पंचांगआज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र श्रवण नंतर धनिष्ठा.योग साध्य नंतर शुभ .चंद्र राशी मकर. भारतीय सौर २५ चैत्र शके १९४८. बुधवार दिनांक १५ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२१
पाटणा : जवळपास दोन दशकं बिहारचे नेतृत्व करणाऱ्या नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता ते जेडीयूचे राज्यसभा खासदार आणि एनडीएचे एक महत्त्वाचे नेते म्हणून दिल्लीत काम करणा
शक्ती : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात वेदांता कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि १५ जण जखमी झाले. दुपारी ही दुर्घटना घडली.सिंघीतराई गा
नाशिक : भोंदूगिरी व महिलांच्या शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढल्या असून, न्यायालयाने त्याला पुन्हा १८ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तिस
नवी दिल्ली : दिल्ली सरकारने ‘ईव्ही धोरण २.०’ अंतर्गत विद्युत वाहनांना प्रदूषणाविरुद्ध प्रभावी पर्याय म्हणून प्रोत्साहन दिले आहे; मात्र, या वाहनांमधील वापरून झालेल्या बॅटऱ्यांची असुरक्षि
कटनी : बिहारमधून महाराष्ट्रात नेण्यात येत असलेल्या १६३ मुलांना मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्थानकावर रविवारी रेल्वे थांबवून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही सर्व मुले गरीब मुस्लिम कुटुंब
रायगड : कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरातील मोहाची वाडी, शनी मंदिर शेजारील ग्रामपंचायत हद्दीत जमीन व्यवहार आणि अपूर्ण बांधकामाशी संबंधित गंभीर आणि कायदेशीर दृष्ट्या गुंतागुंतीचे प्रकरण सम
मुंबई : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. इस्रायल-इराण संघर्षाचा जागतिक पुरवठा साखळीवर मो
पॅरिस : पश्चिम आशियामध्ये युद्धाचे ढग दाटून आले असताना कूटनीतीची एक नवी किरण दिसू लागली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात ठप्प पडलेल्या शांत
नवी दिल्ली : महिलांना लवकरच संसद आणि विधीमंडळात ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. या विधेयकाचा सुधारित मसुदा मंजुरीसाठी संसदेच्या १६ ते १८ एप्रिल दरम्यान होणाऱ्या विशेष अधिवेशनात दोन्ही सभागृह
मुंबई : गेल्या २८ दिवसांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर होणारे सर्व आरोप हे केवळ हेतूपुरस्सर आणि बदनामी करण्यासाठी केले जात आहेत. केवळ तर्कवितर्क आणि रंजक अफवांच्या आधारावर बदनामी कर
मुंबई : भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि त्यांचे इस्रायली समकक्ष गिदोन सार यांच्यात मंगळवारी एक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशि
२५२ कोटींच्या कामांचा मार्ग मोकळा; ऐतिहासिक वारसा जपत पायाभूत सुविधांचे जाळे तयार करणारमुंबई : दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी विकास आराखड्याच्या दु
कोल्हापूर : हातकणंगल्यात झालेल्या अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. मृत उदय अशोक जाधव (34) आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा धैर्यशील यांच्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याने गावावर
केंद्राच्या सूचनेनंतर मोठा निर्णय; दर आठवड्याला घेणार सर्वंकष आढावामुंबई : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर
मुंबई : मुंबईच्या गोरेगाव मधील नेस्को येथे एक्सझिबिशन सेंटरमध्ये एका 'लेट नाईट टेक्नो म्युझिक' कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई लोटली होती. यातील बऱ्याच तरु
पाटणा : जवळपास दोन दशकं बिहारचे नेतृत्व केल्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता ते जेडीयूचे राज्यसभा खासदार म्हणून काम करणार आहेत. एनडीएतील एक महत्त्वाचे नेत म्
मुंबई : “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष केवळ कंत्राटदारांकडून पैसे घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकाचे काम थांबवण्याचे पाप केले. महाविकास आघाड
पाटणा : बिहारच्या राजकारणात आज एक मोठी ऐतिहासिक घडामोड घडली आहे. सुमारे दोन दशके मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी भाजपचे
पाटणा : राज्यसभा खासदार आणि जेडीयूचे सर्वोच्च नेते नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पाटणा येथे लोकभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेऊन नितीश यांनी राजीनामा स
कोल्हापूरच्या अमित माळकरींनी साकारले बाबासाहेबांचे अनोखे चित्रकोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला आणि कष्टकऱ्यांच्या हाताला क
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पावित्र्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. तासनतास रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना अवघ
