मंत्री उदय सामंत; टोलेजंग इमारतींची संख्या वाढत असल्याने निर्णयमुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारतींची वाढती संख्या लक्षात घेता, शहराची अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय राज्
- मंत्री जयकुमार गोरे यांची विधानपरिषदेत माहितीमुंबई : सातारा जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली झालेल्या मोठ्या आर्थिक अनियमिततेचे पडसाद आता थेट परिषदेत उमटले
मुंबई : पेसा क्षेत्रातील १७ संवर्गांची नियुक्ती ही गुणवत्तेवर होत असून उमेदवारांच्या सेवाज्येष्ठतेवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत दिली.अनुसूचित
मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने अत्यंत घाईघाईत स्थायी समिती मंजुरीसाठी सादर केला. परंतु ह
मुंबई : क्रांती प्रकाश झा हे भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक ओळखले जाणारे अभिनेते आहेत. त्यांनी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेक वर्षांपा
संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी संगमनेर नगरपालिकेत जोरदार राडा पाहायला मिळाला. नगरसेवक शैलेश कलंत
तेहरान : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी फोनवरून चर्चा केली. यानंतर इराणने भारतीय तेलवाहक जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सु
तेहरान : पश्चिम आशियात २८ फेब्रुवारी २०२६ पासून अमेरिका आणि इस्रायल यांचे इराणशी युद्ध सुरू आहे. या युद्धाने आता तेराव्या दिवसांत प्रवेश केला आहे. इराणने आखाती देशांतील अमेरिकेशी संबंधित ब
- स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ शक्ती देणारे- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्य
आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १९ व्या हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. जगातील सर्वात लोकप
मुंबई : इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (गुरुवार १२ मार्च) तेरावा दिवस आहे. अशातच आता इराणने रात्री अमेरिकेच्या मालकीच्या सेफसी विष्णू या तेल टँकरवर हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीय व्यक्
मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून दिला. प्रशासनाच्यावतीने आलेला प्रस्ताव हा मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्याच्य
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन'च्या निमित्ताने आयोजित 'सीईओ राऊंडटेबल' येथे उपस्थिती दर्शविली. यावेळी
मुंबई: जन्म नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र देणे, हा फक्त शासकीय दस्तावेज देण्यापुरता मर्यादित विषय नसून त्याचाच संबंध थेट राष्ट्रीय सुरक्षेशी आहे. जेव्हा कार्यवाहीतील चुका शोधून लोकप्रति
मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही अस्थिरता दूर करण्यासाठी 'इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी'ने (IEA) ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. बुधव
मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्या असून, या गंभीर प्रकरणाची दखल आता राज्य सरकारने घेतली आहे.
मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अवघ्या पाच दिवसांपूर्वी विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय येथे आकस्मिक भेट दिल्यानंतर उपमहापौर संजय घाडी यांनीही या रुग्णालयात भेट देत तेथ
मुंबई: एप्रिलपासून सुरु होत असलेली जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. त्यामुळे त्यामध्ये अनुसूचित जाती व जमाती वगळता इतर जातींच्या गणनेचा उल्लेख नाही.जनगणनेच्या
मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी राज्य सरका
मुंबई: काॅग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे आरोप अतिशय बिनबुडाचे असून,त्यांनी उपस्थित केलेल्या माहीतीशी दुरान्वये माझा संबंध नाही.उलट अकारी पडीत जमीन मूळ मालकांना परत मिळाव्यात हीच आपली भ
मुंबई : राज्य सरकारने बुधवारी प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून, तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड मह
मुंबई: नागपूर नवीन विधानभवनचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती सभागृह असलेले मुख्य संकुल, स्वतंत्र प्रशासकीय इमारतीची कामे विहित कालावधीत
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेतमुंबई : राज्यातील व्यावसायिक महाविद्यालयांच्या शुल्क निर्धारण प्रक्रियेत होणाऱ्या अ
मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर महा ई-सेवा आणि आधार सेवा के
मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी विधानसभेच्या कामकाजावर उमटले. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी या विषय
जमीन भूसंपादन प्रकरणात एसआयटी चौकशीचे महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेशमुंबई : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरात राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेल्या जमीन भूसंपादन प्रक्रियेत गैरव
मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे यांच्या क्रीडा क्षेत्रातील देदीप्यमान योगदानाचा आणि प्रशासकीय अनुभवाचा विचार क
महिला शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; आगामी अधिवेशनात विशेष विधेयक मांडणारमुंबई : महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा कणा असलेल्या महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख, हक्क आणि तं
मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनी 'वर्ग-२' मधून 'वर्ग-१' करण्याबाबतचे धोरण ३१ मार्च २०२६ पर्
मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी ०३.१५ वाजेपर्यंत डिस्क डी-फ्रॅगमेंटेशन कामासाठी बंद राहीलमुंबई पीआरएस दिनांक १
मेटाने व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि मेसेंजरवर नवीन अॅण्टी-स्कॅम वैशिष्ट्यांच्या लाँचची घोषणा केली आहे. ही वैशिष्ट्ये संशयास्पद कृतींमध्ये गुंतण्यापूर्वी व्यक्तींना सावध करण्यासाठी आणि
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासनमुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. आज विधान परिषदेत आमदार श
अबू धाबी : इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ (DXB) दोन ड्रोन पाडण्यात आले, ज्यामध्ये एका भारतीय नागरिकासह चार जण
बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीचा एक खटला उघडकीस आणला आहे. बँकॉकहून आलेल्या एका प्
पुणे : पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या विकासात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेने 'माझे पुणे, माझा अर्थसंकल्प’,
मुंबई : सातारा जिल्ह्यातील सावरी आणि पाचुपतेवाडी येथे उघडकीस आलेल्या अमली पदार्थ निर्मितीच्या कारखान्याप्रकरणी राज्य सरकार अत्यंत कठोर पावले उचलत असून, या प्रकरणातील सर्व ११ आरोपींवर 'मक
देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्रचमुंबई : महाराष्ट्राचा जीडीपी २०१३ - १४ मध्ये १६ लाख कोटी होता. पुढील दहा वर्षांत आम्ही तो ५१ लाख कोटींवर नेला. आमच्या काळात राज्याची अर्
मुंबई : ‘सनई चौघडे’ मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘तेजस्विनी खानोलकर’ हे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या भूमिकेबद्दल अदि
ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा, विखुरलेले सेवा प्लॅटफॉर्म्स आणि सहानुभूतीचा अभाव हे भारतातील ग्राहक निष्ठेमधील सर्वात मोठ्या जोखीम ठरत आहेत. भारतातील ५,००० हून अधिक ग्राहक आणि ४२५ ग्
संपर्क फाउंडेशनद्वारे मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘AI फॉर एज्युकेशन इम्पॅक्ट’ महाराष्ट्र राज्य कृती संवादचा शुभारंभ करण्यात आला. माननीय प्रधान सचिव रणजीत सिंग देओल (आयएएस, प्रधान
मुंबई : ‘अॅमेझॉन पे’ने आज आपल्या वाहन विमा पोर्टफोलिओच्या विस्तारीकरणाची घोषणा केली, जेथे एचडीएफसी एर्गो, अॅको आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड यांच्यासोबत सहयोगांच्या माध्यमातून देशभर
मुंबई :गुढीपाडव्याच्या शुभ प्रसंगी इंडिया यामाहा मोटरला महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी आपल्या लोकप्रिय स्कूटर व मोटरसायकल लाइनअपवर अनेक विशेष उत्सवी ऑफर्सची घोषणा करताना आनंद होत
महिला शेतकरी अधिकार कायद्याच्या अभ्यासासाठी कृतीगट तयार करावा - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेमुंबई : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या स
फुकेत : हैद्राबादहून थायलंडकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला लँडिंगदरम्यान गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे उतरताना विमानाचे नोज व्ही
