नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राज्यभर चर्चेत असलेला स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्यावर शुक्रवारी (दि. २७) रात्री उशिरा आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी एक गुन्हा ल
मुंबई : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमुळे मुंबई महापालिका, मुंबई मेट्रो, को
मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे. १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट दरात सु
बुबियान बेट : इराणने कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.इराणचे लष्
नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता एका महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर झालेले हल्ले आणि इराणने दिलेले प्रत्यु
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्रमुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रस्नेही करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्
मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी (२९ मार्च) मेगाब्लॉक जाहीर करण्यात आल
राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्तीफडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा निर्णय, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकारमुंबई : राज्यातील राष्ट्री
मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) या दोन्ही ठिकाणी पुढल्या आठवड्यात फक्त तीन दिवस कामकाज चालणार आहे. यामुळे शेअर बाजार फक्त तीन दिवस सुरू असेल. उर्वरित चर दिवस सुटी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईतील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) मुख्य समिती आणि सात परिमंडळीय समिती निवडणुकीची मतमोजणी महानगरपालिका मुख्यालयातील समिती सभागृह क्रमांक १ व २ येथे शनिवारी
ग्वाल्हेर : भारतीय लष्कराचे सामर्थ्य आता आणखी वाढणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेल्या तब्बल दोन हजार प्रहार लाईट मशिन गन जवानांना मिळाल्या आहेत. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ३३ पैकी २० परवानग्या स्व-प्रमाणनावर आणण्यात यशमुंबई : महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून ३३ परवानग्यांपैकी २० परवा
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईतील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्यातून गाळ उपशाची कामे गतीने करण्यात येत आहेत. मिठी नदीतून गाळ काढण्याची कामे रविवारपासून सु
मुंबई :ट्रॅश बूममुळे नदी, नाले आणि समुद्रात तरंगणारा कचरा अडवला जातो. प्रामुख्याने नाल्यांच्या तोंडावर लावल्या जाणाऱ्या ट्रॅश बूममुळे कचरा समुद्रात जाण्यापासून रोखला जातो आणि तो सहजपणे ग
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्रमुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रस्नेही करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्
नवी दिल्ली : देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रात मोठी झेप घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जेवर येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाईमुंबई : जागतिक स्तरावर इंधनाचे मोठे संकट उभे ठाकलेले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताला त्य
यवतमाळ : जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात १५ दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या खळबळजनक प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौशल्
मुंबई : महाराष्ट्राची आर्ची म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रिंकू राजगूरू ही सोशल मिडियावर सक्रिय असून रिंकूचा आयुष्यातील खरा परशा कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.र
दुधाळ जनावरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्याना मदतीची रक्कम जाहीरमुंबई : गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान सोसाव्या लागलेल्या पशुपालकांसाठी राज्य सरकारने मद
महावितरणच्या पाच वर्षांच्या दरपत्रकाला आयोगाची मंजुरी; १०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी आता प्रति युनिट ७.१० रुपये मोजावे लागणार मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी अ
मंत्री छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य; शक्य तिथे ‘पीएनजी’ गॅस जोडणी करून घेण्याचे आवाहनमुंबई : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक स्तरावर निर्माण झालेला इंधनाचा तुटवडा पाहता, आ
काठमांडू : नेपाळच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीनंतर नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यानंतर भारत-नेपाळ संबंधांबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, माजी उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या हृदयद्रावक घटनेला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी
मुंबई : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे सेक्रेड गेम्स,मँटो आणि ब्लॅक वॉरंट यांसारख्या सिनेमामध्ये झळकली आहे. आपल्या दमदार अभियनानं राजश्रीनं प्रेक्षकांची मने जि
मुंबई : मुंबई आणि पुणे दरम्यान धावणारी रेल्वेची शान, म्हणजेच 'डेक्कन क्वीन' (दख्खनची राणी), आता ९६ वर्षांची झाली असली तरी तिचे आकर्षण आजही कायम आहे. या ऐतिहासिक गाडीच्या प्रवाशांसाठी आता एक आन
राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी आर्थिक पाठबळ आवश्यक - मंत्री छगन भुजबळ`दिल्ली:- पीएनजी नेटवर्कचा राज्यभर विस्तार अधिक वेग
मध्य-पूर्वेतील वाढत्या लष्करी संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे ढग दाटले असून, त्याचे गंभीर परिणाम आता सर्वच क्षेत्रांत दिसू लागले आहेत. या युद्धामुळे इंधन आणि गॅस पुरवठा साखळी पूर्णपणे
आपण सोशल मिडिया वापरत असताना आपल्याला यावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही या सोशल मिडियावर बऱ्याचदा अनेक गोष्टींचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असतात. अशातच सध्या एका प्रसिद्ध मॉड
मुंबई : आयपीएल २०२६ च्या थराराला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात आरसीबी (Royal Challengers Bengaluru) आणि हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने येणार आहेत. हा सामना बंगळूरमधील चिन्नास्वामी मैदानाव
नेपाळमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पोलिसांनी अटक केली आहे. भक्तपूरमधील गुंडू येथील त्यांच्या निवासस्थानातून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ‘झेन-
मुंबई : राज्यात हवामानाने अचानक कोंडी केली असून एका बाजूला मुंबई (Mumbai) मध्ये उकाड्याने अक्षरशः घामाच्या धारा सुरू आहेत, तर दुसरीकडे विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात
मुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबई महापालिकेच्यावतीने मागील वर्षी दोन वर्षांच्या कालावधीसाठी छोट्या,मोठ्या आणि मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली होती. कंत्र
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी (२७ मार्च) अमेरिका आणि इस्रायलवर तीव्र टीका केली. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेला (यूएनएचआरसी) पाठवलेल्या व्हिडिओ संदेशात त्यां
मुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबई महापालिकेतील सर्वात निष्क्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सहआयुक्त गंगाधरण डी, यांची बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागी एम. देवेंदर सिंह यांची नियुक्ती करण्
- राष्ट्रीय जलभांडार नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत निष्कर्षमुंबई (विशेष प्रतिनिधी)पाण्याचे नैसर्गिक स्रोत, भूगर्भातील पाण्याचा साठा, भविष्यासाठी त्याचे नियोजन आणि व्यवस्थापन
- प्रशासनाने दिली कबुली, म्हणाले देखभालीचे कंत्राट संपलेमुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबईतील विविध भागांमध्ये सध्या डासांचा उपद्रव वाढत चालला असून या वाढत्या उपद्रवाला प्रतिबंध करण्यासाठी म
- पहिलाच सामना हायस्कोरिंग होणार ?मुंबई : आजपासून म्हणजेच शनिवार २८ मार्च रोजी आयपीएलच्या १९व्या हंगामाची धमाकेदार सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिला सामना विराटच्या RCB आणि नवोदित कर्णधार
नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा हालचालींना वेग दिला आहे. शुक्रवारी (२७ मार्च) विशेष तपास पथक (SIT) आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरात यांच्या प्रॉपर्टी ख
पंचांगआज मिती चैत्र शुद्ध दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य योग सुकर्मा चंद्र राशी कर्क भारतीय सौर ७ चैत्र शके १९४५. मंगळवार दिनांक २८ मार्च २०२३. मुंबईचा सूर्योदय ०६.३६ मुंबईचा चंद्रोदय ०२
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्कार, महिलांशी गैरवर्तन, महिलांची फसवणूक अशा गंभीर आरोपांत अटक झाली आहे. या प्रकरणात विशेष तपास पथक तपास करत आहे. याच अशोक खरातची पाद्म
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तांची खांदे पालट करण्यात आली असून मुंबईच्या महापौर प्रतिनिधित्व करत असलेल्या एन प्रशासकीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गजानन बेल
बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत. आयपीएलसाठी कर्नाटक सरकारने धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार कर्नाटकच्या प्रत
लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली. बर्फात गाडले गेल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. महामार्ग बंद
मुंबई: अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे प्रणेते आणि प्रसिद्ध 'अॅड गुरु' भरत दाभोळकर प्रथमच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म
मुंबई : मुंबईमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या मुंबईत मंडळामार्फत या आठवड्यात सुमारे २५०० घरांसाठी सोडतीची जाहिरात काढण्याची शक्यता
मुंबई : भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात मुंबई महानगर क्षेत्राने अर्थात MMR ने २०२५ या वर्षात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. प्रीमियम आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या वाढत्या मागणीमुळे एमएमआर
मुंबई : नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) शिखर समिती आणि परिमंडळीय समिती निवडणुकीबाबतचा पेच अखेर सुटला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, या निवडणुकीची मतमोजणी उद्या, शनिवार २८ मार्च २०२
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड येथे सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण मार्फत जलशुद्धीकरण व पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येत
मुंबई : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या टप्पा-२ च्या भूमिपूजनमुळे मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत. सध्या असलेल्या १९०
नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठीचे मुक्त अनुदान मंजुर करून जारी केले आहे. पंचायत राज संस्था/स्थ
मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य शासन कार्यरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यात दुर्धर आजारांचे लवकर न
राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेत “महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी” स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, या निधीसाठी प्रारंभी २० कोटी रुपयांची तर
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्यात आली असून, शासन व प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये कार्यरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातंर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्तावित व सुरू असलेली सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक होतील यावर अधिक भर दे
मुंबई : राज्यामध्ये प्राथमिक आरोग्य सुविधेपासून संदर्भीय सेवेपर्यंत आरोग्य व्यवस्था कार्यरत आहे. या व्यवस्थेला अधिक सक्षम, बळकट करण्यासाठी शासन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम कर
मुंबई : राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचा निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महत्वाकांक्षी पाऊल उचलले. सन २०११ पर्यंत झालेली व सध
पीएम आरकेव्हीवाय अंतर्गत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचं केंद्रिय कृषी मंत्र्यांचं आश्वासननवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढव
मुंबई : बीग बॉस मराठी ६ सीजन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सीजनची जोरदार चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळाले.या सीझनमधील भांडणं, टास्क, हेवेदावे आणि चढाओढ यामुळे बीग बॉस मराठी ६ सीझन चांग
- रणवीरलाही सामोर जावं लागलं 'कास्टिंग काउच'लामुंबई : बॉलिवूडमध्ये नवख्या कलाकारांना या इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी वाईट गोष्टींना सामोर जावं लागतं, अर्थात अनेकांना सिनेसृष्टीत काम मिळवण
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरवातीला काजू व आंब्यासाठी प्रत्येकी 200 अशा एकूण 400 शेतकऱ्यांची निवड करून
- पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णयइराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पश्चिम आशि
नवी मुंबई : नवी मुंबईतील दि. बा. पाटील या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हवाई प्रवासाचा विस्तार होत असून लवकरच नवीन शहरांशी जोडणी होणार आहे. नवी मुंबई विमानतळ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्य
तेहरान मधील पाकिस्तानी दूतावास आणि राजदूताच्या निवासस्थानाजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तान हे इराण आणि अमेरिका यांच्यात शांततेसाठी मध्यस्थी कर
मुंबई : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. यावर्षी भारत आणि श्रीलंका येथे टी20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताने विजेतेपद पटकावले. या स्प
मुंबई : प्रेक्षकांच्या मनावर अप्सरा म्हणून राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता हटके आणि नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.येत्या १७ एप्रिल २०२६ रोजी संर्पूण महाराष्ट
नाशिक: नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरातच्या अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने या नराधमाने शेकडो महिलांवर अत्याचार क
उन्हाळ्याचा तडाखा सध्या सर्वत्र जाणवत आहे. अनेकजण उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी आणि घशाची कोरड घालवण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स किंवा सोडा यांसारखे पेय पिणं पसंत करतात. मात्र फार कमी लोकांना ह
मुंबई: अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे. अशोक खरात प्रकरणी पुन्हा एकदा तपासाला वेग आला आहे. एसआयटीचे पथक आ
मुंबई : आयपीएल २०२६ च्या आधी पॅट कमिन्सबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. हा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटपटू पाठीच्या दुखापतीतून सावरत असून, तो स्पर्धेतील सुरुवातीचे सामने खेळू शकण
मुंबई: तेलुगू अभिनेते राहुल रामकृष्ण आपल्या भावाच्या निधनामुळे शोक व्यक्त करत आहेत. पॅराक्वाट विषबाधेमुळे त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. 'अर्जुन रेड्डी'मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या
- वेस्ट इंडिजपासून ऑस्ट्रेलियापर्यंत थरारक मालिकांची मेजवानीमुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआय कडून गुरुवारी (२६ मार्च) भारतीय संघाच्या २०२६-२७ च्या देशांतर्गत आंतरर
नवी दिल्ली: इराण-इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्धसंघर्ष सुरू असताना आता केंद्रातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एक्साइज ड्युटीत कपात केली आहे. एकीकडे ज
इराण युद्ध आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे अनेक दिवस अडकून पडलेले भारतीय ध्वजधारी ‘जग वसंत’ हे जहाज अखेर भारतात पोहोचले आहे. भारतीय ध्वज असलेले हे जहाज आज म्हणजेच शुक्रवार, २७ मार्च
- डोनाल्ड ट्रम्प यांनी युध्दविरामची मुदत थेट ६ एप्रिलपर्यंत वाढवलीअमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी राजनैतिक हालचाल पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट
कच्च्या तेलाच्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात करत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहिती
मुंबई: मुंबईत राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू करण्याच्यादृष्टीकोनातून पात्र फेरीवाल्यांना बसण्यास जागा निश्चित करून देण्यासाठी फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींची निवड करण्यासाठी निवडणूक पार
मुंबई: बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकवर सरकता जिना बांधला जाणार असून अशाप्रकारे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सर्वच स्कायवॉकवर सरकते जिने बांधले जावेत अशाप्र
मुंबई: मुंबईतील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या महिलांकडून सार्वजनिक शौचालय वापरासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांम
नवी दिल्ली: इराण-अमेरिका युद्ध संघर्षात इराण आणि इस्रायल होरपळून निघाले आहेत. या युद्धाच्या झळा इतर देशांना बसल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपल्या आक्रमक भ
मुंबई: मराठी माणसांना प्रवासादरम्यान किंवा एखाद्या कंपनीच्या कार्यालयात परप्रांतीय लोकांनी त्रास दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते त्यांना चांगलाच इंगा दाखवतात. मराठी-हि
मुंबई: सध्या राज्यातील काही भागात अंशतः हवामान आभाळी असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे
सांगली: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून दोन निष्पाप चिमुकल्यांना उलटं टांगून रात्रभर अमानुष छळ कर
मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सुरु असलेले दवाखाने विशिष्ट वेळेतच सुरु असतात. त्यामुळे रुग्णांना रात्रीच्या वेळी वैद्यकीय आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही. त्
मुंबई: मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी चाबूक हाती घेताच याच्या महसूल वाढीला आता गती येत आहे. त्या माध्यमातून महानगरपालिकेने अटकावणी व जप्तीची कारव
मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवरमुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर आधारित उभारण्याचा मानस व्यक्त करत मुंबई महापौ
मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन एक्सप्रेस' (ट्रेन क्रमांक 12123/12124) चा 'रेल्वे महोत्सव' साजरा करणार असल्याची अभिमानाने घो
बॉलिवूडचा'धुरंधर' २ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमातील अभिनेता रणवीर सिंहचा शेवट
मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका तरुणाने १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने हल्ला केल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे. या
आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने बुधवारी (२५ मार्च) दिलेल्या माहितीनुसार कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. यावेळी इंधन टाकीला आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणतीह

28 C