मुंबई : राज्याच्या राजधानीतून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन खून झाल्याने मुंबई हादरली आहे. काही मोठ्या घटनांमुळे नाही तर छोट्या गोष्टींमुळे झालेल्या या घ
एमएमआरडीए आणि ऑस्ट्रियामध्ये सामंजस्य करार; मुख्यमंत्र्यांनी दिले महाराष्ट्रात गुंतवणुकीचे निमंत्रणमुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता ऑस्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादनमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा विचार मांडण्यासह भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया रचण्यातही मोलाची
पश्चिम आशियामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या तणावामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. अलीकडे इस्लामाबाद येथे झालेल्या शांतता चर्चेत अपयश आल्यानंतर परिस्थिती आणखी गुंतागु
नवशिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण; दुसरी ते चौथीच्या शिक्षकांना उपस्थिती बंधनकारकमुंबई : उन्हाळ्याची प्रदीर्घ सुट्टी म्हणजे शिक्षकांसाठी हक्काच्या विश्रांतीचा आणि पर
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करणारमुंबई : येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य
इराण अमेरिका यांच्यातील शांती करार निष्फळ ठरल्यानांतर इराणकडून हॉर्मूझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्यासाठी टोल आकारण्यात आला. मात्र इराणने सोमवारी (१३ एप्रिल) ठामपणे स्पष्ट केले की, हॉर्मू
नवी दिल्ली : उत्तर भारतातील प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बहुप्रतीक्षित दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवे (दिल्ली-डेहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉर) (Delhi–Dehradun Expressway) आजपासून सर्वसामान्यांसाठी पूर्
मुंबई : नेपाळमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेनंतर एकीकडे मोठ्या सुधारणा सुरू झाल्या आहेत, तर दुसरीकडे परराष्ट्र धोरणाच्या पातळीवरही हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. नेपाळचे नवनिर्वाचित पं
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई करत I-PAC (इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी) चे सहसंस्थापक आणि संचालक विनेश चंदेल यांना दिल
नवी दिल्ली : राजस्थानमधील अलवर येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एका भरधाव खाजगी बस आणि केमिकल टँकरमध्ये भीषण टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर
सोमवार १३ एप्रिल रोजी हैद्राबाद आणि राजस्थान (IPL 2026 SRH vs RR) यांच्यात झालेल्या सामन्यात, हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर एकतर्फी विजय मिळवला. हैदराबादने १९ व्या मोसमातील आपला दुसरा सामना जिंकत राज
डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. निशांत राजेश ठाकरे (रा. डोंबिवली वेस्ट,
- राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करून दिली संपूर्ण जगाला माहितीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वरून एक मोठा दावा करत
नवी दिल्ली : सोमवारी नोएडा शहरात पगाराच्या वाढीवरून सुरू झालेल्या आंदोलनाने अनपेक्षितपणे रौद्र रूप धारण केले. सकाळी शांततेत सुरू झालेल्या या निदर्शनांचे रूपांतर काही तासांतच एका मोठ्या ज
मुंबई : मुंबईतील एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान (Mumbai Live Concert Drug) घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात ड्रग ओव
नाशिकमध्ये भोंदूगिरी करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपातील अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने मोठी कारवाई करत त्याच्या लक्झरी कारची जप्ती केली असून इतर मालमत्ताही त्याल
पंचांगआज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग सिद्ध . चंद्र राशी मकर . भारतीय सौर २४ चैत्र शके १९४८ मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२२ मुंबईचा चंद्र
मुंबई :रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली
नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्तांतराच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार उद्या (१४ एप्रिल) आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नव्या मुख्य
मुंबई : वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये गारपीट तसेच वर्षभर विविध ठिकाणी पावसाच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. उष्ण
मुंबई :राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक लाख मेगावॅट वीज क्षमता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आह
मुंबई : गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अहिल्
नाशिक : नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात टीसीएसच्या सहायक महाव्यवस्थापकासह (एचआर) सात जण अटकेत आहेत. या प्रकरणात दोन विवाहित महिलांसह एकूण आठ तरुणींनी लैंगिक शो
