नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला हादरवून सोडण्याचा दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत चातुर्याने उधळून लावला आहे. लष्कर-ए-तोयबा (LeT) या प्रतिबंधित संघटनेचा अत्यंत प्रभाव
- परदेशी मूर्ती पाठवण्यात येत आहेत अडचणीमुंबई : गणेशमूर्तींचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण येथील मूर्तिकारांना यंदा गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. आखाती देशांमधील तणावपूर्
कराड : सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. कराडजवळील तासवडे एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीत आज भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, त
पश्चिम आशियातील संपूर्ण प्रदेशात सध्या परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अशातच इराकच्या कुर्दिस्तानमधून (Kurdistan) एक नवीन घटना समोर आली आहे. थेट कुर्दिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थान
मुंबई : आपल्या 'बरगद' या गाण्यामुळे २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्ध झालेला गायक अर्पित बाला याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत असून नुकताच पार पडलेल्या एका लाइव्ह कॉन्सर्टमुळे तो वादाच्या भोव
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण जेव्हा एखादा क्रिकेटपटू ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतो, तेव्हा त्यामुळे केवळ
- सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा खळबळजनक आरोपमुंबई : महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आता या प्रकरणात आता विधान पर
मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधर २ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र रणवीर सिंह आणि राकेश बेदी यांची जोरदार चर्चा होत आहे. मात्र, याआधी धुरंधर रिलीज झाल्यानंतर
मुंबई : स्वतःला ज्योतिषी म्हणवत भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आणि आर्थिक फसवणूक करणारा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्याविरोधात
- वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपयांचा केला जातो खर्चमुंबई (विशेष प्रतिनिधी)वांद्रे कुर्ला संकुलातील संकुलात मागील दहा वर्षांपासून यांत्रिक झाडूद्वारे रस्त्यांची सफाई केली जात असून आता नव्
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा (Marathwada) विभागात पुढील दोन दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अंदाज व्यक्त केला असून, नागरिकां
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्यासोबत धक्कादायक घटना घडली असून शुटिंगदरम्यान झालेल्या अपघातात या अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी ( Rahul Aruno
- एल अँड टी पात्र, पण नुकसान भरपाईची ३५० कोटी रक्कम वाचवण्यासाठी जे कुमार आरपीएस कंपनीला दिले काममुंबई (सचिन धानजी)मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथच असा प्रकार घडला असून एखादे कंत्राट केल
मुंबई : आयपीएल २०२६ मोहीम सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) अडचणी वाढत आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) दुखापतीमुळे दोन आठवड्यांसाठी संघाबाहेर गेल्यानंतर, आता त्यांना आ
मुंबई : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या बांधापर्यंत पोहोचले आहेत. या युद्धामुळे आखाती देशांशी होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाल
भंडारा : राज्याच्या राजकीय वर्तुळाला सोमवारी (३० मार्च २०२६) सकाळीच अपघाताची धक्कादायक बातमी कळली आहे. काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे (Congress MP Prashant Padole) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. खासदार प्रशा
सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीवेळी राजकीय पक्षांमध्ये संघर्ष झाला. अखेर निवडणूक भाजपने जिंकली. पण संघर्ष सुरू असताना पोलिसांनी जे काही केले त्यावरून अनेक नेत्यांमध्ये ना
मुंबई : दरवर्षी कडक उन्हाळ्यामुळे विदर्भात ३० जूनपासून तर राज्यात उर्वरित ठिकाणी १५ जूनपासून शाळा सुरू करण्याची पद्धत आहे. पण २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपास
फ्लोरिडा : पश्चिम आशियातील युद्धामुळे जगात तणावाचे वातावरण असताना फ्लोरिडाच्या आकाशात धक्कादायक घटना घडली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'एअर फोर्स वन' विमानाच्या एक नागरी विम
कुवेत सिटी : इराणने कुवेत सिटी जवळच्या वीज तसेच पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झाला. कुवेतच्या वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या सरका
मुंबई : मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना सहा विकेट राखून जिंकला. तब्बल १३ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सने सलामीचा सामना जिंकला आहे.आयपीएलचा हा १९ वा सीझन आहे. मुंबई इंडियन
