भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी फुंकला शंखमुंबई (विशेष प्रतिनिधी)४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेत विराजमान होणार असून येणाऱ्या काळात मुंबई शहराला भ्रष्टाचारमुक
दिल्ली: गेल्या महिन्यात पाकिस्तानी तुरुंगात मृतावस्थेत आढळलेल्या एका भारतीय मच्छिमाराचा मृतदेह भारतात आणण्यात आला. शनिवारी गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी मृतदेह प
नवी दिल्ली: शत्रुराष्ट्रांच्या कोणत्याही आक्रमक हालचालींना तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकार मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारूगोळा खरेदी करण्याच्या तयारीत असल्य
रेवा : मध्य प्रदेशमधील रेवा जिल्ह्यात ऑडी कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. ज्यांचा मृत्यू झाला ते सर्वजण लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी एका ठिकाण
मुंबई: टी- ट्वेंटी वर्ल्ड कपची सुरुवात शनिवारी पाकिस्तानच्या विजयाने झाली तर रात्री झालेल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने युएसएविरुद्ध 29 धावा
सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील मतदान केंद्रावर एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. येथे चक्क ईव्हीएम मशीनवर जादूटोणा करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. ईव्हीएम मशी
रशिया: रशियन प्रजासत्ताक बाशकोर्तोस्तानमधील उफा येथील एका वैद्यकीय विद्यापीठात चाकू हल्ला झाला आहे. या हल्ल्यात चार भारतीय विद्यार्थ्यांसह अनेक जण जखमी झाले आहेत. भारतीय दूतावासाने शनिव
हरियाणा: हरियाणाच्या फरिदाबादमध्ये सुरू असलेल्या प्रसिद्ध सूरजकुंड मेळ्यात एक मोठा अपघात घडला आहे. मेळ्यातील एक मोठा त्सुनामी नामक झुला अचानक कोसळल्याने मोठा अपघात होऊन यात अनेक लोक जखमी
मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६ मध्ये सुलोचना मोदी या पहिल्या महिला महापौर होऊन गेल्या. त्यानंतर १९९४- ९५ मध
मुंबई : मुंबईत परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. चारकोप परिसरातील करिअर अँड ऑप्शन्स सर्व्हिस
महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरेबालकृष्णाच्या लीला व कृष्ण कथा जेवढ्या ऐकाव्या तेवढ्या गोडच वाटतात. तसेच त्या पुन्हा पुन्हा ऐकाव्या अशा वाटतात. श्रीमद्भागवतात या बाललीलांचे सुरेख वर
तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूरकार्यकालीन काम आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल म्हणजे कामाच्या जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक गरजा, कुटुंब, आरोग्य तसेच सामाजिक जीवन यामध्ये संतुलन राखणे. विशेषतः इंटर
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ६ फेब्रुवारी रोजी चौथा स्मृतिदिन झाला. भारतातील जवळपास सर्व भाषांमध्ये लता मंगेशकर यांनी गाणी गायली. त्यांच्या सुमधुर आवाजामुळे आणि सुरेल स्वरांमुळे अनेक
विशेष : लता गुठेआजही गावी गेल्यानंतर शाळेच्या समोरच्या रस्त्यावरून जाताना नकळत शाळेकडे लक्ष जातं आणि ते सगळं बदललेलं पाहून आमची ती प्राथमिक शाळा आठवू लागते. ही गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातील म
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरेआपल्या पहिल्याच चित्रपटाला ‘पाथेर पांचाली’(१९५५) तब्बल ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे सत्यजित रे असोत, की मृणाल सेन, तपन सिन्हा, ऋतुपर्णो घोष, अपर्णा से
क्राइम : अॅड. रिया करंजकरमालमत्ता म्हटली, की तिथे वाद असणे हे निश्चित. प्रॉपर्टी कमवणारा स्वतःची तहान-भूक विसरून, मेहनत करून संपत्ती जमवतो आणि त्याच्यासाठी भांडणारे मात्र वेगळेच असतात. जो कष
कथा : प्रा. देवबा पाटीलसीता व नीता या दोन जुळ्या बहिणी होत्या. दिसायला जशा त्या हुबेहूब एकसारख्या म्हणजे जणूकाही एकमेकींची कार्बन कॉपी होत्या. तशाच त्या बुद्धीनेही सारख्याच तल्लख होत्या. त्
साप्ताहिक राशिभविष्य, १ ते ७ फेब्रुवारी २०२६मोलाचा सल्ला मिळेलमेष :या आठवड्यात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना काही वेळेस आपली मनस्थिती विचित्र करू शकतात. काही नकारात्मक विचारांच्या व्यक
मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या घरच्या मैदानावर अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करत दिमाखदार सुरुवात केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने १० चौकार आणि ४ षटकार म
मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात २० षटकांत नऊ बाद १६१ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने शून्य, ईशान किशनने २०, तिलक वर्माने २५, सूर्यकुमार यादवने नाबाद ८४, शिवम दुबेने शून्य, रिंकू
