नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी देशाने बजेटमध्ये केलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे. ऑपरेशन सिंदूर नं
मुंबई: दि.१ फेब्रुवारी - आम्ही एनडीएसोबत आहोत आणि कायम सोबत राहण्याचा निर्णय झालेला असून मी कोणतीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केली नाही. कोण काय म्हणतंय यापेक्षा दादांनी दिलेला पक्ष... दा
विकसित भारताकडे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबई, दि. १:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विक
मुंबई, दि.१: प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी
मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आपला नववा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विशेषतः रविवारी अर्थसंकल्प सादर होण्याची ही
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. वेगाने बदलणाऱ्या आंतरराष्ट्री
अधिक ताकदवान, अधिक काळोख, अधिक खोल: ‘द केरळा स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’मधील प्रमुख महिला कलाकारांचे कॅरेक्टर पोस्टर्स प्रदर्शितभारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट दिग्दर्शक व निर्माते म्हणून ओ
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादनकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट कृती आराखडा सर्वां
पुणे : हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रवास लवकरच मार्च अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्पाने यापूर्वी दोन महत्वाच्या ट्रायल रन यशस्वीरित्या पार केले आहेत. सध्या हिंजवडी–शिवाजी
नवी दिल्ली: भारताचे अर्थमंत्री निर्मला सितरमण यांनी आज अर्थसंकल्पाची मांडणी केली.२०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सेमीकंडक्टर आणि (रेअर अर्थ) खनिजांच्य
Rohit Shetty Mumbai house : बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी
पंतप्रधानांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धापूर्वक पाऊल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रियामुंबई : एकीकडे लहान लहान शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतांना,
मुंबई : देशाचा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026 ) सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त करत केंद्र सरकारचे कौतुक केले
मुंबई: सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला वापरणाऱ्यांना आजपासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारने 1 फेब्रुवारी 2026 पासून या उत्पादनांसाठी नवीन कररचना लागू केली आहे. या मागचा
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कणा असलेल्या पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या येवला आणि नाशिकमध्ये सर्व पक्षीय शोक सभेचे आयोजनशोकसभेवेळी येवल्यात व नाशिकमध्ये दर्शनासाठी ठेवणार अस्थिकलशनाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रे
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवत दीर्घकालीन विकासाचा आराखडा मांडण
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२६ चा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली की, भारताच्या सेवा क्षेत्रावर आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI सार
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या ऐतिहासिक नवव्या अर्थसंकल्पात कोकणच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणाऱ्या महत्त्वाच्या तरतुदी के
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आ
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सलग ९व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, शहरीकरण, रोजगारनिर्मिती, शेती आणि महिला सक्षमीकरणाव
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्या
अर्थसंकल्प २०२६ : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संपूर्ण देशाचा बजेट ठरवला . त्यामध्ये कोणत्या वस्तु स्वस्त आणि कोणत्या वस्तु महाग झाल्या हे आपल्याला समजल. त्यासोबतच निर्मला सीतारमण
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला.यावेळी त्यांनी सांगितले की औषधे आता परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतील आणि भारताचे रूपांतर बायोफार्मास्युटिकल हबमध्ये
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आ
नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठ
मुंबई: अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशभरात सात उच
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आ
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग ९ व्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवत दीर्घकालीन विकासाचा आराखडा मांडण्
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी संसदेत देशाचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडून त्यांनी एक ऐतिहास
नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठ
नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठ
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आ
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामण अगदी काही वेळातच संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरूवात झाली असून या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ब
सबालेन्काचा धुव्वा उडवत पटकावले विजेतेपदमेलबर्न : एलेना रायबाकिनाने आपल्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. शनिवारी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या चित्तथरा
मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज अर्थमंत्र्यांकडून मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या आहेत. निर्मला सीता
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाचा ऐतिहासिक नववा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र, अर्थसंकल्पाच्या काही तास आधीच सराफा बाजारातून ए
मुंबई : मलेरिया हा आजार एकेकाळी भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान मानला जात होता. मात्र गेल्या दशकात राबवण्यात आलेल्या लक्ष केंद्रीत उपाययोजनांमुळे या आजाराच्या प्रसारात लक्
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण अगदी काही वेळातच संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. थोड्यावेळातच अर्थमंत्री निर्मला सीता
भारताने मालिका विजयावर उमटवला शिक्कातिरुवनंतपुरम : टी-२० वर्ल्डकपच्या रणधुमाळीपूर्वी भारतीय संघाने आपली तयारी पूर्ण केल्याचे संकेत दिले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-
पुणे : पुणे शहराच्या सीमांचा विस्तार आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या पाहता, पुणे पोलीस दलावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आता प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबि
नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण देशाचे लक्ष संसदेकडे लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता लोकसभेत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग नव्यांदा देशाचा बजेट सादर करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्थमंत्री
नवी दिल्ली : आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आपला सलग नवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचला आहे. माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडी
जिल्ह्यात पन्नास जागा जिंकण्याचा आ. निलेश राणे यांचा निर्धारवेंगुर्ले : महायुतीचे सर्व उमेदवार कसे निवडून येतील याबाबत आमची चर्चा होती. जशी आम्ही महायुतीबाबत खबरदारी घेतो तशी भाजपने सुद्
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुलीइस्लामाबाद : कर्जबाजारी पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. देशातील जनता महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, पायाभूत
वॉशिग्टन : गेल्या वर्षी अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीसाठी भारतावर शुल्क लादले होते. आता, अमेरिका पुन्हा एकदा भारताला व्हेनेझुएलाचे तेल विकण्याचा आग्रह करत आहे, कारण अमेरिका भारताला
नवी दिल्ली : भारतीय नौसेनेच्या क्षमतेत लवकरच मोठी भर पडणार आहे. पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या फर्मद्वारे तयार केलेली देशातील पहिली ‘मेड इन इंडिया’ अनमॅन्ड इंटरसेप्टर क्राफ्ट लवकर
सामान्य माणसापासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्या नजरा अर्थसंकल्पावरनवी दिल्ली : २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प रविवार, १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला स
मुंबई : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे प्रमित झवेरी यांनी ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’च्या विश्वस्त पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. झवेरी यांचा कार्य
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ममता बॅनर्जींवर टीकानवी दिल्ली : आनंदपूरची ही आग ही केवळ एक अपघात नाही तर ममता बॅनर्जी सरकारमधील भ्रष्टाचाराचे उघड प्रदर्शन आहे. मोमो कारखान्यात कोणाचे प
१८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांमध्ये या तक्रारींचे प्रमाण अधिकमुंबई : मुंबईतील वाढते वायुप्रदूषण आता केवळ श्वसनसंस्था किंवा हृदयविकारांपुरते मर्यादित राहिले नसून, त्याचा थेट आणि गंभीर परि
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मतमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी सुरू असून आज दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार
१२ सुरक्षा कर्मचारी, तर ३७ दहशतवादी ठारबलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए)ने एकाच वेळी १२ पेक्षा अधिक ठिकाणी समन्वयित हल्ले करून देशाच्या सु
महाभारतातील मोतीकण,भालचंद्र ठोंबरेपूराणात देवदेवतांच्या तसेच राक्षसांच्या विविध कथा आहेत. राक्षसांच्या क्रौयाच्या विविध कथा आहेत. राक्षस देव, ऋषीमुनी व मानवांना विविध प्रकारे त्रास देत
तंत्रवेध,डॉ. दीपक शिकारपूरडिजिटल ट्विन तंत्रज्ञान एखादी भौतिक वस्तू किंवा प्रक्रियेचे तपशीलवार आभासी प्रतिनिधित्व तयार करते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे डिजिटल क्षेत्र आणि वास्तविक जगा
नॉस्टॅल्जिया,श्रीनिवास बेलसरे‘नील कमल’ नावाचा केदार शर्मा यांचा एक सिनेमा आला होता १९४७ साली. राज कपूर आणि मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाचे कथानक म्हणजे एक रोमांटिक प्रेम
संवाद ,निशा वर्तकजूबाजूला माणसांची गर्दी आहे. घरात तर आजूबाजूला अनेक चेहरे आहेत पण मोबाईलमध्येच व्यस्त आहेत. मोबाईलवर सतत संदेश येतात, सोशल मीडियावर “कनेक्टेड” असल्याचा भास आहे. तरीही अनेक
आनंदी पालकत्व,डाॅ. स्वाती गानूआपली आजकालची Gen Z अर्थात entitled teen म्हणजेच ज्यांना असं वाटतं की आम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहोत आणि आमच्या इच्छा आणि गरजा यांना सगळ्यात आधी प्राधान्य द्यायला हवं. इतरांच
साप्ताहिक राशिभविष्य, १ ते ७ फेब्रुवारी २०२६भौतिक लाभात वाढ होईलमेष : प्रगतीत वाढ होण्यासाठी प्रयत्नशील राहाल; परंतु जास्त कष्टाची आवश्यकता भासेल. निरनिराळ्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. ना