मुंबई : गेली दोन दशके गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर “चैत्र चाहूल” हा मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला वाहिलेला कार्यक्रम 'ॲड फिझ' करतो. यानिमित्ता ने काही दिग्गज कलाकारांचे ऋण सत्कार आणि कलेस
अहमदाबाद : भारताच्या इलेक्ट्रिक गतीशीलता प्रवासामध्ये महत्त्वपूर्ण टप्पा गाठत समर्थ ई-मोबिलिटी प्रा. लि. या तंत्रज्ञान-केंद्रित, नाविन्यता-नेतृत्वित इलेक्ट्रिक गतीशीलता कंपनीने आज
जळगाव / एरंडोल – येथील लांडापूर भागातील चार वर्षीय बालिकेवर तिच्याच नातेवाईक असलेल्या ५९ वर्षीय मामे आजोबांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर संतप्त जमावाने संशयिताविरुद्ध कड
मुंबई : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल हे दोन देश इराण विरुद्ध लढत आहे. या युद्धाने आता १२ व्या दिवसांत प्रवेश केला आहे. युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे होणारी आंतरराष्ट्रीय त
नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच एक ऐतिहासिक आणि महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. वयाच्या अव
मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या सूर्यक
मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना वाहनचालकांशी उद्धटपणे वागणे आणि दंड भरण्यासाठी सक्ती करणे आता पोलिसांना महागा
मुंबई: गोरेगाव -मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी बोगदा खनन संयंत्रचे (TBM) सुटे भ
मुंबई : बालाजी मोशन पिक्चर्सने भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका आहे. भूतबंगला या चित्रपटाचा टीझर गुरुवारी प्रदर्
मुंबई: महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुलींचा उपस्थिती भत्ता’ योजनेत वाढ करण्याची सूचना शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्र
मुंबई: यंदाच्या पावसाळ्या दरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा अधिकाधिक जलद गतीने व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित खात्यांबरोबर आणि विभागांसोबत सर्व यंत्रणांनी समन्वय साधावा. मध्य
मुंबई: मुंबई महापालिकेच्या सहा विशेष समिती अध्यक्षपदासाठी अखेर भाजप आणि शिवसेनेच्यावतीने उमेदवारांची नावे जाहीर झाली असून दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी तिन्ही उमेदवारांनी आपले अर्ज महा
मुंबई: मुंबईतील भांडुप रेल्वे स्टेशनच्या परिसरात एका इमारतीचा भाग कोसळला आहे. अत्यंत रहदारीचा असलेल्या या परिसरात इमारतीचा भाग कोसळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जी
जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख लाटण्याचा प्लॅन रचला. पण, हा कट फक्त ५० लाखांसाठी नव्हताच. हे प्रकरण आता ७ कोटी रुपया
नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे व्यवहार करताना अनेक वेळा सुट्या पैशांची चणचण भासत होती. सुट्या पैशांची मागणी सर्
मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमात स्व. बाळासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार
मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्
मुंबई : पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्या सहकार्याने महत्त्वप
नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे भारतासह जगभर तेल आणि वायूचा तुटवडा सुरू झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यामुळे तेल आणि
तेहरान : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धाचा एक भाग म्हणून शत्रू देशांनी समुद्रात तसेच जमिनीवर ठिकठिकाणी इलेक्ट्रॉनिक जॅमर सक्रीय केले आहेत. या जॅमर
पदाधिकार्याला ३० दिवसांच्या कारावासाची शिफारस घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले; विशेषाधिकार समितीचा कठोर निर्णयमुंबई : विधान परिषदेची प्रतिष्ठा मलीन करणे आणि घटनात्म
प्रशासकीय भार हलका करण्यासाठी निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणामुंबई : राज्यातील वाढती लोकसंख्या, शहरीकरणाचा वेग आणि भौगोलिक विस्तार विचारात घेऊन प्रशासकीय कामकाजाचा भ
विधानसभा अध्यक्षांनी घेतली गंभीर दखल; कठोर कारवाईचा दिला इशारामुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पासारख्या अतिशय गंभीर विषयावर विधिमंडळात चर्चा सुरू असताना वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या अनुपस्
मुंबई : राज्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आणि नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी महसूल विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता शासकीय मोजणी कामी 'खासगी परवानाधारक भूमापका