मुंबई : टी ट्वेंटी विश्वचषकातील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारताची फलंदाजी एका गोलंदाजासमोर पुरती ढेपाळली. अमेरिकेच्या ३८ वर्षांच्या शॅडली व्हॅन शाल्कविकने (Shadley van Schalkwyk) चार षटकांत २५ धाव
प्रहार टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा २०२६ या आर्टिकलमध्ये दिलेला क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करा. दिलेल्या प्रश्नाला उत्तर द्या. अचूक उत्तर देणाऱ्या एका भाग्यवान विजेत्याला मिळेल आकर्षक बक्षीस.
मुंबई : टी ट्वेंटी विश्वचषकातील भारताचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून अमेरिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या
कोलकाता : दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडीज संघाने आपल्या टी-२० विश्वचषक २०२६ मोहिमेची दणक्यात सुरुवात केली आहे. कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात कॅरेब
मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडले. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवड
पवार कुटुंबीयांच्या बैठकीत ठरले; सुनेत्रा पवार घेतील तो निर्णय नेते आणि पदाधिकारी मान्य करणारमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता निर्णाय
तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरूमुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहो
मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या लोकलमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात बुरखा परिधान केलेला एक संशयित पुरुष चढल्
मुंबई: एका मोठ्या तमिळ सुपरस्टारची मुलगी असूनही, श्रुती हासन या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत आपली स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रुती अभिनेत्री सोबतच एक अनुभवी पॅन-इंडिया स्टा
संघ कोणाच्या विरोधात नाही, संघकार्य हे राष्ट्रासाठीमुंबई : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेच्या विरोधात कार्य करीत नसून राष्ट्रनिर्मितीसाठीच आपले कार्य करत
▪️येत्या २-३ महिन्यांत भविष्योन्मुख धोरणे आणणार, अॅडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६नागपूर: येत्या काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार आहे. यासाठी आम्ही अनेक धोरणे आखली असली, तर
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहू मिल चौकात (Kolhapur Accident) आज एक हृदयद्रावक अपघात घडला. एका भरधाव क्रेटा कारने दुचाकीला दिलेल्या जोरद
कुआलालंपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या २०२६ मधील पहिल्या परदेश दौऱ्याची सुरुवात मलेशियातून केली आहे. कुआलालंपूर येथे भारतीय समुदायाशी संवाद साधताना त्यांनी दोन्ही देशांमधील घ
श्रीलंका: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात कोलंबोमध्ये खेळला गेला. पाकिस्तानने हा सामना तीन विकेट्सने जि
कोलंबो : टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात फहीम अश्रफच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने नेदरलँडचे आव्हान ३ गडी राखून मोडीत काढले. ११४ धावांवर ७ गडी गमावलेला पाकिस्तान संघ सं
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १६ व्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऐतिहासिक सहावे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय युवा संघावर आता कौतुकाचा आणि बक्षीसांचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट
ठाणे: उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा अजितदादा पवार यांनी घ्यावी हा राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय होता परंतु शिवसेनेचे नेते रामदास कदम आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत जी अभद्र
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे जागा रिक्तमुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल
मुंबई : सॅमसंग या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज सॅमसंग गॅलेक्सी ए०७ ५जी लाँच केला. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सल मेन कॅमेरा, ६००० एमएएच बॅटरी आहे. हा स्मा
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन दिवसांचा अधिकृत दौरा सुरू केला आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पंतप्र
इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून पाच लाखांची मदतउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत मुलांच्या कुटुबियांचे सांत्वनपुणे : शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या आफान अफ
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया चुकली असेल त्यांच्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत ही द
मुंबई : 'मेटा अँटी-स्कॅम' (Meta Anti-Scam) हा मेटा कंपनीचा (Facebook, WhatsApp, Instagram) ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून वापरकर्त्यांना (युझर) वाचवण्यासाठीचा एक उपक्रम आहे. भारतात मेटाने भारत सरकार आणि SEBI सोबत मि
नाशिक : मालेगावातून एक भयंकर घटना घडली आहे. मालेगावमधील महापालिका इमारतीमध्ये आज एक मोठा अपघात घडला असतानाच सुदैवाने जीवितहानी टळली आहे. आज मालेगावमधील महापालिकेच्या इमारतीच्या चौथ्या मज
मुंबई : एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल जलाशयाच्या ९०० मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीची अत्यावश्यक
पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च, तर दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होणार आ
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार, ७ फेब्रुवारी) महापालिका राजकारणात मोठी आणि निर्णायक घडामोड घडली. शहराच्या नेतृत्वाच्या शिखरावर कोण विराजमान
मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, यासाठी ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या अद्ययावत
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला. निकालानंतर महायुतीचाच महापौर होणार असे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून वारंवार सां
मुंबई विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका राजकारणात मोठी आणि निर्णायक घडामोड घडली. शहराच्या नेतृत्वाच्या शिखरावर कोण विराजमान होणा
मुंबई : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्
बारामती : फाइंडेबिलिटी सायन्सेसने जाहीर केले आहे की ग्लोबल शुगर एआय समिट 2026 हे ८ फेब्रुवारी २०२६ रोजी बारामती, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात येणार आहे. या समिटचे सहआयोजन अॅग्रिकल्चर डेव्ह
मुंबई :महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्य
मुंबई : शनिवारी (७ फेब्रुवारी २०२६) सकाळीच पुन्हा एकदा सोनं चांदी महागल्याची बातमी आली आहे. मुंबईत २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर एक लाख ५६ हजार ६०० रुपये झाला आहे. याआधी शु
मुंबई : रेल्वे रुळांची देखभाल आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी उद्या, रविवारी मुंबईच्या तिन्ही मुख्य मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मि
महापौर आणि उपमहापौरपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणारमुंबई (विशेष प्रतिनिधी)मुंबईचा महापौर कोण याबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे . त्यामुळे अखेर महापौर आणि उपमहापौर पदा
मुंबई : गेल्या काही काळापासून राज्यात सुरू असलेला निवडणुकांचा धडाका आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर पार पडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर, आता राज्य
भाजप पहिला क्रमांक राखणार?राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर, आता भारतीय जनता पक्षाने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. आज होत असलेल्या १२ जि
पंचांगआज मिती माघ कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र चित्रा. योग शूल.चंद्र राशी कन्या.भारतीय सौर १७ माघ शके १९४७.शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ .मुंबईचा सूर्योदय ०७.१०, मुंबईचा सूर्यास्त ०
हरारेत तिरंगा डौलाने फडकलाहरारे : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने विश्वविजेतेपद मिळवले आहे. हरारेमध्ये शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू करण्यात येणार आहे,अशी घोषणा करतानाच महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) ड
हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस पाडत ऐतिहासिक कामगिरी केली. हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर भारताने इंग्
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मालाडमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) अजित
प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणारमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा पुढाकारमुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या नकाशा तसेच ७/१२ उता
तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी माजी मुख
मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम सामना रविवार ८ मार्च २०२६ रोजी आहे. तब्बल २९ दिवस टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा र
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले. जवळपास ३-४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर हे कार्यालय पुन्हा एकदा रा
अमरावती : राज्यात काही दिवसांपूर्वीच महापालिकांच्या निवडणुकांचा गुलाल हा उधळला गेला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रंगलेला खेळ निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. निवडणुका झाल्या पण आता महा
मुंबई: आयुर्वेदानुसार, वात-पित्त-कफ दोषांचे संतुलन राखून कर्करोगासारख्या आजारावर लक्षणीय नियंत्रण मिळवता येते. आयुर्वेदात कर्करोगाशी लढण्यास मदत करणारे असंख्य घटक आहेत. कर्करोगाचे एक का
मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. ७) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या ७३१ ; तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजा
मुंबई : खऱ्या मित्रांसोबत केलेला प्रवास हा केवळ ठिकाणं बदलण्यासाठी नसतो, तर तो स्वतःला शोधण्यासाठी आणि नाती अधिक घट्ट करण्यासाठी असतो. मैत्रीचा हाच हळुवार आणि तितकाच स्वछंदी प्रवास मोठ्या
मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि त्यातही धुवांधार फलंदाजी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची. कारण वैभव सूर्यवंशीने प
मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वध 2’च्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शना
दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करू शकते, असे सांगितले गेले आहे. इराणच्या दिशेने अमेरिकेने एक पाऊस पुढे टाकले.
मुंबई : सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कृषी विभागाने एक ठोस पाऊल उचलले आहे. राज्यभरातील सर्व कीटकनाशक निरीक्षकांना ‘कम्फर्ट’ आणि ‘स्लीप वेल’ या ब्रँड नावाने विक
मुंबई : चित्रपटसृष्टीत नेहमीच बंदिवास आणि सामाजिक नियंत्रणाच्या कथा प्रभावीपणे मांडल्या गेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एक नवा वास्तववादी चित्रपट 'वध २' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या क
इस्लामाबाद: पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमधील एका इमामबारगाहमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. या परिस्थितीच्या
भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे टीकास्त्रमुंबई : देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभेमध्ये पंतप्रधानांना भाषण देता येईल असे सुरक्षित वातावरण नव्हते ही दुर्दैवाची बाब आहे. या घटनेच
मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. गेल्या काही वर्षांपासून, ड्रायव्हर्स उच्च कमिशन आ
मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीमुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेमुळे तब्बल ३६ ता
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अस
मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले आणि पदपथांवर करण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवर कारवाई होत आहे. मात्
Mrunal Thakur : दक्षिण चित्रपटसृष्टी गाजवलेली आणि तितकीच मराठमोळ्या चित्रपटांहून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर हिच्याबद्दल सध्या सोशल मीडियावर भलत्याच चर्चा रंगल्या
मुंबई : ‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळेच यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्ण
- भाजपची सरशी; मुंबईचा प्रथम नागरिक कोण हे उद्या स्पष्ट होणारमुंबई: राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत भाजप-महायु
Netflix Series : बॉलीवूड अभिनेता इमरान हाशमी याच्या वेबसिरीजने सध्या सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला आहे. २०२६ ची सुरूवात इमरानसाठी अत्यंय दमदार ठरली आहे. नेटफ्लिक्सवरील सलग दोन मोठ्या रिलीजमुळे त्या
मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे. लोकलमध्ये गर्दी इतकी असते अनेकवेळा प्रवाशांची भांडणं आणि गर्दीमुळे रागाच
मुंबई: रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी रेपो रेट ५.२५ टक्के स्थिर ठेवण्याची घोषणा केली. आरबीआयच्या या निर्णयामुळे
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँ
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात राज्यातील ७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत अस

30 C