नांदेड :“कायदे शेतकऱ्यांसाठी असतात; शेतकरी कायद्यांसाठी नसतो. काहींनी बळीराजाचा वापर करून त्याचाच बळी घेतला, पण आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ठोस निर्णय घेतले,” अशी उपमुख्यमंत्री एकनाथ श
तेल अविव : इराणने (Iran) बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने (Ballistic missile) इस्रायलच्या (Israel) एका प्रमुख रासायनिक कारखान्यावर अर्थात केमिकल फॅक्टरीवर हल्ला केला आहे. इस्रायलमधील नेओत होवाव येथे मोठ्या केमिकल फ
मुंबई :जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित परवानाधारक भूमापक आणि भूमापन एजन्सी नियुक्ती करण
मुंबई :कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे रिअल-टाइम विश्लेषण आणि ट्रॅकिंग करणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिष
मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) ने एप्रिल महिन्यात खास आणि परवडणारी टूर पॅकेजेस जाहीर केली आहेत. १ ते १०
नवी दिल्ली : मागील एक महिन्यापासून पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक देश तेल आणि गॅसच्या टंचाईचा सामना करत आहे. पण भारतात पुरेसे पेट्रोल, डिझ
मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून घ्या, एप्रिल महिण्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे आणि त्याचसोबत बँकांनी आ
डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम देवीचा पाडा येथील गावदेवी मंदिर सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठ
Boots on Ground, तेहरान : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हवाई हल्ले सुरू केले आणि पश्चिम आशियात युद्ध सुरू झाले. या युद्धाला एक महिना झाला. अद्याप युद्ध संपण्याची शक्यता दिसत नाही. या पार्श्वभूमीवर
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण जेव्हा एखादा क्रिकेटपटू ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतो, तेव्हा त्यामुळे केवळ
मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. भारत सरकारच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल श्रीलंकेचे
वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील संपूर्ण प्रदेशात सध्या परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अशातच इराकच्या कुर्दिस्तानमधून एक ताजे प्रकरण समोर आले असून, तेथे राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाला लक
इस्लामाबाद : इराण अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे अनेक देशांची तेलवाहू, गॅस वाहू जहाजे ही होर्मूझच्या सामुद्रधुनीत अडकले, आणि देशभर लोकांच्या गॅस आणि तेलाचे वांदे
गाझियाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या कामाची उपाध्यक्षांसह शिस्थमंडळाने केली पाहणी..वाढीव खर्चातील तफावत कंत्राटदाराला देत सरकारने डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा मार्ग मोक
मुंबई : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मेट्रो प्रकल्पांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले (मानखुर्द) मेट्रो २B या दोन महत्
मुंबई : ऑस्ट्रेलिया मधील पश्चिम भागात अलीकडे एक विलक्षण नैसर्गिक घटना पाहायला मिळाली. २७ मार्च रोजी शार्क बे आणि पिलबारा परिसरात आकाश अचानक गडद लाल रंगाचे दिसू लागले. हा दृश्य इतका वेगळा होत
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात शालेय शिक्षण विभागाचा गौरवमुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञानाधिष्ठित उपक्रमां
गाझियाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या कामाची उपाध्यक्षांसह शिस्थमंडळाने केली पाहणी..वाढीव खर्चातील तफावत कंत्राटदाराला देत सरकारने डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा मार्ग मोक
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. अक्षय कुमारचा भूत बंगला या सिनेमाचं शूटींग पूर्ण झालं आहे. लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे.अक्षयचा भूत बं
नवी दिल्ली : जागतिक संघर्ष आणि ऊर्जा संकटावर चिंता व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना पुन्हा एकदा अफवांकडे दुर्लक्ष करून एक
गिरगावच्या ओम श्री सदगुरू साईनाथ मंडळाकडून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभारधार्मिक कार्यात सहकार्याची आवश्यकता असल्यास संपर्क करा, मंत्री लोढा यांचे कार्यकर्त्यांना आवाहनमुंबई : गिरग
नाशिक : नाशिक येथे तथागत आंबेडकरी विचारक संघाच्या वतीने आयोजित भव्य अधिवेशनात अॅड. संदीप जाधव लिखित “बोधगया : सत्य आणि विपर्यास” या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमा
सचिव तुकाराम मुंढेमुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 अंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या सर्व 21 प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना राज्य शासन तसेच तत्सम यंत्रणांच्या विविध योजना, सवलती,
तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात यंदा विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली असून चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त तुळजापूर येथील भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता मंद
मुंबई : अभिनेता विजय वर्माच्या वाढदिवसानिमित्त भारतातील सर्वात लोकप्रिय प्राईम व्हिडिओनं विजयच्या आगामी ओरिजिनल ड्रामा सीरिज ‘मटका किंग’ वर्ल्डवाइड प्रीमियरची तारीख जाहीर केली असून ये
मुंबई : विवो कंपनीनं आपल्या व्ही70 सिरीज अंतर्गत व्ही70 एफई हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली असून हा फोन २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सादर केला जाणार आहे. मिड-रें
नवी दिल्ली : भारताचा माजी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आता अमेरिकेच्या टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने आगामी मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) हंगामासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत
मुंबई : काहीवेळा एखाद्या अभिनेत्याला आपल्या अभिनयाची छाप पाडण्यासाठी एक दमदार अभिनय पुरेसा असतो. धुरंधर २ सिनेमात जमील जमालीच्या भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या अभिनेता राकेश बेदींसाठी तो क्
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात महिलांना टार्गेट करुन त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने पोलीस तपासा
नाशिक : महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातला (Ashok Kharat) न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) दिली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे आज म्
नाशिक: अशोक खरातच्या भोंदूगिरीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण बाहेर आल्यापासून नवनवे खुलासे समोर येत आहेत. खरातला २९ मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्
मुंबई : पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित, रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष आणि उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ. विजयपत सिंघानिया (vijay singhania) यांचं शनिवारी सायंकाळी मुंबईत दुख:द निधन झालं. त्यांच
नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या थार कारने तिघांना चिरडले. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष, एक १० वर्षाचा मुलाचा आणि एक ८ वर्षाचा मुल
मुंबई : आयपीएल २०२६ (IPL 2026) मधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध कोलकता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता रंगणार आहे. आयपीएलमध्ये तब्बल पाच वेळा
नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांची एफ-१६ लढाऊ विमाने लक्ष्य केल्याचा मोठा दावा केला आहे. इराणच्या निमलष्करी इस्लामिक रिव्ह
मुंबई : रेमंड समुहाचे (Raymond Group) माजी अध्यक्ष (चेअरमन) विजयपत सिंघानिया (Vijaypat Singhania) यांचे मुंबईत (Mumbai) निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. विजयपत सिंघानिया यांचे पुत्र उद्योगपती गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांन
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे सकल हिंदू समाजाकडून विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या विराट हिंदू संमेलनाला मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लाव
नवी दिल्ली: देशभरात हवामानात बदल दिसून येत आहे. देशाची राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात आज पावसाची शक्यता आहे. सकाळ आणि संध्याकाळी सौम्य गारवा जाणवतो, पण दुपारपर्यंत कडक ऊन आणि उष्ण वाऱ्
मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता प्रोत्साहन मिळावे म्हणून महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना तात्पुरता मंडप उभा
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. ११ हजार २०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या विमानतळाचा पहिला टप्पा
मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवल्यानंतर अखेर कंत्राटदार कंपन
नवी दिल्ली: इराणच्या इंग्रजी दैनिक 'तेहरान टाइम्स'च्या पहिल्या पानावर आज 'नरकात आपले स्वागत आहे' (Welcome To Hell) या मथळ्याखाली अमेरिकेला एक तीव्र इशारा देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, इराणी भूमी
मुंबई: ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ३० मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर
प्रासंगिक : भागा वरखडेअलीकडच्या काळात नगर आणि नाशिक जिल्ह्यात दाखल झालेले गुन्हे तसेच देशभरात विविध ‘बाबां’वर झालेले गंभीर आरोप ही चिंतेची बाब आहे. हे प्रकार केवळ व्यक्तींच्या पतनाचे निद
स्मृतिपटल : अनिल तोरणे‘बाजी’, ‘जाल’, ‘आरपार’, ‘सीआयडी’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवीं का चांद’, ‘काला बाजार’, ‘साहिब बीबी और गुलाम’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे स