आमदार निलेश राणे यांचे अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण भाषण; महसुली तुटीवर व्यक्त केली चिंतामुंबई : महाराष्ट्राचा जीएसडीपी (सकल राज्य देशांतर्गत उत्पादन) ५१ लाख कोटींच्या विक्रमी टप्प्यावर पो
मुंबई : विनोद शैलीने चाहत्यांना खळखळून हसवणारा शिवाय उत्कृष्ट कन्टेन्टने प्रेक्षकानं भारावून सोडणारा छत्रपती संभाजीनगरच्या या कन्टेन्ट क्रिएटरचे अकाली निधन झाले आहे.प्रसिद्ध रील स्टार
- सैन्यदलातल्या कुटूंबातील महिलांमध्ये व्यावसायिक संधी वाढीस लागण्यासाठी करणार मदतबंगळुरु : आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ चे औचित्य साधून ॲमेझॉन इंडिया तर्फे आर्मी विमेन्स वेल्फेअर असोस
अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला.सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तब्बल ९६ धावांनी
आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, इशान किशन आणि हार्दिक पंड्या या भारतीय खेळाडूंचा या संघा
स्विगीच्या विविध ऑफरिंग्समधून मिळणार मॅरियट बॉनव्हॉयचे फायदेमुंबई : मॅरियट इंटरनॅशनलचा पुरस्कारप्राप्त ट्रॅव्हल प्रोग्राम मॅरियट बॉनव्हॉय आणि भारतातील अग्रेसर ऑन-डिमांड प्लॅटफॉर्म स
सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय विद्यार्थ्याने केवळ शिक्षक आणि पालकांच्या भीतीने स्वतःच्या अपहरणाचा ड्रामा रचला. हा
महाराष्ट्र विधानपरिषदेत आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी आखाती (Gulf) देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे कार्यरत असलेल्या महार
शिवसेना महापालिका गटनेते अमेय घोले यांनी केली महापौरांकडे मागणीमुंबई :भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत तिसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा
सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संकल्पनांवर आधारित असेल प्रवेशद्वार महापौरांनी तिन्ही प्रवेशमार्गांची केली पाहणीमुंबई :मुंबई महानगरात प्रवेशाच्या मार्गावर, मुंबईची ओळख सांगणारे संकल्पना
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या दौऱ्यात ते हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि र
- मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा; नवा कायदा करण्याचे दिले संकेतमुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही पुराव्याशिवाय केली जाणारी वैयक्तिक बदनामी आणि चारित्र्यहनन रोखण्या
मुंबई : संजय राऊत, उबाठा गट हे षंढाच्या भूमिकेत वावरत आहेत. राऊत हे षंढ असून त्यांना, शांततेचा अधिकार षंढांना नसतो तर सामर्थ्यशाली शूरवीरांना असतो याचा विसर पडलेला आहे असा घणाघात भारतीय जनता
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मध्यपूर्वेत युद्ध पेटले आहे. त्यामुळे वाहतूक ही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्याचे प्रत्येक सरकारचे काम हे
श्रीवर्धन : राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसागणिक गंभीर होऊ लागली आहे. ताज्या घटनेत श्रीवर्धन शहरात भटक्या कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केला.
नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद भारताच्या ऊर्जा क्षेत्रावर उमटू लागले आहेत. या युद्धाचा फटका देशातील गॅस पुरव
इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आ
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बहरीन देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी सोशल मीडियावर इराणसमर्थक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून सहा परदेशी नागरिकांना अटक केली
श्रीलंका क्रिकेटने दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. कर्स्टन १५ एप्रिल २०२६ पासून पदभार स्वीकारतील आणि त्य
भिवंडी: सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि तिला आंतरधर्मीय विवाहासाठी धमकावणाऱ्या २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडीत टेल
नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरून चालत्या ट्रेनमधून एका तरुणीने पाण्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सुदैवाने तिच्या खांद्यावर बॅग असल्यामुळे
मुंबई : पश्चिम आशियातील संघर्ष लवकरच संपेल असा विश्वास व्यक्त करणारे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये आशाद

32 C