मुंबई : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी सातवी, १७ वर्षांखालील (अंडर १७) ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा येत्या पाच एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान ना
मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवें
मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर संधी मिळावी, यासाठी भाजपमध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यंदा १३ मे रोजी रिक्त होणाऱ्या ९ पैकी ४ जागा भाजपच्या वाट्याला येणार आह
राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसानपुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या पावसामुळे (अवकाळी) १ लाख २२ हजार हेक्टरहून ( ३ लाख ५ हजार एकर) अधिक क्षेत्रावरील
मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग बॉसच्या घरातील शेवटच्या कॅप्टनसीसाठी सदस्यांनी प्रचंड खटाटोप केल्याचे दि
मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ अर्थात 'धुरंधर द रिव्हेंज' हा सिनेमा १९ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झाला. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या सिनेमाचे वर्ल्डवाईड
मुंबई : ‘भूत बंगला’ (Bhoot Bangla) सिनेमाबाबतची उत्सुकता सातत्यानं वाढत आहे. याच्या रोचक झलक आणि गाजलेल्या गाण्यांनी आधीच धूमाकूळ घातला असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झ
ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी निर्घृ
मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १० हजार ओळखपत्रे अभ्यागतांनी परत न केल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार प्
मुंबई : राज्याच्या राजधानीतील वाहतूक कोंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबईतील सात उड्डाणपुलांचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. यंदाच्या पावसाळ्याआधी विद्याविहार, सायन आणि गोरेगाव
नवी मुंबई : नियमांची कडक अंमलबजावणी होणे अपेक्षित असलेल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) चक्क पूजा आणि शंखनाद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोल
मुंबई : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ अंतर
कॅलिफोर्निया : जर तुम्ही १५-२० वर्षांपूर्वी एखादा ईमेल आयडी बनवला असेल आणि आज तो वापरताना तुम्हाला संकोच वाटत असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. गुगलने अखेर आपल्या युजर्सची तब्
मुंबई : भारतीय संघ यावर्षी जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने बुधवारी (१ एप्रिल) भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला दु
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) नुकताच पुतण्याचा लग्नातील डानसमुळे चर्चेत आला होता. हृतिक डान्स आणि अभिनयासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही सतत चर्चेत असतो. त्या
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे सुमारे ६८ लाख खाती बंद करण्यात आली आहेत
मुंबई : अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali Bendre) आणि तिचे पती गोल्डी (Goldie Behl) बेहल सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पुण्यातील मावळमधील सुमा
मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारित ‘दादा’ या बहुप्रतीक्षित बायोपिक सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांच्या
- ब्लिंकइटकडून भारतातील पहिली इन-टर्मिनल क्विक कॉमर्स सेवा सुरूमुंबई : क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकइटने विमानतळावर एक अनोखी सेवा सुरू केली आहे. अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल) च्
मुंबई : हनुमान जयंतीनिमित्त आज म्हणजेच गुरुवार २ एप्रिल २०२६ रोजी नितेश तिवारी दिग्दर्शित, नमित मल्होत्रा यांचं 'रामायण'मधील दोन भागांतील भव्य चित्रपटमालिका असलेल्या, रामाची पहिली झलक प्र
आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन) विधेयक, २०२६’ बुधवारी (१ एप्रिल) लोकसभेत ध्वनिमताने मंजूर करण्यात आले. या विध
नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने एक मोठा दिलासादायक उपाय योजला आहे. सरका
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि प्रशासकीय सुधारणा करणारा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ पासू
चंदीगडमध्ये भाजपच्या पंजाब मुख्यालयाबाहेर बुधवारी (१ एप्रिल) संध्याकाळी ५ वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर तेथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. भाजप कार्यालयाच्
नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही नितीश कुमार यांना 'झेड-प्लस' सुरक्षा मिळत राहील. गृह विभागाच्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की अमेरिका आपल्या रणनीतिक उद्दिष्टांच्या अत्यंत जवळ पोहोचला अस
मुंबई : बॉलिवूडमध्ये गाजलेला आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारा २०२५ मधील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आधारित असणारा छावा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शि
नवी दिल्ली: पूर्व इंडोनेशियामध्ये गुरुवारी सकाळी मोठा भूकंप झाला, ज्यामुळे भीती पसरली. रिश्टर स्केलवर ७.४ तीव्रतेच्या या शक्तिशाली भूकंपामुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व
उत्तर गोव्यातील नाईटक्लब आगीच्या दुर्घटनेशी संबंधित प्रकरणात एक मोठे वळण आले आहे. अंजुनाजवळील 'बर्च बाय रोमियो लेन' क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणात क्लब मालक गौरव आणि सौरभ लुथर
मुंबई (विशेष प्रतिनिधी)स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून दिलेला गारगाई पाणी प्रकल्पाला अखेर स्थायी समितीने मंजुरी दिली. या प्रकल्प कामांसाठी आकारला गेलेला जास्त दर आणि पर्यावरणाच्या
मुंबई (विशेष प्रतिनिधी)कोविड काळात मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये तसेच कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते. मात्र, मुंबई महापालिकेच्या रुग्णा
मुंबई: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने पुन्हा एकदा विमान भाड्यात वाढ केली आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीनंतर, देशातील तेल विपणन कंपन्
- गोगामुखच्या निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधानांचा दावाआसाममध्ये गेल्या १० वर्षांत भाजपने चांगली विकास कामे केली आहेत. भाजपच्या कार्यकाळात राज्य प्रगतीपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभ
नवी दिल्ली: अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. इराणने बहरीनमधील क्लाउड सेवा पुरवठादार कंपनी ॲमेझॉनच्या डेटा से
मुंबई : भोंदू बाबा खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून कार्य करणारे अजय मिसर यांनी वाढत्या कामाच्या ताणामुळे खरात यांचा खटला लढविण्यास नकार दिला आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगलीच खळ
वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प २ एप्रिलला सकाळी ६.३० वाजता ते देशाला संबोधित करणार आहेत. इराणसोबत सुरू असलेले युद्ध पाचव्या आठवड्यातही सुरू आहे. हे युद्ध कधी आणि कसे संपेल हा
पंचांगआज मिती चैत्र शुद्ध द्वादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग चूल. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १२ चैत्र शके १९४८ . दिनांक २ गुरुवार २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.३२ मुंबईचा चंद्रोदय ०३.४८, मुंब
मुंबई : समृद्धी महामार्गावर जालना परिसरात भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ मजूर महिलांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनेची मा
मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नागरिक असह्य उकाड्याने हैराण आहेत, त्याचवेळी राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागांम
लक्ष्यापेक्षा २७० कोटी रुपयांची मालमत्ता कराची अधिकची वसुलीमुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता कर संकलनाच्या बाबतीत यंदा विक्रमी काम
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तू, मालमता, मिळकत यासंदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली
चंदिगड : चंदिगडच्या सेक्टर ३७ मध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटाची माहिती कळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.स्थानिकांनी दिलेल
डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीच्या दावडी परिसरात राहणाऱ्या रीलस्टार सुरेंद्र पाटीलच्या घरातून कल्याण क्राइम ब्रँचने मोठा शस्त्रसाठा जप्त केला. खबरींनी दिलेल्या माहितीआधारे पोलि
गेल्या 24 तासांत सोन्याचे दर 3,500 रुपये वाढलेचांदीच्या भावातही 3,000 रुपयांची झाली वाढजळगाव : सोन्या-चांदीच्या बाजारात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. गेल्या 24 तासांत सोन्याचा भाव तब्ब
मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून अधिक बालकांचे अर्ज आले आहेत. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुन्ह
उपजिल्हाधिकारी वाघांच्या मदतीला यशनाशिक : मागील काही दिवसांपासून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रिंग रोड साठी अडकून पडलेल्या भूसंपादन प्रक्रियेला उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या प्रयत्न
पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची फेसलेस (ऑनलाईन) सेवा २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून सुरू होणार आहे.ही स
जळगाव : केळी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यासह परिसरात यंदाच्या हंगामाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरली आहे. नवती हंगाम सुरू होण्यापूर्वीच केळीच्य
अग्रीस्टॅक फार्मर आयडी चा वापर करून महाराष्ट्रात देशातील पहिला पायलट प्रकल्पमुंबई :राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमत
मुघल, इंग्रज आणि तत्कालीन काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा नीतीमुळेच हिंदू विभागले : मंत्री लोढा यांचा घणाघातमुंबई : भारतात विविध जाती धर्म अस्तित्वात असले तरी ते मुळात हिंदू सांस्कृतिक विच
मुंबई : अमरावती शहरातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अमरावतीलगतच्या नवसारी येथे १६,७०८
मुंबई :राज्यातील भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेत झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर बुधवारी ( दि. १ एप्रि
चार दिवसांत ९५१ निर्णयांचा धडाका; सुट्ट्यांच्या दिवशीही प्रशासन 'ऑन ड्युटी'मुंबई : आर्थिक वर्षाच्या अखेरीस मंत्रालयात 'जीआर'चा पाऊस पडताना दिसला. गेल्या चार दिवसांत मंत्रालयातील विविध विभ
मुंबई : राज्यातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि नद्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकारने 'महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण' स्थापन करण्याचा महत्त्वप
मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि नामस्मरण करताना आपल्या जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा देतात. हनुमान जयंतीच्य
मुंबई : विरोधक केवळ जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. त्यांनी केवळ 'तोंडाच्या वाफा' टाकू नयेत, पुरावे असतील तर एसआयटीकडे द्यावेत असे खडे बोल सुनावत खरात प्रकरण आणि राज्यातील विविध संवेद
मुंबई :जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्या - पि
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठक महाराष्ट्राच्या हिताचे सहा निर्णय झाले.१. साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी एक हजार 234 कोटी रुपयांची तरतूद : अ
मुंबई : अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. हिंदू पुराणानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला हनुमान यांचा जन्म झाला. हि
शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावीमुंबई : खरीप हंगाम २०२६ करिता युरिया व डीएपी खतांचा आरक्षित साठा एप्रिल व मे महिन्यात तयार ठेवावा करावा यासाठ
मुंबई : सध्याची जागतिक स्थिती व युद्ध परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हितासाठी मालमत्तेच्या दरात १२ ते १४ टक्क्यांपर्यंतची दरवाढ नाकारली, असे स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे य
जालना : जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची म
मुंबई : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी योग्य जागेची निवड करताना कनेक्टिव्हिटी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा आण
चर्चांना उधाण; राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत बैठकीत मांडणार सविस्तर भूमिकामुंबई : 'व्हायरल व्हिडिओ'मुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ बुधवारी मंत्रिमं
नवी दिल्ली : आज १ एप्रिलपासून देशातील कर प्रणालीत, विशेषतः शेअर बायबॅकच्या संदर्भात महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. आतापर्यंत एखादी कंपनी जेव्हा आपल्या गुंतवणूकदारांकडून स्वतःचे शेअर्स पर
मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ हा कालावधी द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य,
मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य विभागाची दमदार कामगिरीकोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मागणी वाढली ; निर्यातीत ऐतिहासिक वाढमुंबई : महाराष्ट्राने मत्स्य निर्यात क्षेत्रा
मुंबई : मौल्यवान गोष्टी चोरीला गेल्याचे आपण नेहमीच ऐकत असतो, आणि त्या घटना गंभीरही असतात. पण नुकतीच किटकॅट हे सर्वांचं आवडत चॉकोलेट चोरीला ला गेल्याची घटना घडली आहे. इंग्लंडहून पोलंडला जाणा
मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ यंदा अनेक वादग्रस्त गोष्टींमुळे सतत चर्चेत आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात आणखीन एका गोष्टीची जोरदार चर्चा रंगत आहे. बिग बॉस मराठी आता अंतिम टप्प्यात पोहचले असून
मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या घशाच्या आजाराबाबत केलेल्या एका विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात वादाचे वादळ निर्माण झाले आहे. गुरुदेवजींच्या आशीर्वादाने माझ्या घशाची ज
कॅनडातील सरे शहरात भारतीय वंशाच्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख २७ वर्षीय जसमन सेखों अशी झाली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा हल्ला संघटित
नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींनी नुकतंच अहमदाबाद-धोलेरा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. आज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक्सवर या द्रुतगती मार्गाच्या वैशिष्ट्यांविषयी माह
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘RuPay On-The-Go’, NCMC
राजस्थान: जेव्हा समाजात देवाचा दर्जा असलेला शिक्षक निष्पाप मुलांचा विश्वासघात करतो, तेव्हा हे प्रकरण केवळ गुन्हा न राहता माणुसकीवरचा एक गंभीर प्रश्न बनतो. बारमेर जिल्ह्यातील हेमानदा शासक
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाबाबत (Iran-US-Israel War) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मंगळवारी (३१ मार्च) मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्य इराणमधील आपले लष
सोलापूर : सोलापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सहसा ग्रामीण भागात किंवा दुर्गम शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केली जाते, मात्र सोलापूर शहरात चक्क एका राहत्य
मुंबई : टीम इंडियासोबत आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा मोहम्मद शमी अचानक गायब झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, शमीचा आयपीएल २०२५ चा हंगाम खराब गेला आणि तेव्हापासून तो कोणत्याही फॉरमॅट
मुंबई : टेलिव्हिजन विश्वात सध्या रिअॅलिटी शो मोठ्या प्रामणात गाजताना पाहायला मिळतात. हे शो अनेक गोंष्टींमुळे चर्चेतही असतात. या रिअॅलिटी शोमधील भाडणं, वादविवाद, याबरोबरच अनेकांच्या जोड्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळावर (३१ मार्च) रोजी साणंद येथे ‘केन्स टेक्नॉलॉजी’च्या सेमीकंडक्टर प्रोजेक्टचे उद्घाटन करत उत्पादनास औपचारिक सुरुवात केली. यावेळी बोलताना त्यांनी भारताच
मुंबई : घराघरात मोठ्या उत्सुकतेनं पाहिली जाणारी लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये मिसेस सोडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीनं नुकताच या मालिकेतून प्रेक्षकां
मुंबई: मुंबई महापालिका आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर सोमवारी रात्री अर्धा पडदा पाडल्यानंतर मंगळवारी याचे कार्यालयीन आदेश जारी करत यावर पूर्णच पडदा गेला. आय
मुंबई: मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीची सत्ता आल्यानंतर स्थायी समितीत अधिक आणि उणे दराने येणाऱ्या कंत्राट कामांचे प्रस्ताव फेटाळून फेर
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज म्हणजेच बुधवार १ एप्रिल रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घे
मुंबई : आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात केवळ पराभवच नाही, तर एक वादग्रस्त घटना देखील चर्चेत आली. गुजरातचा स्टार फलंदाज राहुल तेवतीया (Rahul Tewatia) याला ऐन सामन
- छत्तीसगडच्या सुकमा २ मुली नक्षलवादी आल्या शरणगडचिरोली : गडचिरोली पोलीस दल आणि CRPF च्या संयुक्त मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. मंगळवार ३१ मार्च रोजी ९ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या
मुंबई : अभिनेता रितेश देशमुखचा ( Riteish Deshmukh ) बहुप्रतिक्षित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सिनेमा राजा शिवाजी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा
नवी दिल्ली: देशाच्या अनेक भागांमध्ये वातावरणात बदल होत आहेत. यामुळे या आठवड्यात वायव्य भारतात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. देशाच्या मध्य भागात ६ एप्रिलपर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या क
संभाजीनगर : जागतिक कीर्तीच्या अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी मधमाशांनी दोन वेगवेगळ्या सत्रांत पर्यटकांवर अचानक हल्ला चढवला, ज्यामध्ये
नवी दिल्ली: काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील अरहमा भागात मंगळवारी सुरू झालेली सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमक बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. या कारवाईत आतापर्यंत एक दहशतवादी ठ
- सुमारे १२ हजार भारतीय कर्मचाऱ्यांची नोकरी गेलीमुंबई : सकाळची शिफ्ट सुरू होण्याआधीच आलेल्या एका ई-मेलने आयटी क्षेत्रात खळबळ उडवली. काहींची शिफ्ट सुरू झाली होती, तर काही कामावर जाण्याच्या त

28 C