तंत्रज्ञान : प्रा. प्रवीण पांडेमित्रांनो संगणक आणि यंत्रमानव या विषयांवर सातत्यपूर्णतेने होणाऱ्या संशोधनाने फार मोठ्या प्रमाणात उत्क्रांती होत आहे. रोज याबद्दल नवनवीन वार्ता कानावर येत
नक्षत्रांचे देणे; डॉ. विजया वाडमी विश्वकोशाची अध्यक्षा होते,तेव्हा वाईला प्रत्येक महिन्यात माझा दहा दिवस मुक्काम असे. तिथे एक वसतिगृह होते. त्यात माझी खोली विशेष आवडती होती. त्या खोलीची उबच
आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानूआपलं सौंदर्य खुलवण्यासाठी आपण चांगले कपडे घालतो. स्त्रिया आकर्षक अलंकार घालतात, पण सौंदर्याचा खरा परिमाण काय ठाऊक आहे, तर ते आहे तुमच्या चेहऱ्यावरचे दिलखुला
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरेवर्ष होते १९६६, म्हणजे बरोबर ६० वर्षांपूर्वीचे! सिनेमाचे नाव अत्यंत गूढ आणि उत्सुकता वाढवणारे - ‘ये रात फिर ना आयेगी.’ दिग्दर्शक होते ब्रिज सदाना आणि निर्मात
मनस्विनी; पूर्णिमा शिंदेशैक्षणिक वर्ष जून ते मार्च, एप्रिल. प्रत्येक वर्षी नेहमीच येतो पावसाळा! तशा प्रत्येक वर्षी नेहमीच येतात परीक्षा. परीक्षा आणि आपलं जुनं नातं कायमचंच! पुन्हा पुन्हा प
कथा;रमेश तांबेनमस्कार बालमित्रांनो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, एका क्रिकेटपटूची. आपल्या भारत देशाच्या दक्षिणेला श्रीलंका हा देश आहे. त्या देशात एक क्रिकेटपटू होऊन गेला. त्याचं ना
प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफएका अत्यंत नावाजलेल्या महत्त्वाच्या संस्थेत कार्यक्रमासाठी मी गेले होते. या कार्यक्रमात एक सहयोगी चर्चक होते त्यांचे नाव मी इथे उद्धृत करू इच्छित नाही. ‘विक
साप्ताहिक भविष्य, २९ मार्च ते ४ एप्रिल मनाप्रमाणे कार्यभाग साधणार आहातमेष : शिक्षण, संस्था, नोकरी-व्यवसाय, यात अनुकूल काळ आहे.ज्या व्यक्तीचा खूप मोठ्या कालावधीमध्ये अपेक्षित ठिकाणी बदली झा
नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राज्यभर चर्चेत असलेला स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्यावर शुक्रवारी (दि. २७) रात्री उशिरा आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी एक गुन्हा ल
मुंबई : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमुळे मुंबई महापालिका, मुंबई मेट्रो, को
मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे. १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट दरात सु
बुबियान बेट : इराणने कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.इराणचे लष्
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्रमुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रस्नेही करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्
मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन पोर्टल, वन वेब ॲड्रेस’ ही महत्त्वाकांक्षी संकल्पना पुढे आणली असून त्याअंतर्गत ‘म
मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी (२९ मार्च) मेगाब्लॉक जाहीर करण्यात आल
राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्तीफडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा निर्णय, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकारमुंबई : राज्यातील राष्ट्री
मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) या दोन्ही ठिकाणी पुढल्या आठवड्यात फक्त तीन दिवस कामकाज चालणार आहे. यामुळे शेअर बाजार फक्त तीन दिवस सुरू असेल. उर्वरित चर दिवस सुटी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईतील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) मुख्य समिती आणि सात परिमंडळीय समिती निवडणुकीची मतमोजणी महानगरपालिका मुख्यालयातील समिती सभागृह क्रमांक १ व २ येथे शनिवारी
ग्वाल्हेर : भारतीय लष्कराचे सामर्थ्य आता आणखी वाढणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेल्या तब्बल दोन हजार प्रहार लाईट मशिन गन जवानांना मिळाल्या आहेत. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ३३ पैकी २० परवानग्या स्व-प्रमाणनावर आणण्यात यशमुंबई : महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून ३३ परवानग्यांपैकी २० परवा
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईतील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्यातून गाळ उपशाची कामे गतीने करण्यात येत आहेत. मिठी नदीतून गाळ काढण्याची कामे रविवारपासून सु
मुंबई :ट्रॅश बूममुळे नदी, नाले आणि समुद्रात तरंगणारा कचरा अडवला जातो. प्रामुख्याने नाल्यांच्या तोंडावर लावल्या जाणाऱ्या ट्रॅश बूममुळे कचरा समुद्रात जाण्यापासून रोखला जातो आणि तो सहजपणे ग
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेकडून सन २०२५ मध्ये तब्बल ३४० वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्यात आले आहे. तर १ हजार ४६० झाडांवरील जाहिरात फलक तसेच झाडांवरील तब्बल १७.४३ किलो खिळे क
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्रमुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रस्नेही करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्

33 C