मुंबई : नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मंत्रालयातील अजित पवार यांच्या वापरातील दालने कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी य
मुंबई : मुंबईत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळामार्फत विविध वसाहतींमधील एकूण १२० सदनिका विक्रीसाठी उपलब
मुंबई : राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात खांदेपालट करत चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. विविध विभागांतील आयएएस अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देत, शासकीय कामकाजाला नवी दि
दुबई : आगामी ICC पुरुष T२० विश्वचषक २०२६ साठी क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून सहभागी होणाऱ्या २० पैकी १९ देशांनी आपले अंतिम संघ जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या न
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज विधीपूर्वक बाणगंगा तल
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात आज एका भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. विसरवाडी पोलीस चौकी परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी उभी असलेल्या नवापूर आगाराच्या एसटी बसला एका सुस
पुणे : पुणेकरांचा प्रवास आता लवकरच आरामदायी होणार आहे. कारण पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन लवकरच सुरू होणार असून प्रवासाचा वेळ हा कमी होणार आहे. रेल्वे प्रमाणे आता मेट्रोही आपल
देवगाव रंगारीतील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसादजिल्हा परिषदवर विकासाचा भगवा फडकवण्याचे शिंदेंचे आवाहनछत्रपती संभाजीनगर : मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आधीच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवल
“बाई आणि चौकट” हे स्त्री जीवनावर भाष्य करणारं प्रतिकात्मक वाक्य आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतं.चौकट म्हणजे चार कोनांमधली मर्यादा, चौकट म्हणजे समाजाने ठरवलेली स्त्रीची भूमिका, चौकट म्हणजे स
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. ७ फेब्रुवारी पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून आजपासून म्हणजेच २ फेब्रुवारी पासून सराव सामने होणार सुरु होणार
सुनील तटकरे यांचे शरद पवार गटाला प्रत्युत्तर; विलीनीकरणाविषयी केले सविस्तर भाष्यमुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही गटातील नेतेम
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री मच्छिंद्रनाथांचे दर्शनमाघी पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त शिवसेनेकडून मलंगगडावर फडकले भगवे निशाणफनिक्युलर रोप वे मुळे भाविकांची मोठी सोयठाणे :
उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टीमुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक
पाकिस्तानचे माजी वाणिज्य मंत्री गोहर एजाज (Gohar Ejaz) यांनी सोशल मीडियावर पाकिस्तानमधील नोकऱ्या धोक्यात असल्याचे संकेत दिले आहेत. तब्बल १ कोटी नोकऱ्या संकटात आहेत आणि त्याला भारत-युरोपीयन यूनि
सातारा: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अ
गोल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिक मदाना व अभिनेता विजय देवरकोंडा या दोघांच्या लग्नाबद्दल चर्चानां उधान आलं आहे. या दोघांच लग्न २ फेब्रुवारी रोजी होणार आहे अशी सर्वत्र
मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी तरुण नगरसेवक आणि एकेकाळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळ असलेले अमेय घोले यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे महापालिकेत २९ नगरसेवक
भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे. गेल्या दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवरून सावरत भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग क
बुलढाणा : गेले काही महिने बिबट्याने महाराष्ट्रभर उच्छाद मांडला आहे. शांततेच्या ठिकाणी दिसणार बिबट्या आता सर्रास वर्दळीच्या ठिकाणीही दिसून येत आहे. बिबट्या आपल्याला अंगणात, शेतात, गोठ्यात
टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या गट फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा भारताशी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणाच्या रचनेतही बदलनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी संसदेत सलग ९ वा अर्थसंकल्प सादर केला. १ तास २५ मिनिटांच
मुंबई: बॉलीवूडचे 'ॲक्शन किंग' म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर शनिवारी (३१ जानेवारी) रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. मुंबई गुन्हे
स्टडी इन इंडिया मात्र दुर्लक्षितमुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत शिक्षणासाठी परदे
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातील
मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा करण्यात आली नसली तरीही; अर्थसंकल्पानंतर कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या
मराठी शाळा टिकण्यासाठी आता हवी फक्त पालकांची इच्छाशक्ती व मानसिकतेत होणारा बदल आता मराठी शाळा टिकवू शकतात असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.अल्पेश म्हात्रे,काही वर्षांपूर्वीची गोष्ट, मुंबई
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या अर्थसंकल्प २०२६-२७ संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात अल्पसंख्याक कार्य मंत्रालयासाठी ₹३,४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. विकसित देशाच्या दृष्टीने त्यात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा आहेत. देशातील अर्थव्यवस्थेचा कणा ज्याला म्हटले जाते त
सोलापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आणि मोहिते पाटील गटातील वाद आता जाहीर सभांच्या माध्यमातून उफाळून
मुंबई: आज म्हणजेच सोमवार २ फेब्रुवारी रोजी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात एकत्र येणार आहेत. तेथून सर्व नगरसेवक गटनोंदणीसाठी कोकण भवन
देशातील २० लोकप्रिय पर्यटन स्थळांची निवडनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२६ सादर करताना पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली. दे
२० नव्या जलमार्गांची घोषणानवी दिल्ली : यंदाच्या अर्थसंकल्पात महामार्ग, हायस्पीड रेल्वेसह अनेक मोठ्या पायाभूत सेवासुविधांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्यात २० नव्या जलमार्गांच
मुंबई: शिंदेंच्या शिवसेना गटाकडून युवा सेनेचे माजी नेते आणि महापालिकेच्या राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या अमेय घोले यांची मुंबई महानगरपालिकेतील गटनेते पदासाठी निवड कर
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सादर झालेल्या पहिल्या केंद्रीय अर्थसंकल्पात जागतिक भू-राजकीय परिस्थिती व आव्हानांचा उल्लेख करत देशाचा संरक्षण अर्थसंकल्प ६.८१ लाख कोटी रुपयांवरून वाढवू
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्याप्रमाणेच कामाचा धडाका सुरू केला आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या आज म्हणज
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्
मुंबई: अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातानंतर अवघा महाराष्ट्र हादरुन गेला. अजित पवारांच्या जाण्यामुळे फक्त त्यांच्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्य
नवी दिल्ली : देशात लवकरच ७ नवे हाय-स्पीड रेल कॉरिडोर उभारले जाणार आहेत, अशी माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेविषयक महत्त्वाची घोषणा केली. महाराष्ट्रासाठी दे
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६ च्या अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात पारंपारिक शेतीसोबतच उच्च-मू
मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार फेब्रुवार
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प २०२६ मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रासाठी कोणतीही मोठी किंवा दिलासादायक घोषणा न झाल्याने या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्य
संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. कर्करोगासह इतर गंभीर आजार
मुंबई: मुंबई रात्रीच्या अंधारात विसावलेली असतानाच मेट्रो मार्गिका ४ ने एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार केला. भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रिक टन वजनाचे ३ भव्य स्टील स्पॅन्स यशस्वी
मुंबई : जग तंत्रज्ञानाच्या बाबतीत वेगाने पुढे जात आहे. या वेगावर स्वार होण्यास भारतीयांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अर्थमंत्री न
वस्त्रोद्योग क्षेत्रात आधुनिकरणावर भरनवी दिल्ली : मेगा टेक्स्टाइल पार्क, राष्ट्रीय फायबर योजनेसह मानवनिर्मित फायबर क्षेत्राचा विस्तार करण्यावर भर देणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमं
नवी दिल्ली : पुढील ५ वर्षांत बायोफार्मा क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली. सीतारामन यांनी सांग
पंचांगआज मिती माघ कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग आयुष्यमान ०७.२० पर्यंत नंतर सौभाग्य चंद्र राशी मेष,भारतीय सौर १३ माघ शके १९४७ सोमवार दिनांक २ फेब्रुवारी २०२६ .मुंबईचा स
भारतीय क्रीडा क्षेत्राचा कायापालट, भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनण्याचा संकल्पनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत' संकल्पाला बळ देण्यासाठी, अर्थमंत्री निर्मला सी
नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी पश्चिम आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी अरब राष्
नवी दिल्ली : आगामी टी-२० विश्वचषकाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. पाकिस्तान सरकारने या स्पर्धेतील आपल्या संघाच्या सहभागाला हिरवा झेंडा दाखवला असला
बुलावायो : १९ वर्षाखालील विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जात आहे. सेमीफायनलच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा होता. पण हा सामना संपण्यापूर्वीच भारतान
मेलबर्न : टेनिस जगतात एका सुवर्णयुगाचा अंत आणि एका नव्या पर्वाचा उदय झाला आहे. स्पेनच्या अवघ्या २२ वर्षीय कार्लोस अल्काराझने ऐतिहासिक कामगिरी करत ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या अंतिम फेरीत १० व
मुंबई (सचिन धानजी) :कुर्ला पश्चिम येथील प्रिमियर नाल्याला जोडणाऱ्या भारतीय नगर नाला आणि विनोबा भावे नाल्याचे रुंदीकरण तसेच सुधारणा करण्यात येणार आहे. येथील विनोबा भावे नगर नाल्यावर मोठ्या
नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी देशाने बजेटमध्ये केलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे. ऑपरेशन सिंदूर नं
विकसित भारताकडे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबई, दि. १:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विक
मुंबई, दि.१: प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी
मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आपला नववा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विशेषतः रविवारी अर्थसंकल्प सादर होण्याची ही
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. वेगाने बदलणाऱ्या आंतरराष्ट्री
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. एकीकडे भूतान, नेपाळ आणि श्रीलंका यांसारख्या विश्वास
अधिक ताकदवान, अधिक काळोख, अधिक खोल: ‘द केरळा स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’मधील प्रमुख महिला कलाकारांचे कॅरेक्टर पोस्टर्स प्रदर्शितभारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट दिग्दर्शक व निर्माते म्हणून ओ
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादनकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट कृती आराखडा सर्वां
पुणे : हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रवास लवकरच मार्च अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्पाने यापूर्वी दोन महत्वाच्या ट्रायल रन यशस्वीरित्या पार केले आहेत. सध्या हिंजवडी–शिवाजी
Rohit Shetty Mumbai house : बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी
पंतप्रधानांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धापूर्वक पाऊल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रियामुंबई : एकीकडे लहान लहान शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतांना,
मुंबई : देशाचा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026 ) सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त करत केंद्र सरकारचे कौतुक केले
मुंबई: सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला वापरणाऱ्यांना आजपासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारने 1 फेब्रुवारी 2026 पासून या उत्पादनांसाठी नवीन कररचना लागू केली आहे. या मागचा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प २०२६ जाहीर केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी बोलतांना आजचा बजेट हा ऐतिहासिक असल्या
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कणा असलेल्या पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या येवला आणि नाशिकमध्ये सर्व पक्षीय शोक सभेचे आयोजनशोकसभेवेळी येवल्यात व नाशिकमध्ये दर्शनासाठी ठेवणार अस्थिकलशनाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रे
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवत दीर्घकालीन विकासाचा आराखडा मांडण
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या ऐतिहासिक नवव्या अर्थसंकल्पात कोकणच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणाऱ्या महत्त्वाच्या तरतुदी के
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आ
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सलग ९व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, शहरीकरण, रोजगारनिर्मिती, शेती आणि महिला सक्षमीकरणाव
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्या
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा भारताच्या वेगवान विकासाला नवी दिशा देणारा आणि सर्वसमावेशक प्रगतीचा स्पष्ट आराखडा मांडणारा अर्थसंकल्प आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम न
अर्थसंकल्प २०२६ : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संपूर्ण देशाचा बजेट ठरवला . त्यामध्ये कोणत्या वस्तु स्वस्त आणि कोणत्या वस्तु महाग झाल्या हे आपल्याला समजल. त्यासोबतच निर्मला सीतारमण
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला.यावेळी त्यांनी सांगितले की औषधे आता परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतील आणि भारताचे रूपांतर बायोफार्मास्युटिकल हबमध्ये
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आ
मुंबई: अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशभरात सात उच
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आ
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग ९ व्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवत दीर्घकालीन विकासाचा आराखडा मांडण्
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी संसदेत देशाचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडून त्यांनी एक ऐतिहास
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आ
नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठ
नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठ
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आ
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामण अगदी काही वेळातच संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरूवात झाली असून या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ब
सबालेन्काचा धुव्वा उडवत पटकावले विजेतेपदमेलबर्न : एलेना रायबाकिनाने आपल्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. शनिवारी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या चित्तथरा
मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज अर्थमंत्र्यांकडून मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या आहेत. निर्मला सीता
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाचा ऐतिहासिक नववा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र, अर्थसंकल्पाच्या काही तास आधीच सराफा बाजारातून ए

28 C