पंचांगआज मिती माघ पौर्णिमा शके१९४७.चंद्र नक्षत्र पुष्य, योग प्रीती चंद्रराशी कर्क,भारतीय सौर १२ माघ शके १९४७. रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१३, मुंबईचा सूर्यास्त १८.३
नवी मुंबई (वार्ताहर) : मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉ
महाड ( वार्ताहर): महाड विधानसभा मतदारसंघ हा गेल्या ४ टर्म शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. गतवेळच्या निवडणुकीत शिवसेनेमध्ये फूट पडल्या नंतरही हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात आ. भरतशेठ गोगा
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सर्वपरिने सज्ज झाली. त्या अानुषंगाने जिल्ह्यात
नवी दिल्ली : यंदाचे म्हणजेच आर्थिक वर्ष २०२६ - २७ चे बजेट (अर्थसंकल्प) रविवार १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत सादर करणार आहेत. हे बजेट देशाच्या आतापर्यंत स
ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आले. मात्र गा
मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया मीरा-भाईंदर महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी सुमारे १५० कोटी रुपय
पनवेल (वार्ताहर): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची अधिकृत माहिती संसदेत देण्यात आली. त्यामुळे पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगडमधील तमाम भूम
ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला चालना देण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला चार्जिंग स्टेशन्सचा प्रस्
कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
मुंबई (प्रतिनिधी) : कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई येथे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर
मुंबई : आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मं
मुंबई : सॅमसंग हा भारतातील आघाडीचा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गॅलेक्सी A07 5G लाँच करणार आहे. ए सिरीजमधील हा नवीन स्मार्टफोन भारतातील डिजिटलप्रेमींस
नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या, १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मांडल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे देशभरा
मुंबई : उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या खातेवाटपाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या नव्या खातेवाटपात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व
मुंबई : “कठीण प्रसंगात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आहे; मात्र सध्या राज्यात आणि पक्षात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींशी कुटुंबीयांचा काहीही संबंध नाही”, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवा
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पोलिसांनी एका ६९ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. संबंधित घटना कळमनुरी तालुक्यात घ
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातातील निधनानंतर, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. या धक्कादायक घटनेतून सावरत राष्ट्रवादी काँग्रेसन
बॅालिवुड :बॅालिवुडमधील नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आलिया भट्ट ने एक वक्तव्य केलं त्यावरं चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत.आलिया भट्ट सोशल मिडीयावर चांगलीच सक्रिय असल्याच
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढत राष्ट्रवादी काँग्रेसने नेतृत्वाची सूत्रे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती दिली. विधिमं
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यांच्या सामाजिक, संस्थात्मक
मुंबई : शिशिर ऋतूची चाहूल लागली की मुंबईकरांना वेध लागतात ते ‘मुंबई पुष्पोत्सवाचे’. घड्याळाच्या काट्यावर आणि वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या मुंबईकरांसाठी ‘मुंबई पुष्पोत्सव’ म्हणजे एक सुगं
पाणी वहन करण्यासाठी संकुलात ९७० लिटर क्षमतेचा जलबोगद्याची उभारणीमलजल प्रक्रिया केंद्रातील पाणी वहन करणाऱ्या भांडुप संकुलातील बोगदा प्रकल्पाला गतीमुंबई : घाटकोपर मलजल प्रक्रिया सुविधा
आजच्या स्मार्ट होममध्ये टीव्ही हा सर्वाधिक वापरला जाणारा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ठरला आहे. दिवसातील अनेक तास आपण टीव्हीवर मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शो, OTT कंटेंट किंवा गेमिंगचा आनंद घेतो. मा
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या म्हणजेच रविवार १ फेब्रुवारी रोजी २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील. देशाचा अर्थसंकल्प रविवारी जाहीर होत असल्याने उद्या शेअर बाजार सुरू असणार की ब
नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या सादर होणार असून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) सलग नवव्यांदा बजेट मांडून नवा इतिहास रचणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी
प्रोमेनाडवर पादचारी भुयारी मार्गात उभारण्यात आली ही सुविधामुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता अर्थात मुंबई कोस्टल रोडवर सहा ठिकाणी महानगरपालिकेच्या
मुंबई : विश्वचषकाच्या स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की अपेक्षा कमाल स्तरावर पोहोचतात. आता हीच उत्सुकता अंडर-१९ विश्वचषकात पाहायला मिळणार असून, येत्या रविवारी सुपर-६ फेरीत भारतीय आण
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाची आजपासून सुरुवात होत आहे. अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता सक्रिय
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. विधानभवनात शनिवारी दुपारी २ व

29 C