गुंतवणूकदारांना २.१० लाख कोटी रुपयांचे झाले नुकसाननवी दिल्ली : देशांतर्गत शेअर बाजाराने आज आपली लवचिकता दाखवली. व्यवहारांची सुरुवात लक्षणीय घसरणीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्
नाशिक : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याच्यावर अखेर सोमवारी ईडीने छापे टाकले. या कारवाईत अनेक गैरव्यवहार तसेच बेकायदेशीर मार्गाने पैसा मिळविल्याची माह
मुंबई : ९० च्या काळात संपूर्ण मनोरंजन विश्वाला, चाहत्यांना आपल्या आवाजाचे वेड लावणाऱ्या स्वरस्वामींनी आशा भोसले अनंतात विलीन झाल्या, त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शो
मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. वीर जलाशयातून मुळा जलाशय येथे स्थलांतरित झालेल्या
बॉर्डरलेस बाबासाहेब आंबेडकर प्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटनमुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, जोडते दलित सवर्णांची न
मुंबई :राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत
मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दादर
मुंबई : राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा तसेच व
मुंबई : अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि आशा ताईंना शनिवारी तात्काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. रात्रभर उपचार सुरु होते आणि रविवारी सकाळी अचानक त्यांची प्राणज्योत माव
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देशमुंबई : नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा घरकुल फसवणूक प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असू
नाबार्डकडून ६१ कोटी २४ लाख; मुलभूत सोयी सुविधांसह जेट्टी आणि बंदरांचा होणार कायापालटमुंबई : सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सागरी जिल्ह्यांतील मच्छिमारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कि
अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र (ABVKVK) अंतर्गत मेगा जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद400 हून अधिक उमेदवारांची निवड/शॉर्टलिस्ट; काहींना ऑन-द-स्पॉट ऑफर लेटर20 कंपन्यांचा सहभागउत्तर मुंबईतील
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत एकूण सात निर्णय घेण्यात आले. राज्याला २०२७ पर्यंत विकसित करण्याचे लक्ष्य डोळ्या
चंद्र-सूर्य आहेत तोवर आशाताईंची गाणी अजरामर राहतीलमुंबई : लता दीदी, आशा ताई आणि मंगेशकर कुटुंबाकडून सिने इंडस्ट्रीला मिळालेली गाणी ही अजरामर आहेत. हृदयविकाराचा झटका आला आणि शनिवारी तात्का
मुंबई : मुंबईच्या वानखेडे मैदानावर १२ एप्रिल रोजी झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात RCB ने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी धुव्वा उडवला. या पराभवामुळे मुंबईची पराभवाची हॅट्रिक झाली आहे. हार्दिक प
पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी शक्ती असल्याचं भासवून एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादा
मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; सुनेत्रा पवार यांच्या पत्राची दखल, प्रभाग समित्यांच्या सत्तासंतुलनावरून पुणे पालिकेला विचारणामुंबई : पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुन
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; वांद्रे-अंधेरी दरम्यान जागेचा शोध घेण्यासाठी म्हाडाला आदेशमुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानंतर, त्यांनी व्यक्त केलेली एक मोठी
मुंबई : संपूर्ण मुंबईत मेट्रो आपले जाळे विणत चाललं आहे, त्यामुळे मुंबईकरांचा दररोजचा प्रवास हा सुखकर आणि सोयीस्कर होतो आहे. अनेक ठिकाणी जलद गतीने जाणे हे मेट्रोमुळे शक्य झाले आहे. त्यातच आता
- एकाच वेळी ६ कंपन्यांतील कामगारांचे आंदोलन सुरुउत्तर प्रदेश मधील नोएडा येथे वेतनवाढीच्या मागणीसाठी कारखाना कामगारांनी केलेल्या आंदोलनाने आज (सोमवार १३ एप्रिल) हिंसक रूप धारण केले आहे. अध
सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून २ सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण सोलापुरात हळहळ व
मुंबई : RCB ने वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर दमदार खेळ करत Mumbai Indians ला १८ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या नावावर सलग तिसरा पराभव नोंदवला गेला असून संघाची स्थिती पॉईंट टेबल
मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षासाठी आता ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या नवीन प्रणालीमुळे वैद्यकीय मदतीसाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया अवघ्या ८ ता
मुंबई : पश्चिम रेल्वेचा प्रवास लवकरच अधिक सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४ मध्ये उपनगरीय विभाग जाहीर झाल्यानंतर १६ एप्रिल २०१३ रोजी डहाणू-विरार-चर्चगेट बा
