गणरायचा स्वागतासाठी गणेशभक्तांचा उत्साह ओथंबून वाहत आहे. केवळ कोकण किंवा मुंबई नव्हे तर संपूर्ण राज्
विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार पूर्वेकडील विजय नगर येथील चार मजली जुनी इमारत मध्यरात्री कोसळली. या घटनेत २ जणांच
छत्रपती संभाजी नगर: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी एका युट्यूबरच्या तोंडाला काळ फासलं आहे, छत्रपती संभाजीनगरात ही घटना समोर आली आहे. तेथील एक
संपूर्ण जनतेच्या ममत्त्वाचा, दैवत्वाचा, अस्मितेचा, श्रद्धाळू असा हा एकमेव गणेश. गणरायाचे आगमन म्हणजे सर्वांसाठी आनंदाची पर्वणीच असते. जोरदार सरींची बरसात झेलून सुखावलेले समस्त जीव आता उत
दी लेडी बॉस : अर्चना सोंडेपूजा आठवीतील वर्गात शिकत असताना शाळेशेजारी धान्य मळणीचं काम सुरू होतं. या मळणी यंत्रातून धान्याचा भुसा उडायचा. हवेसोबत हे भुशाचे कण वर्गात यायचे. त्यामुळे मुलांना
मराठी भाषेचा विकास आणि आव्हाने हा विषय सध्या सतत चर्चेत आहे. मला नेहमी असे वाटते की, येणाऱ्या काळात मराठीच्या विकासाच्या दिशा शोधण्याचे काम तरुणाईकडूनच होईल. तरुण मन सातत्याने नव्याचा शोध
महाराष्ट्रात आणि देशातही घराघरांत पोहोचलेला आणि आबालवृद्धांचा आराध्य दैवत गणेशोत्सवाची सुरुवात आजपासून देशात सर्वत्र होत आहे. हा एकमेव सण असा आहे, की ज्याला जातपात, स्त्री-पुरुष, किंवा वर
पुणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, महापालिकेच्या निवडणुका या दिवाळीनंतर होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उत्सुकता असलेली निवडणुका प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली असून,
अनेकदा आपल्या आजूबाजूलासुद्धा आपण असे लोक बघतो जे कायम स्वतःच खरं करतात. अगदी कोणीही कितीही अनुभवी व्यक्तीने सल्ला दिला, मार्गदर्शन केले तरी काही व्यक्ती ते समजून उमजून घेण्याच्या मानसिक
पंचांगआज मिती श्रावण अमावस्या शके १९४७. चंद्र नक्षत्र मघा. योग शिव. चंद्र राशी सिंह भारतीय सौर ५ भाद्रपद शके १९४७. बुधवार, दि. २७ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२२, मुंबईचा सूर्यास्त ६.५७, मुंबई
मुंबई : रात्री शांत आणि गाढ झोप लागणे हे आजच्या धावपळीच्या जीवनात एक मोठे आव्हान बनले आहे. अनेक जण निद्रानाश आणि अस्वस्थ झोपेच्या समस्येने ग्रासलेले आहेत. अशा परिस्थितीत, योग्य आहार घेणे खूप
नवी दिल्ली: अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या व्यापार तणावादरम्यान एक खळबळजनक दावा समोर आला आहे. जर्मन वृत्तपत्र ‘फ्रँकफर्टर ऑलगेमाइनने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्र
मुंबई : मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडने (एमसीएक्स) १८ ऑगस्ट २०२५ पासून निकेल फ्युचर्स करार सुरू करण्याची घोषणा केली आहे. या करारामुळे दरनिर्धारणाची प्रक्रिया अधिक प्रभावी होणा
धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या पत्नीने अंडाकरी बनवण्यास नकार दिल्याने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायं
विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणारओळखपत्रे,प्रमाणपत्रे,दस्तावेजांसाठी सुलभताविमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिका
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत पूर आला आहे. जम्मूतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. वैष्णोदेवी यात्रा म
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि एस. टी. बस स्थानकावर प्रचंड गर्दी दिसत आहे.मुंबईसह इतर महानगर
मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना निर्णया
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत एक नवं घर बांधत आहेत, ज्याची किंमत सुमारे २५० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. अलीकडेच या अंडर कन्स्ट्रक्शन घराचे फोटो आणि व्हिड
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या संदर्भात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी मंगळवारी(दि.२६) माहिती दिली की, पंतप्रधान मोदींचा हा दोन दि
मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय जमिनीवर मत्स्यव्यवसाय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी १६१ कोटींच्या निधी मान्यते
मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची कार्यवाही कृषी विभागाने करावी, असे निर्देश कृषी मंत्
दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवामुंबई : गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय कोकणात मुक्कामी जातात. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी राज्य शासनाने मुंबई ते (जयगड) र
मुंबई : मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नांदेड शहर मुंबईच्या अधिक जवळ आले आहे. यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडल