शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामनेगावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपट
टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमलइतिहासाची साक्ष आणि वर्तमानाचा संघर्ष यांची सांगड घालणारा 'भिडेवाडा' हा चित्रपट नुकताच रिलीज झालेला आहे. या चित्रपटामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यां
विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्षवसई : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण आणि घरकुल निर्मितीतील कायदेशीर अडथळे दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्वोच
बाटलीबंद पाण्याच्या दरात घाऊक बाजारात वाढमुंबई : इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता दुहेरी कात्री लागण्याची शक्यता आहे. आधीच एलपीजी गॅसच्या तु
लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदलमुंबई : पश्चिम रेल्वेवर परिचालन कार्य आणि प्रभादेवी रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर डी-लॉन्चिंग कामासाठी शनिवार, रविवारच्या मध्यरात्री जम्बो आणि
जोश हेझलवूड ‘अॅशेस’ मालिकेलाही मुकला होताबंगळूरु : आयपीएल २०२६ च्या रणसंग्रामाला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे, परंतु त्यापूर्वीच 'रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु' संघासाठी एक चिंताजनक बातमी समोर
पाचवा वेद : भालचंद्र कुबल‘दशावतारी नाटकांसदर्भात मी तीन लेख पाचव्या वेदातून प्रसिद्ध केले होते. त्याबाबत अनेक वाचकांच्या प्रश्नांना समाज माध्यमांद्वारे उत्तरे देखील दिली होती. पारंपरिक
राजरंग : राज चिंचणकरपली संस्कृती, परंपरा आपल्या सण आणि उत्सवांत अधिक उजळून निघते. नववर्षाचा शुभारंभ करत चैतन्य आणि आनंदाची उधळण करणारा गुढीपाडवा म्हणजे मूर्तिमंत मांगल्य...! सर्वसामान्यांस
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावानवी दिल्ली : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात नुकसान होते. जीवितहानी होते, मालमत्तांचे नुकसान होते, आर्थिकदृष्ट्याही नुकसान ह
इराणकडून मैत्रीचा हात पुढेनवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला आहे. पण या संकट काळातही इराणने भारतासाठी मैत्रीचा हात पुढे केला आहे. ‘भारत आमचा
मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक आहे. एखाद्या शाळेत मराठी शाळा शिकवली जात नसल्याची माहिती मिळाल्यास त्या शाळेची चौकशी करून, त्यांना एक संधी देण्य
२३ मार्चला निवडणूकअलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी अलिबाग येथे जिल्हा नियोजन सभागृहात प्राधिकृत अधिकारी सुनील थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली ब
५ हजार ५७५ कोटींची तरतूदतळोजा : गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबईतील दुसऱ्या मेट्रो मार्गिकेला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. तळोजा ते खांदेश्वरदरम्यान उभारण्यात येणा
करवंदे, कैरी, काजू, बोरांना वाढती मागणीखोपोली : उन्हाळ्याचे आगमन होताच जंगलात तयार होणारा विविध प्रकारचा रानमेवा आता बाजारपेठेत दाखल होऊ लागला आहे. करवंदे, कैरी, अंजीर, काजू, चिंच, बोरे, तोरणे
वार्तापत्र : विदर्भनागपूर येथे नवे विधान भवन उभारण्याच्या कामाला आता गती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरवर्षी होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी सध्याचे विधान भवन अपुरे पडत असल्या
भारत विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना समाज नशामुक्त असणे अत्यावश्यक आहे. तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणि निरोगी समाज घडविण्यासाठी नशामुक्ती अभियान महत्
पंचांगआज मिती फाल्गुन कृष्ण दशमी ०८.१४ नंतर एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग वरियान .चंद्र राशी वृश्चिक धनु ०९.३३ पर्यंत नंतर मकर, भारतीय सौर २३ फाल्गुन शके १९४७-४८.शनिवार दिनां
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक शुक्रवारी १३ मार्च २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. आर
मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ताशी ५० किलो क्षमतेची इन्सिनरेटर यंत्रणा उभा
मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून आता केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरुन मागितली जाणार आहे. त्यामुळे यापूर्वी होत
मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा मागवली असली तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही. या नालेसफाईच्या कामांमध्ये कंत्र
मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत आण
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून शुक्रवारी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार संताप व्यक्त केला. या प्रकाराची गंभीर दख
मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात देश-विदेशातून करोडो भाविक येणार आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भ
मुंबई: धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कायेदशीर तोडगा काढण्यासाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत राज्याच्या महाधिवक्ता यांच्या सोबत बैठकीचे तातडीने आयोजन करण्यात येईल, जेणेकरुन धनगर बांधवा
मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला. रहिवासी भागात धोकादायक पद्धतीने सिलिंडर साठवून का
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी रजा अनिवार्य करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे. महिला आणि विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान हक्काची सुट्टी मिळावी, असा आदे
नवी दिल्ली :गॅस तुटवड्यामुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर त्यावर अवलंबून असणारे शेकडो कामगार आणि स्थानिक बाजारपेठ धोक्यात आल्याचे दिसू लागले आहे. राज्यात मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्
मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी तयार करता येईल याचा अभ्यास सुरु आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव
शेतकऱ्यांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नैसर्गिक शेती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि पायाभूत सुविधांवर भरमुंबई: राज्यातील शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि शाश्वत करण्यासाठी राज्य शास
मुंबई :राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे.मुलींना १०० % शिक्षण शुल्क माफ आणि मुलांना ५०% शिक्
मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही
मुंबई : लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री इशा डे हिने आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला आहे. ईशाने प्रसिद्ध गीतकार व लेखक अभिषेक खणकार
मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा दत्ताही तिच्या मुलीसह संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकली होती. मात्र काही दिवसान
रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १९ मार्च २०२६ रोजी 'धुरंधर : द रिवेंज' हा धुरंदर सिनेमाचा पुढील
इराण-इस्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष समित्यांची स्थापना; रिफायनरींकडून उत्पादन वाढवलेमुंबई : इराण आणि इस्राईलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर अनिश्चितता निर्माण झ
वॉशिंग्टन डीसी : इराण विरूद्धच्या युद्धात अमेरिकेने दोन आठवड्यात चार विमानं गमावली आहेत. यूएस आर्मीचे हवेतल्या हवेत इंधन भरण्याचे केसी १३५ स्ट्रॅटोटँकर हे विमान इराकमध्ये गुरुवारी कोसळल
मुंबई : चेक पोस्ट संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या विषयाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्यातील चेक पोस्ट बंद करण्याबाबत शासन सकारात्मक असून यास
पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत. पुण्यात अगदी क्षुल्लक कारणावरून मारामारी, जीवघेणे हल्ले , खून केल्याच्या अ
संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. दुबई प्रशासनाने गुरुवारी या हल्ल्याची अधिकृत माहिती दिली. एका वार्ताहराने शहरातील डाउनटाउन भागात स्फोटांचे आवा
मुंबई : ICC Men's T20 World Cup २०२६ स्पर्धा केवळ क्रिकेटप्रेमींसाठीच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही मोठी ठरली आहे. या स्पर्धेतून International Cricket Council (आयसीसी) ला ९ हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाल्याचा अंदाज व्यक
- जाणून घ्या भारतीय संघाचे नवीन व्यस्त वेळापत्रक२०२६ चा आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकत भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपली ताकद पुन्हा सिद्ध केली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडि
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मॅच फिक्सिंग आणि गैरवर्तनाच्या आरोपांप्रकरणी कठोर कारवाई करत वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू जेव्हॉन सिअरल्स तसेच दोन संघ अधिकाऱ्यांवर सर्व प्रकारच्या क्रिक
मुंबई : इराण इस्राईल युद्धाचा फटका जगातील बहुतांश देशांना बसत आहे. मात्र अशा परिस्थितीतही भारत सुरक्षित असल्याचे पाहवत नसल्याने संजय राऊत,उबाठा गट, काँग्रेस हे गॅस व इंधन संकटाचा बागुलबुवा
मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम अभिनेता फरमान खानशी लग्न करून तिने सगळ्यांना धक्का दिला. अनेकजण या लग्नाला लव्ह जिह
मुंबई : मत्स्यव्यवसाय करणाऱ्या संस्थांमध्ये गैरप्रकार होत असल्याची तक्रार असेल, तर पुरावे द्या, संबंधित संस्थांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश
इराणचे नव्याने नियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्याबाबत सतत नवनवीन बातम्या समोर येत आहेत. अशातच काही वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार मोजतबा खामेनी तेहरानच्या हल्ल्यानंतर कोमामध
मध्यपूर्वेत सुरू असलेला अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिक धोकादायक टप्प्यावर पोहोचत असल्याचे संकेत मिळत आहेत. इराणने अलीकडेच एक नवी ‘हिट लिस्ट’ जाहीर केली असून त्यात अ
मुंबई : काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं इंग्लंड येथे होणाऱ्या द हंड्रेड २०२६ च्या ऑक्शनमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा फिरकीपटू अबरार अहमद याला संघात घेतल्याने एकच
मुंबई :हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही दमदार एंट्री होत आहे. परस्परांशी जोडलेल्या कथानकांमधून वेगवेगळ्या चित्रपट
मुंबई : गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेते शशांक
नवी दिल्ली: अमेरिकेला इराणकडून अत्यंत तीव्र आणि जशास तसे प्रत्युत्तर मिळत आहे. अमेरिकेने ज्या गोष्टीची कधी कल्पनाही केली नव्हती, इराण नेमके तेच करत आहे. खरं तर इराणसोबतच्या संघर्षात अमेरिक
मुंबई : कोल्हापूरची रुचिता जामदार नुकतीच ‘बिग बॉस मराठी ६’ मधून बाहेर पडली. घराबाहेर आल्यानंतर तिने अप्रत्यक्षपणे या शोवर आणि सूत्रसंचालक रितेश देशमुख यांच्यावर टीका केली. माझ्यासोबत भेद
मुंबई : मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने विधानपरिषदेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती राज्याचे भाषा मंत्री उदय साम
मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. ही लढाई प्रत्येक दिवसागणिक अधिक तीव्र होत चालली आहे. आजही दोन्ही बाजूंनी जोरदार क्षेपणास्त्र, बॉम
लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पश्चिम आशियातील संकटानंतर देशात गॅस टंचाईच्या मुद्द्यावर निवेदन केले. त्यांनी सांगितले की, भारत ४० देशांमधून कच्
शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावेमुंबई : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक
- दरवर्षी होणार तब्बल ७.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बचतअमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे की पाकिस्तानातील पेशावर येथे असलेले अमेरिकेचे वाणिज्य दूतावास कायमस्वरूपी बंद करण्
मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तथापि, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाईकनां यापुढे मो
मुंबई: काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं द हंड्रेड २०२६ च्या ऑक्शनमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा फिरकीपटू अबरार अहमद याला संघात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. द हंड्र
मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यांना गॅस पुरवठ्यात घट झाल्यामुळे नियमित कामकाज सुरू ठेवण्यात अड
प्रलोभने, सक्तीच्या धर्मांतराला बसणार चाप; महायुती सरकारचे निर्णायक पाऊलमुंबई : राज्यात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि धर्मांतराच्या वाढत्या घटनांना रोखण्यासाठी अत्यंत महत्त्
नवी दिल्ली : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधला. 'मी गंभीर प्रादेशिक परिस्थितीवर चर्चा करण्
मुंबई : पश्चिम आशियातील युद्धाचे प्रतिकूल पडसाद शुक्रवारी जगभरातील शेअर बाजारांवर मोठ्या प्रमाणात दिसले. डाऊ जोन्स ८०० अंकांनी आपटला आणि गुरुवारी बंद झाला. याचा परिणाम जगभरातील शेअर बाजा
- मुंबईचा आयुष म्हात्रे सर्वोत्तम ऑलराउंडर लाला अमरनाथ पुरस्काराने सन्मानितभारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल याच्यासाठी हे वर्ष अत्यंत खास ठरणार आहे. २०२५-२६ या
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा 'चायनामैन' गोलंदाज कुलदीप यादव लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. कुलदीपची होणारी पत्नी वंशिका ही त्याच्या बालपणाची मैत्रीण आहे. दीर्घकाळाच्या नात्यानंतर आता हे द
नवी दिल्ली: देशातील लाखो कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी वेळेवर सिलिंडर बुक करणे आवश्यक झाले आहे. पश्चिम आशियातील अलिकडच्या तणावामुळे आण
मुंबई: मुंबई-पुण्यासह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये रस्त्यांच्या कडेला उघड्यावर चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या गाड्यांची दोन दिवसांत तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश
मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित जलदेयकाचा भरणा येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासन
मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि सराफ व्यावसायिकांच्या समस्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. या व्यावसायिकां
मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन आणि तलावाती
मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी पळण्याची शक्यता आहे. पोषक आहारअंतर्गत खिचडीचा पुरवठा करणाऱ्या संस्थांना गॅस
मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलि
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी अजय किसन पाटील आणि स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षपदी संगीता शर्मा तर उपाध्यक्
मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आता कारभारात अमुलाग्र बदल केला जात असून सभा बैठकीमध्ये प्लास्टिक बॉटल्समधून पाणी देण्याऐवजी काचेच्या बॉटल्समधून पाणी देण्याची सूचनाच महा
पुरवठादारासह विक्रेत्यालाही ठोकल्या बेड्यामुंबई : देशातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी (IIT) पवई येथील वसतिगृहात जिवंत काडतुसे सापडल्याच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली आहे
मुंबई :मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील एसएमएस एन्व्होक्लीन कंपनीचे भस्मीकरण यंत्रणा अंबरनाथ औद्योगिक वसाहत येथे २१
मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अन्नप्रक्रिया आणि प्रगत तंत्रज्ञानाचा व
मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा अभूतपूर्व कायापालट करण्याचा क्रांतिकारी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्
हार्दिक पांड्या याच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी २० विश्वचषक २०२६ च्या अंतिम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनी यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अहवालानुसार, ट्रम्प यांनी म्हटले आहे की जर मुजतबा यांनी अमेरिकेच
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाला विशेष शुभेच्छापत्र पाठवले आहे. सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या विवाहा
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देशमुंबई : टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या गारमेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंपनी व
मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणामुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या संगमनेर तालुक्यातील हजारो महिलांना चुकीच्या तांत्रिक माहितीमुळे अपात्र ठरवण्यात आल्याचा धक
संविधानातील कलमाचा दाखला देत नार्वेकरांनी फटकारले; खासगी विधेयकावरून विधानसभेत खडाजंगीमुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांच्या देखभालीविषयी जबाबदारी निश्चित करणारे महत्त्वाचे वि
मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात करू नये, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्याची माहिती मंत्री श
मंत्री जयकुमार गोरे यांची विधान परिषदेत मोठी घोषणामुंबई : राज्यातील ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदांमध्ये गेल्या १२ वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या २२,००० संगणक परिचालकांच्
मुंबई : महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचे इंजिन असून राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत सुविधा, उद्योग गुंतवणूक आणि गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुर
- राहुल गांधींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका- देशात गॅस किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारचे परिस्थितीवर लक्षआंतरराष्ट्रीय पातळीवर इराण इस्राईल आणि अ
मुंबई : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई, महाराष्ट्र सुरक्षित आहे. संजय राऊतांना त्याची काळजी करण्याची गरज नाही. विधानभवनाबद्दल धमकी आणि ज्या कोणी अफ

28 C