कल्याण-अहिल्यानगर (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) महामार्गावर आज म्हणजेच सोमवार १३ एप्रिल रोजी अत्यंत भीषण अपघात घडला. या अपघातात एका ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटने
'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन विले पार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या भाषणाने आशाताई
मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर दिसू लागला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्याने तसेच होर्मुज सामुद्रधुनीत नाकेबंदीची शक्य
गायिका आशा भोसले यांना एकदा मुलाखतीमध्ये विचारलेले की, दुसरा जन्म मिळाला तर तुम्हाला आशा भोसलेच व्हायला आवडेल का? यावर त्या म्हणालेल्या, “हो… मला पुढच्या जन्मातही आशा भोसलेच व्हायला आवडेल.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना शनिवारी (११ एप्रिल) कार्डिॲक अरेस्टनंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. आशा भोसल
- आपल्या आवाजाने सात दशके चित्रपटसृष्टीवर राज्य केले. वयाच्या १० व्या वर्षी पहिले गाणे गाणाऱ्या आशा यांची गायन कारकीर्द ८२ वर्षांची होती, ज्यात त्यांनी १२ हजारांहून अधिकगाणी गायली.- आशा भोस
मुंबई : पाकिस्तानच्या इस्लामाबाद (Islamabad) येथे झालेली इराण (Iran) आणि अमेरिका (America) यांच्यातील शांतता चर्चा निष्फळ ठरल्याने जागतिक तणाव पुन्हा वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Dona
उत्तरा केळकर ज्येष्ठ गायिकाएक कलाकार म्हणून आशाताई प्रचंड थोरच, पण एक व्यक्ती म्हणून कसे जगायचे हेही त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. आशाताईंनी संगीतक्षेत्रावर गेली ऐंशी वर्षे राज्य के
महेश देशपांडेआजवर पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरीमध्ये असणाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा फायदा मिळत नव्हता; पण आता अशा लोकांना एक वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅच्युइटी मिळू शकेल. दरम्यान, अमेरिका-इस
'मेलडी क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायिका आणि विख्यात मंगेशकर कुटुंबातील कनिष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने चित्रपट संगीताचा श्वास थांबला.मंगेशकर भगिनींचा जन्म सांगलीचा. दीनान
उदय पिंगळे२८ फेब्रुवारी २०२६ ला सुरू झालेल्या इराण-अमेरिका संघर्षामुळे पारंपरिकपणे ‘सुरक्षित गुंतवणूक’ (safe haven) म्हणून सोन्याकडे मोठा ओघ अपेक्षित होता. जागतिक इतिहासात, युद्ध म्हणजे सोन्या
डॉ. सर्वेश सुहास सोमणटाटा मोटर्स (Tata Motors Limited) ही केवळ एक ऑटोमोबाईल कंपनी नसून ती भारताच्या औद्योगिक प्रगतीचे आणि जागतिक स्तरावरील भारतीय महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे. टाटा समूहाचा एक महत्त्व
मुंबई : जेष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसलाआहे. १२ एप्रिल २०२६ रोजी वृद्धापकाळाने आशा भोसले यांचं निधन झालं. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना
पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील निष्फळ झालेल्या चर्चेनंतर, इराणने म्हटले आहे की, वाटाघाटी अजून संपलेल्या नाहीत. अमेरिकेसोबतच्या संवादाचे दरवाजे बंद झाले आहेत, या चर्चा इराणी सरकारने अधिकृ
मुंबई : RCB ने वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर दमदार खेळ करत Mumbai Indians ला १८ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या नावावर सलग तिसरा पराभव नोंदवला गेला असून संघाची स्थिती पॉईंट टेबल
- राज्यात वाढत्या अत्याचारांमुळे नागरिकांचा संतापराज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकीकडे अशोक खरात प्रकरणामुळे संतापाची लाट उसळलेली असतानाच, दुसरीकडे अह
नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) व त्याची पत्नी कल्पना खरात यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात जमीन खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात ही
पंचांगआज मिती चैत्र कृष्ण अष्टमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग शिव. चंद्र राशी धनु भारतीय सौर २३ चैत्र शके १९४८. सोमवार दिनांक १३ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२३ मुंबईचा चंद्रो
लखनौ : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत गुजरात टायटन्सने रविवारी लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत केले आहे. गुजरातने ७ विकेट्सने विजय मिळवत सलग दुसऱ्या विजयाची नोंद क
स्वरसम्राज्ञी, स्वरमोहिनी, स्वररागिणी की स्वरसंमोहिनी?कोणत्या नावाने तुज उद्गारावे,स्वर आशेचे कोणत्या नभातून बरसावे?महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, भारतीयांच्या हृदयातील सूरनक्षत्र—गझल,

30 C